रविवार, २९ डिसेंबर, २०२४
बोल अमोल-305 to 312
[12/12, 7:43 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-305 !":👌
😁 "वाचाल तर(च?) वाचाल !":😁
👍"सध्या मी रवींद्र पिंगे यांचे
'मोकळे आकाश' हे पुस्तक वाचत आहे. मला जे लेखक मनापासून भावतात, त्यामध्ये रवींद्र पिंगे यांचा समावेश होतो. त्यांची भाषा आणि विचार खरोखर मनाला भिडणारे आणि प्रसादिक असतात. कुठेही मी पणाचा भाव नसलेले असे त्यांचे हे बोल खरोखर आयुष्याचा अर्थ किती अमोल आहे ते सांगून जातात:
"मागच्या घटना आगामी घटनांची सूचना देत असतात. म्हणजे सगळ्याच घटनांचे जळ पुढे पुढे पसरत जाते. सगळ्या घटना मिळून एक पुण्याई बनते, एक आयुष्य बनतं. त्यात काढाघाली कोणा करता येत नाही. जे झालं, ते जसंच्या तसं ऊनसावलीसह स्वीकाराव लागतं. अविरत पानगळ आणि अक्षय फुलोरा यांची एक जुडी नियती हातात देते. प्रज्ञा आणि प्रयत्न यांच्या कक्षेबाहेरच्या नियतीच्या तालावर आपल्याला नाचावं लागत. तेच आपलं संपन्न परंतु पराधीन आयुष्य पुढे पुढे वाहत जाणारं !":👌
-रवींद्र पिंगे :💐
[15/12, 7:46 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-306 !":👌
😁 "चिरंतन":😁
💐 "क्षणा क्षणांतूनी हे रंग भरा,
नसा नसांतूनी तो चंग करा,
मना मनांतूनी ते प्रेम बहरा,
चरा चरांतूनी हा नाद खरा !":💐
[19/12, 7:56 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-307 !":👌
🤑 "वाचाल तर वाचाल !":🤑
👍"वाचनासारखा दुसरा कुठलाही छंद नाही. तुमच्या जाणिवा समृद्ध करणारा हा एक उत्तम उपाय आहे. वाचनसंबंधी खूप खूप काही लिहिलं गेलं आहे, बोललं गेलेलं आहे. वाचनाच्या मूळ गाभ्याशी जाण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न !
साहजिकच पहिला प्रश्न समोर येतो तो म्हणजे 'तुम्ही वाचता कां?'
या प्रश्नांमध्ये दोन अर्थ ध्वनीत आहेत, पहिला म्हणजे तुम्ही खरोखर वाचन करता कां? हा प्रश्न आणि दुसरा अर्थ म्हणजे तुम्ही जे वाचन करता त्याचे कारण काय ?
आता जे वाचतच नाहीत त्यांनी शोधायला हवे की, आपल्याला वाचन करायला कां आवडत नाही, दुसऱ्या कुठच्या गोष्टी आपल्याला अधिक आकर्षित करतात. वाचन आपल्याला करावसं वाटण्यासाठी आपण खरोखर काय केलं पाहिजे, याचाही त्यांनी शोध घ्यावा.
जे वाचन करतात, त्यांनी आपल्याला प्रश्न करावा की, आपण कोणत्या प्रकारचे वाचन करतो- आत्मचरित्र व्यक्तिचित्रे ऐतिहासिक पौराणिक सामाजिक कादंबऱ्या, कविता ललित लेख आणि का करतो इतर वाचन प्रकार आपल्याला का करावेसे वाटत नाहीत आणि ते जर करावे याचे असले तर आपण खरोखर काय बदल केला पाहिजे.
थोडक्यात भाषा जेव्हा निर्माण झाली संपर्कासाठी तेव्हा अर्थातच माणसाला अक्षर ओळख झाली. अक्षर ओळखी बरोबरच माणूस साक्षर जसा झाला. तसा तो वाचायलाही शिकला. दुर्दैवाने सध्याची परिस्थिती वाचनासंबंधी गंभीर आहे. जे काही पंधरा-वीस टक्के लोक वाचतात त्यांचे प्रमाणही आता दिवसेंदिवस कमी होत आहे. याचा अर्थ माणूस त्याच्यापाशी ज्या निसर्गाने शक्ती दिलेल्या आहेत-त्या म्हणजे स्वतंत्र बुद्धी, विचार करण्याची शक्ती आणि अर्थातच कल्पनाविहार अशी अनेक योगदाने जी निसर्गाने दिलेली आहेत,
त्यांचा वापर तुम्ही वाचनांमधून अधिकाधिक करू शकता. दुर्दैवाने तो जर तुम्ही टाळत असाल, तर त्याचा अर्थ तुम्ही तुमच्या जाणिवांच्या क्षितिजाला मर्यादा घालत आहात. याकरता जे वाचत नाहीत, त्यांनी अंतर्मुुख होवून वाचनाला सुरुवात करावी आणि जे वाचतात त्यांनी आपले वाचनाचे जो काही भवताल आहे तो अधिकाधिक विस्तारित करत जावा. कारण वाचन हा एकट्याला एकांतात दुसरे कुठलेही पुस्तक सोडून साधन न घेता, वेळ घालवायचे जसे साधन आहे, त्याचप्रमाणे आपल्या जाणीवा अधिक सकस समृद्ध करण्याची ती एक उत्तम युक्ती आहे. थोडक्यात 'वाचाल तरच 'वाचाल' आणि तुम्ही जीवनाचे सार्थक करू शकाल !:👌
😁 " वाचाल, तर( च?) वाचाल !":😁
[20/12, 7:45 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-308 !":👌
😀 "ह्रदयी धरा, हा बोध खरा":😀
संकल्प आणि सिद्धी ह्यामध्ये, उत्तम अंमलबजावणीचा काळ जावा लागतो.
त्याकडे दुर्लक्ष करून, केवळ केलेल्या वारेमाप संकल्पांचा उदोउदो करत फुशारकी मारणे, म्हणजे अर्ध्या हँळकुंडाने पिवळे होणे असते !":😀
[23/12, 7:49 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-309 !":👌
💐"काही हवेहवेसे जोपर्यंत वाटते,
तोपर्यंत संघर्ष करण्याचा अनुभव,
मनाला जो आनंद व समाधान देतो,
त्याची सर ते गवसल्यानंतर नसते !":💐
[25/12, 8:26 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-310 !":👌
😇 "कालाय तस्मै नम !":😇
"बदलत्या परिस्थितीनुसार एकत्र कुटुंब पद्धती लयाला गेली. स्वतंत्र जोडपी राहायला लागल्यापासून, कुटुंबातील आई, वडील दोघांनाही अर्थाजनासाठी घराबाहेर जावे लागत आहे. शिवाय 'हम दो, हमारे दो या एकच' या अत्यावश्यक गरजेपोटी मुलांचे लाड खूप केले जात आहेत आणि त्यामुळे ती हट्टी वा फुकटही जाण्याची शक्यता निर्माण होत आहे.
अशा वेळी मुलांवर सुसंस्कार कसे करायचे, ही एक मोठी समस्याच निर्माण झाली आहे!
😇"कालाय तस्मै नम !":😇
[26/12, 9:06 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-311 !":👌
😀 " न्यूटनचा पहिला नियम काय तर
'ACTION IS EQUAL TO REACTION' !
आपला कर्म सिद्धांत काय सांगतो:
' जैसे ज्याचे कर्म तैसे देतो फळ ईश्वर' !:
ही लिंक उघडून ऐका :😀
'ते बोल अमोल':
https://youtu.be/FLlAlD4Q7aA?si=fYazfEd0cBvi4zkf
[28/12, 8:03 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-312 !":👌
😇 "दररोजच्या जीवनामध्ये निर्णय घेणे ही एक अत्यंत महत्त्वाची अशी कृती असते. सातत्याने आपल्याला नवनवीन निर्णय घ्यावे लागतात, तरच आपले जीवन सुलभ, अडथळा विरहित होण्याची शक्यता निर्माण होते.
कोणताही घेताना त्याच्या सर्वांगीण परिणामांची जर पर्वा केली नाही आणि तसाच निर्णय घेतला तर त्यामुळे आपले अतोनात नुकसान होऊ शकते. जी गोष्ट निर्णय घेण्याबद्दल तीच गोष्ट एखादा निर्णय न घेण्यामुळे देखील तशीच विपरीत परिणाम घडवण्याजोगी !
या करता म्हटले आहे:
LOOK BEFORE YOU LEAP,
Or
THINK NOT TO SINK !":😇
शनिवार, २८ डिसेंबर, २०२४
स्वरानंद-71 to 78
👍"स्वरानंद-71 !":👌 3 सुमधुर प्रणयगीते ऐकण्यासाठी त्यांच्या ह्या लिंकस् उघडा... 1 त्या तिथे पलिकडे..... https://youtu.be/gVe9ZPSyOxM?si=0TMgB5_n2wBgd2PN 2नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी.. https://youtu.be/OeHaXO8T5Ig?si=aHUm0X1CCQ34e6p_ 3 आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे..... https://youtu.be/F8D3f-0d088?si=4qiHnfrJSSEuRlnC धन्यवाद सुधाकर नातू ‐------ [20/10, 11:30 AM] Sudhakar Natu: 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-72 !":👌 3 सुमधुर गीते ऐकण्यासाठी त्यांच्या ह्या लिंकस् उघडा... 1 चंद्रिका ही जणू..... https://youtu.be/Ns1kyBKncmk?si=v_zeteNLUNfaFoYJ 2 क्षण आला भाग्याचा.... https://youtu.be/EvUzRUuXs68?si=h_y2kRpyz6dbuiMH 3 कुणीही पाय नका वाजवू..... https://youtu.be/f2LuI5BLkwA?si=rSF7aCTn0CFLF4ZI धन्यवाद सुधाकर नातू ‐------ [27/10, 8:18 PM] Sudhakar Natu: 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-75 !":👌 3 सुमधुर प्रणयगीते ऐकण्यासाठी त्यांच्या ह्या लिंकस् उघडा... 1 हसतेस अशी का मनी ..... https://youtu.be/DiLdR5qSaqc?si=qmBdCwN2NOaEcT5D 2 हरी तुझी कळली वेळ चतुराई.... https://youtu.be/ql0RFT9EaHM?si=pjSC_xfGGw-cKXSB 3 निळा सावळा नाथ...... https://youtu.be/sS7IVAT1Flc?si=pqfSvZrMMuOPobKz प्रतिसादात या गीतांचे गीतकार आणि संगीतकार कोण ते द्या..... धन्यवाद सुधाकर नातू ‐------ [2/11, 9:23 AM] Sudhakar Natu: 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-76 !":👌 💐 "दीपावलीच्या संगीत मैफिलींमध्ये आपण सारे मधूर स्वरांनी चिंब चिंब होत आहोत. 'आवाजाची दुनियाच खरोखर न्यारी' ! ती आपल्याला मनप्रसन्न करत अनेकानेक मनभावन क्षण देत असते. दीपावली ही शरद ऋतुची पौर्णिमा, तर दीपावलीच्या समस्त संगीत महोत्सवांची ग्रंथाली प्रस्तुत "नृत्य संगीत मैफिल, ही पौर्णिमा ! खास तुमचा दीपावलीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आणि निवांतपणे, नादमय मधुर स्वरोत्सवा बरोबरच, 'ग्रंथाली दिवाळी अंक संचा'तील सात दिवाळी अंकांचे प्रकाशन आणि त्यांच्या संपादकांचे मनोगत असा दुर्मिळ 'शारदोत्सवा'तील अलौकिक मैफिल अनुभवण्यासाठी पुढील लिंक उघडा !":💐 https://youtu.be/iK-ht95r5WA धन्यवाद सुधाकर नातू [9/11, 8:41 AM] Sudhakar Natu: रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-77 !":👌 💐 " नादमधुर 3 भक्ती गीतांच्या स्वरांमध्ये पुढील लिंकस् उघडून तन्मय होऊन जा... 1 मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश... https://youtu.be/3UW2ZW0BGpc?si=_aD7RXuMzZ9oCsMh 2 भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास... https://youtu.be/9YGZ9Eo5TVg?si=-X-QMhPg8C3DnClM 3 विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला.. https://youtu.be/Uk2uhvG2diw?si=TJMpMIn0AfvvJJRG धन्यवाद श्री सुधाकर नातूरानंद-71 to 78 👍"स्वरानंद-71 !":👌 3 सुमधुर प्रणयगीते ऐकण्यासाठी त्यांच्या ह्या लिंकस् उघडा... 1 त्या तिथे पलिकडे..... https://youtu.be/gVe9ZPSyOxM?si=0TMgB5_n2wBgd2PN 2नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी.. https://youtu.be/OeHaXO8T5Ig?si=aHUm0X1CCQ34e6p_ 3 आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे..... https://youtu.be/F8D3f-0d088?si=4qiHnfrJSSEuRlnC धन्यवाद सुधाकर नातू ‐------ [20/10, 11:30 AM] Sudhakar Natu: 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-72 !":👌 3 सुमधुर गीते ऐकण्यासाठी त्यांच्या ह्या लिंकस् उघडा... 1 चंद्रिका ही जणू..... https://youtu.be/Ns1kyBKncmk?si=v_zeteNLUNfaFoYJ 2 क्षण आला भाग्याचा.... https://youtu.be/EvUzRUuXs68?si=h_y2kRpyz6dbuiMH 3 कुणीही पाय नका वाजवू..... https://youtu.be/f2LuI5BLkwA?si=rSF7aCTn0CFLF4ZI धन्यवाद सुधाकर नातू ‐------ [27/10, 8:18 PM] Sudhakar Natu: 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-75 !":👌 3 सुमधुर प्रणयगीते ऐकण्यासाठी त्यांच्या ह्या लिंकस् उघडा... 1 हसतेस अशी का मनी ..... https://youtu.be/DiLdR5qSaqc?si=qmBdCwN2NOaEcT5D 2 हरी तुझी कळली वेळ चतुराई.... https://youtu.be/ql0RFT9EaHM?si=pjSC_xfGGw-cKXSB 3 निळा सावळा नाथ...... https://youtu.be/sS7IVAT1Flc?si=pqfSvZrMMuOPobKz प्रतिसादात या गीतांचे गीतकार आणि संगीतकार कोण ते द्या..... धन्यवाद सुधाकर नातू ‐------ [2/11, 9:23 AM] Sudhakar Natu: 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-76 !":👌 💐 "दीपावलीच्या संगीत मैफिलींमध्ये आपण सारे मधूर स्वरांनी चिंब चिंब होत आहोत. 'आवाजाची दुनियाच खरोखर न्यारी' ! ती आपल्याला मनप्रसन्न करत अनेकानेक मनभावन क्षण देत असते. दीपावली ही शरद ऋतुची पौर्णिमा, तर दीपावलीच्या समस्त संगीत महोत्सवांची ग्रंथाली प्रस्तुत "नृत्य संगीत मैफिल, ही पौर्णिमा ! खास तुमचा दीपावलीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आणि निवांतपणे, नादमय मधुर स्वरोत्सवा बरोबरच, 'ग्रंथाली दिवाळी अंक संचा'तील सात दिवाळी अंकांचे प्रकाशन आणि त्यांच्या संपादकांचे मनोगत असा दुर्मिळ 'शारदोत्सवा'तील अलौकिक मैफिल अनुभवण्यासाठी पुढील लिंक उघडा !":💐 https://youtu.be/iK-ht95r5WA धन्यवाद सुधाकर नातू [9/11, 8:41 AM] Sudhakar Natu: रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-77 !":👌 💐 " नादमधुर 3 भक्ती गीतांच्या स्वरांमध्ये पुढील लिंकस् उघडून तन्मय होऊन जा... 1 मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश... https://youtu.be/3UW2ZW0BGpc?si=_aD7RXuMzZ9oCsMh 2 भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास... https://youtu.be/9YGZ9Eo5TVg?si=-X-QMhPg8C3DnClM 3 विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला.. https://youtu.be/Uk2uhvG2diw?si=TJMpMIn0AfvvJJRG धन्यवाद श्री सुधाकर नातूरानंद-71 to 78
"स्वरानंद-79 to 84 !":
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-79 !":👌
💐 " ऋतुरंग दिवाळी अंक 24 मध्ये असहमतीचा आवाज या विभागात श्री गुरु ठाकूर यांचा लेख विचार करायला लावणारा आहे, कारण त्यांना आयुष्यात स्थैर्य नसणे अधिक भावते असे त्यांनी लिहिले आहे. कारण त्यामुळेच माणूस प्रगती करतो नव्या वाटा शोधतो. त्यांना गीतकार काही व्हायचे नव्हते, आपण कवी आहोत असेही ते मानतच नव्हते. पण योगायोगाने असे काही घडले की त्यांचे पहिलेच गीत खरोखर अजरामर होऊन गेले. तेच गीत येथे सादर केले जात आहे.
त्याशिवाय इतर नादमधुर 2 गीतांच्या स्वरांमध्ये पुढील लिंकस् उघडून तन्मय होऊन जा...
1 मन उधाण वार्याचे......
https://youtu.be/2JZTIVd4XN0?si=h467SrNJFqPdtR-R
2 बहरला हा मधुमास.....
https://youtu.be/g5XXGBRFt9s?si=OnTGJcVDK8tP60i-
3 दिस जातील दिस येतील.....
https://youtu.be/LOUNOPodL3E?si=MO4jLR2FbCqjNmpc
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
#@####@@#
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-80 !":👌
💐 " पुढील लिंक उघडून सुमधुर हिंदी चित्रपट गाणी ऐका....
1 अब क्या मिसाल दूं......
https://youtu.be/WchI8cTVxi8?si=CuLPAC1gIhsM4kAK
2 दिल अपना और प्रीत पराई .....
https://youtu.be/dqHo0oxzq6M?si=_tmbSV8ruS4Z8jAj
3 कितना हसीं है मौसम....
https://youtu.be/jaZnV-zzl0o?si=Eij1bbbgWCSoGYgZ
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
########
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-81 !":👌
💐 " पुढील लिंक उघडून सुमधुर हिंदी चित्रपट गाणी ऐका....
1 वहां कौन है तेरा मुसाफिर जायेगा कहा......
https://youtu.be/haO0ucjvxeo?si=CBMv3jv8zXy3moP2
2 सुन मेरे बंधू रे, सुनो मेरे मितवा....
https://youtu.be/FgesjQV5TfM?si=6vtprlm54hddV5L9
3 ठंडी हवाये लेहरा के आये....
https://youtu.be/P6r3srBQz0k?si=x_1DJUvPJ6aA2qeM
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
#########
"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-82 !":👌
💐 " पुढील लिंक उघडून श्री दत्त जयंती निमित्त दोन गीते आणि आरती ऐका ऐका....
1 आज मी दत्तगुरू पाहिले.....
https://youtu.be/vReumjELxck?si=zlwzyuMerw13KuhG
2 दत्त दिगंबर दैवत माझे .....
https://youtu.be/AG8Ejwaac9Y?si=myWI9wVK_3yvEiOy
3 त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा.....
https://youtu.be/xKoiBlFH8bc?si=5RfGZyTEOGL00ENC
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
#########
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-83 !":👌
💐 " पुढील लिंक उघडून चंद्राची तीन अर्थपूर्ण व नाद मधुर गीते ऐका....
1 "न ये चांद होगा, न यह तारे रहेंगे......
https://youtu.be/YUKj14kzQhw?si=Ke59QhXB_4Ia9Ajt
2 "चांद आहे भरेगा फूल दिल थामलेंगे....
https://youtu.be/TmrWFQyqGlM?si=dxbW_tbKqJTadKg4
3 "तू मेरा चांद मै तेरी चांदनी.....
https://youtu.be/a8xPl-0_TT8?si=JhRAZ1BcW3VQbnd1
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
---------------
"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-84 !":👌
💐 " पुढील लिंक उघडून चंद्राची तीन अर्थपूर्ण व नाद मधुर गीते ऐका....
1 "हसले मनी चांदणे.....
https://youtu.be/c6Vwqx5R2xA?si=4bPvZgkBUmnlUXV-
2 चांद माझा हा हादरा....
https://youtu.be/SroOA_PdQNk?si=4OqZYHyiFTRk4Ug6
3 चंद्रिका ही जणु.....https://youtu.be/7pCiWBOHcyA?si=2ioQQU9lxjhCV2QZ
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
------------
बुधवार, २५ डिसेंबर, २०२४
" सोशल मीडियावरील मुशाफिरी भाग पाच
बोल, अमोल-308 !":👌
😀 "ह्रदयी धरा, हा बोध खरा":😀
संकल्प आणि सिद्धी ह्यामध्ये, उत्तम अंमलबजावणीचा काळ जावा लागतो.
त्याकडे दुर्लक्ष करून, केवळ केलेल्या वारेमाप संकल्पांचा उदोउदो करत फुशारकी मारणे, म्हणजे अर्ध्या हँळकुंडाने पिवळे होणे असते !":😀
🤑 "वाचाल तर वाचाल !":🤑
👍"वाचनासारखा दुसरा कुठलाही छंद नाही. तुमच्या जाणिवा समृद्ध करणारा हा एक उत्तम उपाय आहे. वाचनसंबंधी खूप खूप काही लिहिलं गेलं आहे, बोललं गेलेलं आहे. वाचनाच्या मूळ गाभ्याशी जाण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न !
साहजिकच पहिला प्रश्न समोर येतो तो म्हणजे 'तुम्ही वाचता कां?'
या प्रश्नांमध्ये दोन अर्थ ध्वनीत आहेत, पहिला म्हणजे तुम्ही खरोखर वाचन करता कां? हा प्रश्न आणि दुसरा अर्थ म्हणजे तुम्ही जे वाचन करता त्याचे कारण काय ?
आता जे वाचतच नाहीत त्यांनी शोधायला हवे की, आपल्याला वाचन करायला कां आवडत नाही, दुसऱ्या कुठच्या गोष्टी आपल्याला अधिक आकर्षित करतात. वाचन आपल्याला करावसं वाटण्यासाठी आपण खरोखर काय केलं पाहिजे, याचाही त्यांनी शोध घ्यावा.
जे वाचन करतात, त्यांनी आपल्याला प्रश्न करावा की, आपण कोणत्या प्रकारचे वाचन करतो- आत्मचरित्र व्यक्तिचित्रे ऐतिहासिक पौराणिक सामाजिक कादंबऱ्या, कविता ललित लेख आणि का करतो इतर वाचन प्रकार आपल्याला का करावेसे वाटत नाहीत आणि ते जर करावे याचे असले तर आपण खरोखर काय बदल केला पाहिजे.
"टेलीरंजन- काहीही हं !"
'सन टीवी मराठीवरील 'नवीन जन्मेन मी' आणि 'मुलगी पसंत आहे' ह्य् दोन मालिका निरर्थकपणे कशाही भरकटत चाललेल्या आहेत. त्या बंद ताबडतोब बंंद कराव्यात.
थोडक्यात भाषा जेव्हा निर्माण झाली संपर्कासाठी तेव्हा अर्थातच माणसाला अक्षर ओळख झाली. अक्षर ओळखी बरोबरच माणूस साक्षर जसा झाला. तसा तो वाचायलाही शिकला. दुर्दैवाने सध्याची परिस्थिती वाचनासंबंधी गंभीर आहे. जे काही पंधरा-वीस टक्के लोक वाचतात त्यांचे प्रमाणही आता दिवसेंदिवस कमी होत आहे. याचा अर्थ माणूस त्याच्यापाशी ज्या निसर्गाने शक्ती दिलेल्या आहेत-त्या म्हणजे स्वतंत्र बुद्धी, विचार करण्याची शक्ती आणि अर्थातच कल्पनाविहार अशी अनेक योगदाने जी निसर्गाने दिलेली आहेत,
त्यांचा वापर तुम्ही वाचनांमधून अधिकाधिक करू शकता. दुर्दैवाने तो जर तुम्ही टाळत असाल, तर त्याचा अर्थ तुम्ही तुमच्या जाणिवांच्या क्षितिजाला मर्यादा घालत आहात. याकरता जे वाचत नाहीत, त्यांनी अंतर्मुुख होवून वाचनाला सुरुवात करावी आणि जे वाचतात त्यांनी आपले वाचनाचे जो काही भवताल आहे तो अधिकाधिक विस्तारित करत जावा. कारण वाचन हा एकट्याला एकांतात दुसरे कुठलेही पुस्तक सोडून साधन न घेता, वेळ घालवायचे जसे साधन आहे, त्याचप्रमाणे आपल्या जाणीवा अधिक सकस समृद्ध करण्याची ती एक उत्तम युक्ती आहे. थोडक्यात 'वाचाल तरच 'वाचाल' आणि तुम्ही जीवनाचे सार्थक करू शकाल !:👌
😁 " वाचाल, तर( च?) वाचाल !":😁
💐 "जी गोष्ट आपल्याला भावते, आवडते, आपल्याला करावीशी वाटते, ती करताना आपण आपले राहत नाही, आपले देहभान हरपते. माझ्या बाबतीत बोलायचे झाले, तर वाचन करायला मला आवडते आणि एखादे आत्मभान विसरून, आत्मसमाधान देणारे पुस्तक वाचायला मिळाले की, "याची देही याची डोळा स्वर्गसुख" मिळाल्याचा आनंद मला होतो. काळाचा महिमा अघाध आहे, आता आयुष्याच्या उतरंडीवर अशा तऱ्हेची एकापेक्षा एक 'जीवा-शिवा'ची भेट घडवणारी पुस्तके, पाठोपाठ वाचायला मिळणे, यासारखे सद्भाग्य नाही ! आणि वाचून झाल्यावर जे अनुभवले, जे रुचले, जे भावले ते असे इतरांसाठी व्यक्त करण्यासारखा मणीकांचन योग नाही !
ह्या पार्श्वभूमीवर नुकतेच एक वृत्त माझ्या वाचनात आले:
"शालेय विद्यार्थ्यांचा वाचनाचा छंद किती आहे व त्यांना किती गोडी आहे यासंबंधीचे एक सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले. त्यामध्ये दुर्दैवाने ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये वाचनाची आवड खूपच कमी विद्यार्थ्यांना आहे हे ध्यानात आले, तसेच ग्रामीण भागातीलही वाचनाची गोडी तितकीशी उत्साहवर्धक नव्हती."
मोबाईल संस्कृती आणि तयार उत्तरे देणारी तंत्रज्ञानाची झेप यामुळे भावी पिढ्यांचे कल्पनादारिद्र्य वाढत जाईल आणि म्हणूनच त्यांचे भवितव्य कठीण आहे !":😭
"Different Strokes !":
What is Knowledge? How to think correctly? How to think from all angles?
Knowledge is basically attempting to be aware about the World around you and within. To think correctly, you need to focus your attention on the issue under consideration, based on your available knowledge. To think about an issue from all angles is to imagine, how differently all others would form their opinions about the issue.
Qn noticed on the social media:
"What is your expert advise to become 3rd largest economy in world?
Any suggestions?"
My Answer:
It's futile, absolutely meaningless and not worth to dwell on, boost for, unless the totally skewed income pattern with 90% of population owning just less than 10% of wealth and vice versa is brought back to reasonable/ acceptable level.
---------------
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच !:👌
👍""मुक्तसंवाद-अशाश्वत अमर्याद तर शाश्वत चिमुकले !":👌
"अभिवाचन क्रमांक 322 !"
💐 स्वतंत्र विचारांच्या जोडीला कल्पना करण्याची शक्ती नवीन दिशा दाखवत असते, तसेच इतरांना अधिक सुजाण बनवत असते. सकाळी चहा पिता पिता प्रकट केलेलाश्री सुधाकर नातू यांचा हा मुक्तसंवाद तुम्हाला निसर्गनिरीक्षणाबरोबरच टीव्ही मालिका, चित्रपट आणि सोशल मीडियावरील संचार असा मुक्त विहार करत, या दुनियेमध्ये काय क्षणभंगुर आहे आणि काय निरंतर टिकाऊ आहे ! ते तुम्हाला देखील अंतर्मुख करून, तुुमच्याही जाणीवा समृद्ध करेल अशी आशा आहे....
त्यासाठी पुढील ध्वनिफीत ऐका....💐
"मुक्तसंवाद-'सुबुद्ध नागरिक होऊया' !":
https://youtu.be/T4eUFTFEk0s?si=XHvr4Nu5AI9hg3B-
व्हाट्सअप वर
डॉक्टर विजया वाड यांची कथा बेसिकली त्यांच्या आत्मसंवादाची आहे. विवाहानंतर सासू-सासऱ्यामध्ये-सासरच्या माणसांशी विकोपाला जाणारे भांडण होणे आणि आपण स्वाभिमानाने आपल्या दोन मुलींसह घर सोडायचा निर्णय घेणे, आपला सुरक्षा विभागातला अधिकारी असलेला भाऊ आपल्या घरी येणे आणि नंतर मात्र शेवट गोड होणे असे त्या कथेचे थोडक्यात स्वरूप होते, हे मला चांगले आठवते. ती कथा कोणती, हे आपल्या कदाचित आता लक्षात आले असेल. ती कथा आपण कुठल्याही ग्रुप वर/Facebook वर पाहिली असेल, वा ती कुठल्याही अंकात आपण वाचली असेल, तिचे डिजिटल स्वरूप वा लिंक जर आपल्या संग्रही असेल, तर ती मला पाठवावी यासाठी ही विनंती.
धन्यवाद
"चारोळी: 'दावे अन् वादे'!:"
आकाश फाटले, कुठे कुठे ठिगळं लावणार?
रस्त्यांमधले खड्डेच् खड्डे, कसे बरे भरणार!
नेते आपले दाव्यांमागून वादेच, देत रहाणार,
पर्वा कशी कुणाला, माणसं मरतच रहाणार!
अंतर्वाचाल
वाचाल तरच वाचाल
वाचनासारखा छंद नाही वाचनाबद्दल
Only the Achievement
Motivation
can propell your rapid progress & development, continuously & surely.
Due to renovation work in most of the flats in our A wing, unbearable noise levels create nuisance to those- especially the Sr Citizens, who have already occupied the flats & have started living in them. Obviously this is surely unavoidable.
However to understand the gravity of the situation, can we know how many flat owners have started living in them and how many are yet to do so.
We have started living in our flat-A1603 already.
Looking forward for suitable responses. Thanks.
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-305 !":👌
😁 "वाचाल तर(च?) वाचाल !":😁
👍"सध्या मी रवींद्र पिंगे यांचे
'मोकळे आकाश' हे पुस्तक वाचत आहे. मला जे लेखक मनापासून भावतात, त्यामध्ये रवींद्र पिंगे यांचा समावेश होतो. त्यांची भाषा आणि विचार खरोखर मनाला भिडणारे आणि प्रसादिक असतात. कुठेही मी पणाचा भाव नसलेले असे त्यांचे हे बोल खरोखर आयुष्याचा अर्थ किती अमोल आहे ते सांगून जातात:
"मागच्या घटना आगामी घटनांची सूचना देत असतात. म्हणजे सगळ्याच घटनांचे जळ पुढे पुढे पसरत जाते. सगळ्या घटना मिळून एक पुण्याई बनते, एक आयुष्य बनतं. त्यात काढाघाली कोणा करता येत नाही. जे झालं, ते जसंच्या तसं ऊनसावलीसह स्वीकाराव लागतं. अविरत पानगळ आणि अक्षय फुलोरा यांची एक जुडी नियती हातात देते. प्रज्ञा आणि प्रयत्न यांच्या कक्षेबाहेरच्या नियतीच्या तालावर आपल्याला नाचावं लागत. तेच आपलं संपन्न परंतु पराधीन आयुष्य पुढे पुढे वाहत जाणारं !":👌
-रवींद्र पिंगे :💐
https://youtu.be/RiIwCVOfkr0?si=8ivJk6aNkAR6H2U5
" सोशल मीडियावरील मुसाफिरी-भाग 4"
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-306 !":👌
😁 "चिरंतन":😁
💐 "क्षणा क्षणांतूनी हे रंग भरा,
नसा नसांतूनी तो चंग करा,
मना मनांतूनी ते प्रेम बहरा,
चरा चरांतूनी हा नाद खरा !":💐
👍"मल्लिनाथी-16 !":👌
😙 " नांंव (हा) ठेवा !":😙
😇 "माणूस जन्माला येतो तोच मुळी कुणाकडून नाव ठेवून घेण्यासाठी !"
😁 "त्यानंतर नांव ठेवण्याचा हा सिलसिला अव्याहत चालूच राहतो !"
😭 "दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ काही कुणाला दिसत नाही !"
😝 "गुण टिपणाऱ्या गुणग्राहकतेपेक्षा दोष ठिपकागदासारखे टिपले जातात आणि नांव ठेवली जातात !"
🤢 "हे असे अगदी शेवटापर्यंत स्वतःचे नांव पुसले जाण्यापर्यंत चालूच राहते !":
एखादं पुस्तक वाचताना जेव्हा सद्भावनांमुळे, सन्मतीमुळे आणि सत्क्रुयांच्या कृतकृत्यतेमुळे सद्गतीत होऊन, जेव्हा डोळ्यातून अश्रू येतात, ते म्हणजे आनंदाचे व कृतार्थतेचे अश्रू असतात ! त्यांचे मोल अमोल असते !! म्हणूनच जे पुस्तक तुम्हाला असे रडायला लावते, ती एक श्रेष्ठतम कलाकृती होय.
प्राध्यापक शिवाजीराव भोसले लिखित 'प्रेरणा' हे पुस्तक जेव्हा मी वाचले तेव्हा मला जागोजागी प्रत्येक लेखानंतर असाच अद्भुत अनुभव आला. विविध क्षेत्रातील अत्यच्च कामगिरी करणाऱ्या, समाजाला नवे वळण देणाऱ्या 48 दिग्गजांची जीवनचित्रे खरोखर प्रेरणादायी होती. प्रत्येकाच्या जीवनातील ध्येये, आव्हाने, संघर्ष आणि त्यांना यशस्वीपणे तोंड देऊन आपले इप्सित कार्य तडीला नेणाऱ्या ह्या प्रत्येकाचे खरोखर आमच्यावर अनंत उपकार आहेत, कारण त्यांनी गेल्या शतकामध्ये विविध क्षेत्रात वैविध्यपूर्ण असे योगदान दिलेले आहे.
मुलांना आणि तरुणांना आदर्श समोर असावेत, या हेतूने हे लिहिलेले पुस्तक खरोखर आबालवृद्धांनीही वाचण्याजोगे आहे. कारण प्रत्येकाला त्यामुळे जाणीव होईल की, आपले आयुष्य आपण अजून अर्थपूर्ण रीतीने जगायला हवे. अशा तऱ्हेचे पुस्तक मला वाचायला मिळणे हे माझे खरोखर अहोभाग्यच !": 💐
--------------
चंद्र नभीचा तो ढळला,
दिवस सद्दी जिद्दीचा सरला,
मानभंग माझा हा घडला,
सत्तेचा हात मिळे न मजला
चंद्र नभीचा तो ढळला !":🤣
---------------
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-302 !":👌
😜 'बदला'नंतरची आव्हाने !":
नित्य बदल, ही निसर्गांतील एकमेव स्थिर गोष्ट आहे. बदल म्हणजे जीवनांतील आव्हाने स्विकारायला लावणारी जीवंत प्रेरणा होय. सुयोग्य वेळी, विचारपूर्वक नंतरच्या संभाव्य परिणामांची रास्त दखल घेवून केलेला बदलच गतीमान विकास व प्रगती घडवत असतो. अवेळी, अविचाराने लादला गेलेला बदल पचविणे, जड जाते खरेच; परंतु अशाही वेळी प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेण्याचा शहाणपणाही अंगी येत असतो !":😜
😊 " महाराष्ट्राच्या राजकारणात गेली पाच वर्षे ज्या उचापती आणि उलथा पालतथी, झाल्या आणि निवडणुकीनंतर राक्षसी बहुमत मिळवूनही, पुन्हा 'येरे माझ्या मागल्या'प्रमाणे गोंधळात गोंधळ चालू आहेत, त्यांचे जर सोप्या भाषेत विश्लेषण आणि सार काढायचे झाले तर....
"A Selfish Leader in hurry, takes a (wrong) decision suitable for his short term gains at the cost of his long term losses; whereas a shrewd leader politely excepts his short term losses and ensures his long term gains and stability !"
'कराल घाई, तर होईल पळता भुई थोडी !
अन्
'संयम आणि सबुरी यशाची खात्रीच न्यारी !
:💐
--------------
👍"Different Strokes !":👌
💐"Vigyan & Adhyatma !":💐
👍"The Misuse of Vigyan can turn into Distruction and extintion, the misuse of Adhyatma takes the shape of 'Buabaji' which is equally destructive. Vigyan is the study of what exists and is visible, while Adhyatma is the study of what's invisible and invinvinsible. Vigyan looks 'outside', while Adhyatma looks 'within'. Vigyan takes a rational, logical path, while Adhyatma is the imagination of random path. Vigyan seeks an experiment, while Adhyatma seeks an experience. If Vigyan is the Life after Birth, Adhyatma is the Life after Death and so on....👌
-------------
टेलिरजन !":
ज्या प्रमाणे ५ दिवसांच्या कसोटीची जागा प्रथम ५०षटकांच्या, नंतर २०/२० षटकांच्या सामन्यांनी क्रिकेटमध्ये घेतली आहे, तसाच बदल TVवरील मराठी मालिकांनी करावा. निरर्थकपणे लांबत जाणार्या मालिकांची जागा आता २६,३९ वा५२ भागांच्या मालिकांनी घ्यावी. कारण 'जमाना बदल रहा है!'
-------------
मी सुधाकर नातू माहीम मुंबई येथील एक ज्येष्ठ नागरिक.
काही वाचलं अन् जर ते अगदी मनापासून जर भावलं तर ताबडतोब मी माझा प्रतिसाद त्या लेखकापर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड करतो, हा अनाहूत प्रयत्न देखील तसाच.
-----------
👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच
!:👌
👍 "सोशल मीडियावरील मुसाफिरी-प्रा. शिवाजीराव भोसले यांचे साने गुरुजी वरील व्याख्यान !":👌
"अभिवाचन क्रमांक 325 !":
💐" बदल म्हणून अधून मधून आम्ही सोशल मीडियावरील काही वेचक वेधक असे अभिवाचन सादर करत असतो. साने गुरुजींची 125 वी जयंती त्यांना जाऊन आता 74 वर्षे ही झाली परंतु तरीही मराठी माणसांच्या मनामनात त्यांची थोरवी अजूनही जागी आहे. निमित्ताने व्हाट्सअप वरील श्री हेरंब कुलकर्णी यांनी पाठवलेली प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांच्या साने गुरुजींवरील व्याख्यानाची लिंक पुढे देत आहोत !":💐
https://youtu.be/fywoVug0Unc?si=UK8tZcP2S2SBgzC-
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-310 !":👌
😇 "कालाय तस्मै नम !":😇
"बदलत्या परिस्थितीनुसार एकत्र कुटुंब पद्धती लयाला गेली. स्वतंत्र जोडपी राहायला लागल्यापासून, कुटुंबातील आई, वडील दोघांनाही अर्थाजनासाठी घराबाहेर जावे लागत आहे. शिवाय 'हम दो, हमारे दो या एकच' या अत्यावश्यक गरजेपोटी मुलांचे लाड खूप केले जात आहेत आणि त्यामुळे ती हट्टी वा फुकटही जाण्याची शक्यता निर्माण होत आहे.
अशा वेळी मुलांवर सुसंस्कार कसे करायचे, ही एक मोठी समस्याच निर्माण झाली आहे!
😇"कालाय तस्मै नम !":😇
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-311 !":👌
😀 " न्यूटनचा पहिला नियम काय तर
'ACTION IS EQUAL TO REACTION' !
आपला कर्म सिद्धांत काय सांगतो:
' जैसे ज्याचे कर्म तैसे देतो फळ ईश्वर' !:
ही लिंक उघडून ऐका :😀
'ते बोल अमोल':
https://youtu.be/FLlAlD4Q7aA?si=fYazfEd0cBvi4zkf
त्या समस्येची उकल करणारा हा व्हिडिओ आपण जरूर पहा !":💐
त्यासाठी पुढील लिंक उघडा:
https://youtu.be/JkRXlDqbzsM?si=Oqhh6Bge_c17KN4S
----------
'टोका'ची भूमिका घेणे,
हे,
सत्तेचा 'गुळ' न सोडता आल्यामुळे विसरले,
करून करून भागले अन् 'देव' पुजेला लागले'!
---------
👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच
!:👌
👍" अर्थपूर्ण-'आयुष्याचे स्टॉक मार्केट' !"👌
"अभिवाचन क्रमांक 318 !":
💐 बदल म्हणून नेहमीची अभिवाचनांची चाकोरी सोडून, आता दैनंदिन व्यवहारांकडे नेणारे आणि विचारमंथन करायला लावणार्या मालिकेतील हे पुढचे अभिवाचन. ते श्री उदय पिंगळे, येथे श्री राजेंद्र वैशंपायन ह्यांच्या लेखाद्वारे उलगडत आहेत.
आयुष्य आणि स्टॉक मार्केट यांचा परस्पर काय संबंध असू शकतो, या प्रश्नाची उकल येथे आहे. जीवनात जसे यशाचे चढ- संकटांचे आव्हानांचे उतार असतात, त्याचप्रमाणे स्टॉक मार्केटमध्ये देखील कुठल्याही समभागाच्या किंमतीचे उच्च व निचांक असतात ! स्थितप्रज्ञासारखे आपण साऱ्या व्यवहाराकडे कसे बघायचे त्याचे विश्लेषण, आपल्यालाही अंतर्मुख करेल !":💐
--@------
👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच !:👌
👍"आहे मनोहर तरी - भाग 29 !":👌
"अभिवाचन क्रमांक 321 !":
💐" अभिवाचनाच्या ह्या 29 व्या भागात, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व -'पुल' अर्थातच भाई यांच्या पत्नी सौ सुनीताबाई त्यांच्या मोटार विलक्षण धिटाईने चालवण्याचा एका चित्त थरारक अनुभवाची उजळणी येथे करत आहेत. गोव्याहून मुंबईकडे येताना त्यांच्या गाडीमध्ये स्वतः 'पुल' आणि वसंतराव देशपांडे हे सांस्कृतिक क्षेत्रातले दोन दिग्गज देखील होते. अशा वेळेला अचानक जंगलातील रस्त्यातून जाताना एक धोकादायक जनावर समोर येऊन टाकले आणि अक्षरशः जीवन मरणाचा प्रश्न कसा उभा राहिला, त्याची कहाणी निश्चितच उत्कंठावर्धक आहे.
वाचकस्वर कुणाचा आहे, ती कल्पना नाही. ते स्वर सादर करणार्या महिलेचे मन:पूर्वक आभार व अभिनंदन !!":💐
ऐकण्यासाठी पुढील लिंक google drive वर उघडा.....
https://drive.google.com/file/d/1IdLFy0kkTVvRLWWaWOC8a8HB37yUXXOh/view?usp=drivesdk
https://drive.google.com/file/d/1CIgOCEfgAgNY-4k75-rsYVHpqfc4DDWM/view?usp=drivesdk
👍"Different Strokes !":👌
😭 "Lost Key !":😭
👍 "Every one is running an endless race, towards the 'Goal Post of Happiness and Contentment' but in vain. The result is that the Life Styles and Relationships have become mechanical and monotonous. Really an eye opener.
This is due to more and more externalization, than much needed internalization of today's Life styles. Off and on, 'Introspection' about the external happenings and internal responses/reactions to them, is the 'Lost Key' !"👌
-------------
👍"मल्लिनाथी-15 !":👌
😇"विरोधाभासांची शृंखला,
की,
एकाधिकारशाहीची चाहूल ?":😇
😚 "महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात, शासन प्रमुखांच्या आणि नेत्यांच्या उठसूठ जणू टॅक्सीने बांद्रा-मंत्रालय, मंत्रालय-बांद्रा अशा मुंबई-दिल्ली, दिल्ली -मुंबई, विमानाने ज्या वाऱ्या चालल्या आहेत, आधीच महाराष्ट्र राज्य कर्जबाजारी असूनही, या वाऱ्यांचा खर्च कोण करतो, कुठे आणि कसा नोंदवला जाणार आहे माहित नाही !
परंतु एकीकडे जर 'डिजिटल इंडिया' करायच्या वार्ता चालल्या असल्या, तर नेत्यांनी असे प्रत्यक्ष भेटण्याऐवजी, व्हिडिओ मीटिंगज् घेता येणार नाहीत कां ?
त्यामुळे वेळ, श्रम आणि पैसा यांचा योग्य तो विनियोग होणार नाही कां?
ह्या विरोधाभासाला काय म्हणावयाचे?
उगाचच नेत्यांच्या बिचाऱ्या तंगडतोडीला तरी आळा घालता येणार नाही कां ?":😚
-----------
2019 मध्ये 80 तासांचे सरकार पडल्यानंतर ताबडतोब राजवट लावणे कुठे?
अन आता राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर जवळजवळ दहा-बारा दिवस सरकार न स्थापन झाल्यावरही राष्ट्रपती राजवट लावणे टाळणे या विरोधाभासाला काय म्हणायचे?
-----------------
एकीकडे डिजिटल इंडियाची ग्वाही आणि आग्रह धरत शिवाय तंत्रज्ञान विज्ञानाला पाठिंबा देत गगनाची भरारी घेत अवकाशाला गवसणी घालणं कुठे आणि केवळ पहिला गुरुवार मार्गशीर्ष महिना असा
असा सुमूर्त सापडावा म्हणून सरकार स्थापनेला अक्षम्य विलंब करणे, याही विरोधाभासाला काय म्हणावे?
--------------------
एकीकडे खिरापती सारख्या योजना आखत महाराष्ट्र राज्याला कर्जाच्या खाईत ढकलले जात असताना, शिवाय तंत्रज्ञानाच्या मदतीने संपूर्ण जगाला थेट टीव्ही प्रक्षेपणाची सोय असूनही, सरकार स्थापनेचा सोहळा राजभवनावर साधेपणाने न करता केवळ डामडौल आणि आत्मप्रौढीचे प्रदर्शन करत चाळीस हजार इतक्या प्रचंड संख्येला निमंत्रित करून साजरा करणे, याही विरोधाभासाला काय म्हणावे?
----------------------
ह्या व अशा कितीतरी घटना, निर्णय सर्वसामान्य नागरिकाच्या बुद्धीच्या पलीकडले असूनही, त्याने विरुद्ध आवाज उठवण्याऐवजी, निमुटपणे जे होते आहे ते स्वीकारत राहणे, या विरोधाभासाला काय म्हणायचे ?
या साऱ्या विरोधाभासाच्या श्रुंखला,
की,
एकाधिकारशाहीची चाहूल ?????":😚
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-301 !":👌
😁 "व्यवसाय धंद्याची मुळाक्षरे":
दखल, दशा, दाता, दावा, दादागिरी, दिवाळं,
दुफळी, देवदेव, दैव, दोष,
दौलत, दंभ !":😁
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-302 !":👌
😄 "जीविका म्हणजे जी गोष्ट आपल्याला मनापासून आवडते, भावते जी करण्यात आपले मन रमते ती गोष्ट; तर उपजीविका म्हणजे जिच्यामुळे आपले उदरभरण व जीवनावश्यक गरजा पुरवल्या जाऊ शकतात ती गोष्ट ! जीविका व उपजीविका या शब्दातच त्यांचे अर्थपूर्ण असे प्राधान्य दिसते. कोणती गोष्ट प्राधान्याची ते आपोआपच समजून जाते. जीविका आणि उपजीविका जर एकच झाल्या तर त्याच्यासारखा मणीकांचन योग नाही ! मात्र असे भाग्य केवळ काही भाग्यवंत कलावंत क्रीडापटू, गायक, लेखक इत्यादींनाच मिळू शकते.
श्रेयस आणि प्रेयस या संकल्पनांचेही अगदी तसेच ! यासाठी प्रत्येकाने जीविका आणि उपजीविका यांचे निश्चितच शोध घ्यावेत आणि आपले जीवन अधिक आनंदमयी समाधानाने समृद्ध करावे !":😄
"मुक्तसंवाद-अशाश्वत अमर्याद तर शाश्वत चिमुकले !":
💐II (अ) मंगल प्रभात II💐
😇 " मल्लिनाथी-18 !":😇
😭 "मुंबईमध्ये कधी नव्हे इतके पराकोटीचे हवेचे प्रदूषण किती झाले आहे, त्याची ही चित्त व्यथीत करणारी दृश्ये ! बेटासारख्या चिंचोळ्या अशा या महानगरात हजारो वाहनांचा वावर, दोन कोटीच्या आसपास लोकसंख्या, त्यात बरीच भर म्हणून जागोजागी उभ्या केलेल्या तितक्याच वाहनांची गर्दी, त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा संपूर्ण खेळ खंडोबा, मेंढरांसारखी कोंबून तुडुंब वाहणारी लोकल ट्रेनची अवस्था, इतके सारे झाले ते कमी नाही म्हणून की काय, जागोजागी उगवणारी उत्तुंग मनोऱ्यांची शेकडो बांधकामे इत्यादी अनेक कारणामुळे सोन्यासारख्या या महानगराची ही अशी बिकट अवस्था झाली आहे.
नियोजनाचा संपूर्ण बोजवारा दूरदृष्टीचा अभाव आणि बेशिस्तीने कसाही होत चाललेला कारभार अशामुळे ही विचित्र वेळ आली आहे. समुद्रासारखा साथी जवळ असूनही मुंबईसारख्या शहरात इतकी प्रदूषणाची अवस्था होईल असे कधीच कोणाला वाटले नव्हते.
खरंच
'कुठेतरी काहीतरी चुकतंय'
नरेची किती ही न केला नर' !
असेच म्हणायला हवे !":😭
" सोशल मीडियावरील मुशाफेरी भाग तीन
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-303 !":👌
😁 "चार चाकी मोटर चालवणे हे खरोखर कठीण कौशल्य असते. चौकोनी गाडीच्या एका कोपऱ्यात गोल सुकाणू घेऊन रस्त्यातून पुढे जाताना एक्सीलेटर, ब्रेक आणि ते सर्वात महत्वपूर्ण सुकाणू यांचा योग्य तो मेळ घालत, अष्टावधानी लक्ष ठेवून रस्त्यातील रहदारीला कुठेही धक्का न लागता पुढे जाणे व ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे, हा एक मोठा प्रोजेक्टच असतो !
आयुष्याचेही असेच असते ! पदोपदी येणारी संकटे व आव्हाने रस्त्यातल्या रहदारी सारखीच असतात. अशावेळी शांतचित्ताने आपला मार्ग काढणे, हे कौशल्यच असते. रस्त्यामध्ये काय घडेल हेही परिस्थिती ठरवते आणि परिस्थिती बदलायची कशी तिला तोंड देऊन पुढे जायचे कसे, हे आपल्याला आयुष्यात आपल्या निर्णयांवर व प्रयत्नांवर ठरवावे लागते. म्हणूनच म्हणतात ना:
'ह्याला जीवन ऐसे नाव,
###############
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-83 !":👌
💐 " पुढील लिंक उघडून चंद्राची तीन अर्थपूर्ण व नाद मधुर गीते ऐका....
1 "न ये चांद होगा, न यह तारे रहेंगे......
https://youtu.be/YUKj14kzQhw?si=Ke59QhXB_4Ia9Ajt
2 "चांद आहे भरेगा फूल दिल थामलेंगे....
https://youtu.be/TmrWFQyqGlM?si=dxbW_tbKqJTadKg4
3 "तू मेरा चांद मै तेरी चांदनी.....
https://youtu.be/a8xPl-0_TT8?si=JhRAZ1BcW3VQbnd1
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
################
😭 "मल्लिनाथी-17 !"😭
😇 "कालच्या वर्तमानपत्रातील ठळक शीर्षकाच्या बातम्या किंवा वृत्ते:
# अकरावी ऑनलाइन प्रवेशात घोटाळा: बोगस गुणपत्रिका कागदपत्राद्वारे गैरप्रकार,
# बनावट औषधांच्या अहवालास विलंब,
# सहलीच्या बसचा चालक नशेत,
# विश्वासूंकडूनच दगा फटका,
# बंदी धाब्यावर बसून 'घोडदौड' !
मुंबईतील समुद्रकिनारे उद्यानांलगत उघडपणे व्यवसाय,
# मुंबई नाशिक महामार्गावर
अपघातकोंडी-चालकांची रखडपट्टी विद्यार्थी कोळंबले,
# सरकारी कर्मचाऱ्यांना 'स्टँडअप' शिक्षा: वृद्धाला ताटकळ ठेवल्याने उभे राहून काम करण्याचे आदेश,
# 'स्टींगप्रश्नी 'एसआयटी' !,
# आमदारांना निकृष्ट बॅज !,
# संतभूमीची होरपळ !
भ्रष्टाचारा व्यतिरिक्त फसवणूक हा गुन्हे करण्याचा नवा प्रकार आणि जिकडे तिकडे गुनावत्तेची ऐशीतैशी असे चित्र आहे. रोजगार निर्मितीची होरपळ हे कारण तर झटपट फसवणूक करून पैसे मिळविण्यामागे नाही ना याचाही गांभीर्याने विचार करायला हवा.
'कुठेतरी काहीतरी चुकतंय' !
'सरकार साथ, जीवन विकास'
ऐवजी....
सबका र्हास, जीवन भकास'
हे वास्तव स्पष्ट दिसत आहे !":😇
###################
"रंगांची दुनिया-कथाकथन-'हे प्रणय गंध किती अनंत !":
"स्री -पुरुषांमधील प्रेम ही एक मूलभूत भावना आहे प्रेम कुणाचे कधी कसे जमेल हे सांगता येत नाही म्हणूनच म्हणतात प्रेमाला उपमा नाही या सुधाकर नातू यांच्या कथाकथनात जगावेगळ्या मर्यादा ओलांडणाऱ्या प्रेमाची कहाणी आहे कहाणी आहे !":
ऐकण्यासाठी पुढील लिंक उघडा.....
https://youtu.be/hEBqZG8Y_wo?si=oc6FSOTzJxboPIle
###############
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-309 !":👌
💐"काही हवेहवेसे जोपर्यंत वाटते,
तोपर्यंत संघर्ष करण्याचा अनुभव,
मनाला जो आनंद व समाधान देतो,
त्याची सर ते गवसल्यानंतर नसते !":💐
😜 "माझा मी मला वाटेल तसा वागणार", अशी मनोव्रुत्ती बहुतांश असल्यामुळे नियम न पाळणे हीच मोठी मर्दुमकी, अशी स्थिती ठायी ठायी पहायला मिळते.
"हम नहीं सुधरेंगे" हेच शेवटी खरे !":😜
😁 "Different Strokes!": 😁
💐"Habits r actions repeated again and again, without any compulsion, but due to self-will. They are either good or bad, depending upon their effect on u. Of all the good habits that exist, the Best and the Most likable habit, at least for me, is 'the habit of Reading'.
Firstly, it gives u a space, all by yourself, with icing of a 'companion'-the book or magazine etc, as long as u wish. Secondly, it creates
a 'New World' in your mind and takes u thru' the caledeoscopic journey of the Time, of people, of the emotions, of events and experiences.
More over, it enables u to Think, introspect, reflect and respond to what u go thru'. That is not all, precious 'Presents', still await u, in the form of New information and Fresh Learning, taking u, from the unknown to the known, thus broadening and shaping up your horizens of awareness and impressions.
Finally, in The Twilight days of Life, it's the Best friend, offering u the meaningful Way of the Time Pass ! With all that,
the Eternal Exctacy,
is what else !":💐
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-304 !":👌
💐 "Turning Points in Life !":💐
👍"There are Victory Points, as well as Turning Points in Life. Victory Points are the successful fights against the odds & challenges and mostly are achievable due to out of box thinking & sustained efforts. On the other hand, in the course of the journey of Life, one does encounters many a Turning points which ultimately change his path and possibly Future too. This is because TPs have the Power to generate all together different options & probabilities- that can turn out bad or good. It is interesting at least sometime in Life; one must review his past & to review the VPs & TPs gone by.
Whenever you recall & introspect; while VPs would focus on your wins, most likely the TPs happen to be your losses. It is further exciting to review the TPs & try to imagine the possibilities, if at all, these TPs have not occurred, a different picture of what Life would or could have been would emerge. Thus you would get a kaleidoscope of dynamic images of variety of possibilities in your Life resulting into a different position as on Present.
Answer to the Qn why at all these TPs come in our Lives, is very difficult & possibly impossible. On the hindsight, TPs are results of few factors, not in our hands-hence uncontrollable; while there could be those culminating from our own Decisions then, on optional choices available. These Decisions are mostly dependent on our beliefs & values as well as the way we want to lead Life based on our Character. Such very decisions & actions that appear to be the Most correct, right at that moment of time, mostly in future get viewed as the wrong ones; for short term satisfaction then; we have missed the road to a much better, comfortable future.
In the ultimate analysis, we Should & Must accept these TPS as they were, without any remorse or repentance and get ready to look forward to more such fresher TPs in the unknown Future.
Honestly & Frankly, this Monologue is only for my own self-expression & self satisfaction & I don’t have the courage to imagine their acceptance/rejection when read.
But I do take the Liberty to mention that these are for Posterity. Thank You !":👌
गुरुवार, १९ डिसेंबर, २०२४
"वाचाल, तर(च)वाचाल!":
🤑 "वाचाल तर वाचाल !":🤑
👍"वाचनासारखा दुसरा कुठलाही छंद नाही. तुमच्या जाणिवा समृद्ध करणारा हा एक उत्तम उपाय आहे. वाचनसंबंधी खूप खूप काही लिहिलं गेलं आहे, बोललं गेलेलं आहे. वाचनाच्या मूळ गाभ्याशी जाण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न !
साहजिकच पहिला प्रश्न समोर येतो तो म्हणजे 'तुम्ही वाचता कां?'
या प्रश्नांमध्ये दोन अर्थ ध्वनीत आहेत, पहिला म्हणजे तुम्ही खरोखर वाचन करता कां? हा प्रश्न आणि दुसरा अर्थ म्हणजे तुम्ही जे वाचन करता त्याचे कारण काय ?
आता जे वाचतच नाहीत त्यांनी शोधायला हवे की, आपल्याला वाचन करायला कां आवडत नाही, दुसऱ्या कुठच्या गोष्टी आपल्याला अधिक आकर्षित करतात. वाचन आपल्याला करावसं वाटण्यासाठी आपण खरोखर काय केलं पाहिजे, याचाही त्यांनी शोध घ्यावा.
जे वाचन करतात, त्यांनी आपल्याला प्रश्न करावा की, आपण कोणत्या प्रकारचे वाचन करतो- आत्मचरित्र व्यक्तिचित्रे ऐतिहासिक पौराणिक सामाजिक कादंबऱ्या, कविता ललित लेख आणि का करतो इतर वाचन प्रकार आपल्याला का करावेसे वाटत नाहीत आणि ते जर करावे याचे असले तर आपण खरोखर काय बदल केला पाहिजे.
थोडक्यात भाषा जेव्हा निर्माण झाली संपर्कासाठी तेव्हा अर्थातच माणसाला अक्षर ओळख झाली. अक्षर ओळखी बरोबरच माणूस साक्षर जसा झाला. तसा तो वाचायलाही शिकला. दुर्दैवाने सध्याची परिस्थिती वाचनासंबंधी गंभीर आहे. जे काही पंधरा-वीस टक्के लोक वाचतात त्यांचे प्रमाणही आता दिवसेंदिवस कमी होत आहे. याचा अर्थ माणूस त्याच्यापाशी ज्या निसर्गाने शक्ती दिलेल्या आहेत-त्या म्हणजे स्वतंत्र बुद्धी, विचार करण्याची शक्ती आणि अर्थातच कल्पनाविहार अशी अनेक योगदाने जी निसर्गाने दिलेली आहेत,
त्यांचा वापर तुम्ही वाचनांमधून अधिकाधिक करू शकता. दुर्दैवाने तो जर तुम्ही टाळत असाल, तर त्याचा अर्थ तुम्ही तुमच्या जाणिवांच्या क्षितिजाला मर्यादा घालत आहात. याकरता जे वाचत नाहीत, त्यांनी अंतर्मुुख होवून वाचनाला सुरुवात करावी आणि जे वाचतात त्यांनी आपले वाचनाचे जो काही भवताल आहे तो अधिकाधिक विस्तारित करत जावा. कारण वाचन हा एकट्याला एकांतात दुसरे कुठलेही पुस्तक सोडून साधन न घेता, वेळ घालवायचे जसे साधन आहे, त्याचप्रमाणे आपल्या जाणीवा अधिक सकस समृद्ध करण्याची ती एक उत्तम युक्ती आहे. थोडक्यात 'वाचाल तरच 'वाचाल' आणि तुम्ही जीवनाचे सार्थक करू शकाल !:👌
😁 " वाचाल, तर( च?) वाचाल !":😁
शुक्रवार, १३ डिसेंबर, २०२४
"Turning Points in Life !":
💐 "Turning Points in Life !":💐
👍"There are Victory Points, as well as Turning Points in Life. Victory Points are the successful fights against the odds & challenges and mostly are achievable due to out of box thinking & sustained efforts. On the other hand, in the course of the journey of Life, one does encounters many a Turning points which ultimately change his path and possibly Future too. This is because TPs have the Power to generate all together different options & probabilities- that can turn out bad or good. It is interesting at least sometime in Life; one must review his past & to review the VPs & TPs gone by.
Whenever you recall & introspect; while VPs would focus on your wins, most likely the TPs happen to be your losses. It is further exciting to review the TPs & try to imagine the possibilities, if at all, these TPs have not occurred, a different picture of what Life would or could have been would emerge. Thus you would get a kaleidoscope of dynamic images of variety of possibilities in your Life resulting into a different position as on Present.
Answer to the Qn why at all these TPs come in our Lives, is very difficult & possibly impossible. On the hindsight, TPs are results of few factors, not in our hands-hence uncontrollable; while there could be those culminating from our own Decisions then, on optional choices available. These Decisions are mostly dependent on our beliefs & values as well as the way we want to lead Life based on our Character. Such very decisions & actions that appear to be the Most correct, right at that moment of time, mostly in future get viewed as the wrong ones; for short term satisfaction then; we have missed the road to a much better, comfortable future.
In the ultimate analysis, we Should & Must accept these TPS as they were, without any remorse or repentance and get ready to look forward to more such fresher TPs in the unknown Future.
Honestly & Frankly, this Monologue is only for my own self-expression & self satisfaction & I don’t have the courage to imagine their acceptance/rejection when read.
But I do take the Liberty to mention that these are for Posterity. Thank You !":👌
बुधवार, ४ डिसेंबर, २०२४
"मल्लिनाथी-15 !"::
👍"मल्लिनाथी-15 !":👌
"विरोधाभासांची शृंखला,
की,
एकाधिकारशाहीची चाहूल ?":
😚 "महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात, शासन प्रमुखांच्या आणि नेत्यांच्या उठसूठ जणू टॅक्सीने बांद्रा-मंत्रालय, मंत्रालय-बांद्रा अशा मुंबई-दिल्ली, दिल्ली -मुंबई, विमानाने ज्या वाऱ्या चालल्या आहेत, आधीच महाराष्ट्र राज्य कर्जबाजारी असूनही, या वाऱ्यांचा खर्च कोण करतो, कुठे आणि कसा नोंदवला जाणार आहे माहित नाही !
परंतु एकीकडे जर 'डिजिटल इंडिया' करायच्या वार्ता चालल्या असल्या, तर नेत्यांनी असे प्रत्यक्ष भेटण्याऐवजी, व्हिडिओ मीटिंगज् घेता येणार नाहीत कां ?
त्यामुळे वेळ, श्रम आणि पैसा यांचा योग्य तो विनियोग होणार नाही कां?
ह्या विरोधाभासाला काय म्हणावयाचे?
उगाचच नेत्यांच्या बिचाऱ्या तंगडतोडीला तरी आळा घालता येणार नाही कां ?":😚
-----------
2019 मध्ये 80 तासांचे सरकार पडल्यानंतर ताबडतोब राजवट लावणे कुठे?
अन आता राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर जवळजवळ दहा-बारा दिवस सरकार न स्थापन झाल्यावरही राष्ट्रपती राजवट लावणे टाळणे या विरोधाभासला काय म्हणायचे?
-----------------
एकीकडे डिजिटल इंडियाची ग्वाही आणि आग्रह धरत शिवाय तंत्रज्ञान विज्ञानाला पाठिंबा देत गगनाची भरारी घेत अवकाशाला गवसणी घालणं कुठे आणि केवळ पहिला गुरुवार मार्गशीर्ष महिना असा
असा सुमूर्त सापडावा म्हणून सरकार स्थापनेला अक्षम्य विलंब करणे, याही विरोधाभासाला काय म्हणावे?
--------------------
एकीकडे खिरापती सारख्या योजना आखत महाराष्ट्र राज्याला कर्जाच्या खाईत ढकलले जात असताना, शिवाय तंत्रज्ञानाच्या मदतीने संपूर्ण जगाला थेट टीव्ही प्रक्षेपणाची सोय असूनही, सरकार स्थापनेचा सोहळा राजभवनावर साधेपणाने न करता केवळ डामडौल आणि आत्मप्रौढीचे प्रदर्शन करत चाळीस हजार इतक्या प्रचंड संख्येला निमंत्रित करून साजरा करणे, याही विरोधाभासाला काय म्हणावे?
----------------------
ह्या व अशा कितीतरी घटना, निर्णय सर्वसामान्य नागरिकाच्या बुद्धीच्या पलीकडले असूनही, त्याने विरुद्ध आवाज उठवण्याऐवजी, निमुटपणे जे होते आहे ते स्वीकारत राहणे, या विरोधाभासाला काय म्हणायचे ?
या साऱ्या विरोधाभासाच्या श्रुंखला,
की,
एकाधिकारशाहीची चाहूल ?????":😚
मंगळवार, ३ डिसेंबर, २०२४
" सोशल मीडियावरची माझी लेखणी भाग 2 !":
हृदयीचे त्या हृदयी'करण्यासाठी माझी नेहमी धडपड चाललेली असते त्याचाच एक भाग म्हणून सोशल मीडियावर मी विविध प्रकारचे वैविध्यपूर्ण संदेश प्रसारित करत असतो येथे त्यातीलच पहिला भाग सादर आहे:
--------------
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-298 !":👌
💐"💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-298 !":👌
💐"एखादं पुस्तक वाचताना जेव्हा सद्भावनांमुळे, सन्मतीमुळे आणि सत्क्रुयांच्या कृतकृत्यतेमुळे सद्गतीत होऊन, जेव्हा डोळ्यातून अश्रू येतात, ते म्हणजे आनंदाचे व कृतार्थतेचे अश्रू असतात ! त्यांचे मोल अमोल असते !! म्हणूनच जे पुस्तक तुम्हाला असे रडायला लावते, ती एक श्रेष्ठतम कलाकृती होय.
प्राध्यापक शिवाजीराव भोसले लिखित 'प्रेरणा' हे पुस्तक जेव्हा मी वाचले तेव्हा मला जागोजागी प्रत्येक लेखानंतर असाच अद्भुत अनुभव आला. विविध क्षेत्रातील अत्यच्च कामगिरी करणाऱ्या, समाजाला नवे वळण देणाऱ्या 48 दिग्गजांची जीवनचित्रे खरोखर प्रेरणादायी होती. प्रत्येकाच्या जीवनातील ध्येये, आव्हाने, संघर्ष आणि त्यांना यशस्वीपणे तोंड देऊन आपले इप्सित कार्य तडीला नेणाऱ्या ह्या प्रत्येकाचे खरोखर आमच्यावर अनंत उपकार आहेत, कारण त्यांनी गेल्या शतकामध्ये विविध क्षेत्रात वैविध्यपूर्ण असे योगदान दिलेले आहे.
मुलांना आणि तरुणांना आदर्श समोर असावेत, या हेतूने हे लिहिलेले पुस्तक खरोखर आबालवृद्धांनीही वाचण्याजोगे आहे. कारण प्रत्येकाला त्यामुळे जाणीव होईल की, आपले आयुष्य आपण अजून अर्थपूर्ण रीतीने जगायला हवे. अशा तऱ्हेचे पुस्तक मला वाचायला मिळणे हे माझे खरोखर अहोभाग्यच !": 💐
--------------
चंद्र नभीचा तो ढळला,
दिवस सद्दी जिद्दीचा सरला,
मानभंग माझा हा घडला,
सत्तेचा हात मिळे न मजला
चंद्र नभीचा तो ढळला !":🤣
---------------
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-296 !":👌
😊 " महाराष्ट्राच्या राजकारणात गेली पाच वर्षे ज्या उचापती आणि उलथा पालतथी, झाल्या आणि निवडणुकीनंतर राक्षसी बहुमत मिळवूनही, पुन्हा 'येरे माझ्या मागल्या'प्रमाणे गोंधळात गोंधळ चालू आहेत, त्यांचे जर सोप्या भाषेत विश्लेषण आणि सार काढायचे झाले तर....
"A Selfish Leader in hurry, takes a (wrong) decision suitable for his short term gains at the cost of his long term losses; whereas a shrewd leader politely excepts his short term losses and ensures his long term gains and stability !"
'कराल घाई, तर होईल पळता भुई थोडी !
अन्
'संयम आणि सबुरी यशाची खात्रीच न्यारी !
:💐
--------------
👍"Different Strokes !":👌
💐"Vigyan & Adhyatma !":💐
👍"The Misuse of Vigyan can turn into Distruction and extintion, the misuse of Adhyatma takes the shape of 'Buabaji' which is equally destructive. Vigyan is the study of what exists and is visible, while Adhyatma is the study of what's invisible and invinvinsible. Vigyan looks 'outside', while Adhyatma looks 'within'. Vigyan takes a rational, logical path, while Adhyatma is the imagination of random path. Vigyan seeks an experiment, while Adhyatma seeks an experience. If Vigyan is the Life after Birth, Adhyatma is the Life after Death and so on....👌
-------------
टेलिरजन !":
ज्या प्रमाणे ५ दिवसांच्या कसोटीची जागा प्रथम ५०षटकांच्या, नंतर २०/२० षटकांच्या सामन्यांनी क्रिकेटमध्ये घेतली आहे, तसाच बदल TVवरील मराठी मालिकांनी करावा. निरर्थकपणे लांबत जाणार्या मालिकांची जागा आता २६,३९ वा५२ भागांच्या मालिकांनी घ्यावी. कारण 'जमाना बदल रहा है!'
-------------
मी सुधाकर नातू माहीम मुंबई येथील एक ज्येष्ठ नागरिक.
काही वाचलं अन् जर ते अगदी मनापासून जर भावलं तर ताबडतोब मी माझा प्रतिसाद त्या लेखकापर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड करतो, हा अनाहूत प्रयत्न देखील तसाच.
-----------
👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच
!:👌
👍"मुक्तसंवाद-मुलांवर संस्कार कसे करायचे ?":👌
"अभिवाचन क्रमांक 317 !":
💐"बदलत्या परिस्थितीनुसार एकत्र कुटुंब पद्धती लयाला गेली. स्वतंत्र जोडपी राहायला लागल्यापासून, कुटुंबातील आई, वडील दोघांनाही अर्थाजनासाठी घराबाहेर जावे लागत आहे. शिवाय 'हम दो, हमारे दो या एकच' या अत्यावश्यक गरजेपोटी मुलांचे लाड खूप केले जात आहेत आणि त्यामुळे ती हट्टी वा फुकटही जाण्याची शक्यता निर्माण होत आहे.
अशा वेळी मुलांवर सुसंस्कार कसे करायचे, ही एक मोठी समस्याच निर्माण झाली आहे. त्या समस्येची उकल करणारा हा व्हिडिओ आपण जरूर पहा !":💐
त्यासाठी पुढील लिंक उघडा:
https://youtu.be/JkRXlDqbzsM?si=Oqhh6Bge_c17KN4S
----------
'टोका'ची भूमिका घेणे,
हे,
सत्तेचा 'गुळ' न सोडता आल्यामुळे विसरले,
करून करून भागले अन् 'देव' पुजेला लागले'!
---------
👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच
!:👌
👍" अर्थपूर्ण-'आयुष्याचे स्टॉक मार्केट' !"👌
"अभिवाचन क्रमांक 318 !":
💐 बदल म्हणून नेहमीची अभिवाचनांची चाकोरी सोडून, आता दैनंदिन व्यवहारांकडे नेणारे आणि विचारमंथन करायला लावणार्या मालिकेतील हे पुढचे अभिवाचन. ते श्री उदय पिंगळे, येथे श्री राजेंद्र वैशंपायन ह्यांच्या लेखाद्वारे उलगडत आहेत.
आयुष्य आणि स्टॉक मार्केट यांचा परस्पर काय संबंध असू शकतो, या प्रश्नाची उकल येथे आहे. जीवनात जसे यशाचे चढ- संकटांचे आव्हानांचे उतार असतात, त्याचप्रमाणे स्टॉक मार्केटमध्ये देखील कुठल्याही समभागाच्या किंमतीचे उच्च व निचांक असतात ! स्थितप्रज्ञासारखे आपण साऱ्या व्यवहाराकडे कसे बघायचे त्याचे विश्लेषण, आपल्यालाही अंतर्मुख करेल !":💐
--@------
👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच !:👌
👍"आहे मनोहर तरी - भाग 27 !":👌
"अभिवाचन क्रमांक 318 !":
💐"ह्या भागात, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व -'पुल' अर्थातच भाई यांच्या पत्नी सौ सुनीताबाई यांनी त्यांच्या सहजीवनातील एकमेकांच्या आवडीनिवडींबद्दल सूक्ष्म निरीक्षण करत, काही स्पष्ट मते मांडली आहेत. त्याशिवाय स्त्री-पुरुष संबंधांबद्दल देखील काळापुढचा विचार त्यांनी परखडपणे व्यक्त केला आहे. त्यांची विचारस्पष्टता ग्रहणशक्ती आणि कल्पकता यांचे अनोखे मिश्रण या अभिवाचनात झाले आहे. ते तुम्हाला देखील विचारात पाडणारे आहे.
वाचकस्वर कुणाचा आहे, ती कल्पना नाही. ते स्वर सादर करणार्या महिलेचे मन:पूर्वक आभार व अभिनंदन !!":💐
ऐकण्यासाठी पुढील लिंक google drive वर उघडा.....
https://drive.google.com/file/d/1y-0eM_LmtOCLhR3nImHWne183-fz1kEq/view?usp=drivesdk
-------------
👍"मल्लिनाथी-14 !":👌
😚 "गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रात
अनेेक खळबळजनक आणि वेदनादायी अशा सामुहिक गद्दारी, पक्ष फोडी, अशा तऱ्हेच्या अनेेक अनाकलनीय घटना घडत राहिल्या. आमदार अपात्रतेचा आणि पक्षांच्या चिन्हांचा कुठलाही न्यायनिवाडा न होता, निवडणुकही झाली. परंतु राक्षसी बहुमत मिळूनही अजून सरकार स्थापन झालेले नाही.
अशा पार्श्वभूमीवर गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात, शासन प्रमुखांच्या आणि नेत्यांच्या उठसूठ जणू टॅक्सीने बांद्रा-मंत्रालय, मंत्रालय-बांद्रा अशा
मुंबई-दिल्ली, दिल्ली -मुंबई, विमानाने ज्या वाऱ्या चालल्या आहेत, आधीच महाराष्ट्र राज्य कर्जबाजारी असूनही, या वाऱ्यांचा खर्च कोण करतो, कुठे आणि कसा नोंदवला जाणार आहे माहित नाही !
परंतु एकीकडे जर 'डिजिटल इंडिया' करायच्या वार्ता चालल्या असल्या, तर नेत्यांनी असे प्रत्यक्ष भेटण्याऐवजी, व्हिडिओ मीटिंगज् घेता येणार नाहीत कां ?
त्यामुळे वेळ, श्रम आणि पैसा यांचा योग्य तो विनियोग होणार नाही कां?
उगाचच नेत्यांच्या बिचाऱ्या तंगडतोडीला तरी आळा घााता येणार नाही कां ?":😚
-----------
Qn noticed on the social media:
"What is your expert advise to become 3rd largest economy in world?
Any suggestions?"
My Answer:
It's futile, absolutely meaningless and not worth to dwell on, boost for, unless the totally skewed income pattern with 90% of population owning just less than 10% of wealth and vice versa is brought back to reasonable/ acceptable level.
---------------
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०२४
😭"दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नांव !":😭
😭"दोन घडीचा डाव,
याला जीवन ऐसे नांव !":😭
श्री दीपलक्ष्मी दिवाळी अंकाचा रसास्वाद घेणारा संदेश मी बनवला करा परंतु तो प्रसारित करण्यापूर्वी काही वेळ गेला आणि जेव्हा प्रसारित करण्याची वेळ आली तेव्हा
तो गायब झाला. वेगवेगळ्या प्रकारे मी तो शोधण्याचा प्रयत्न केला परंतु काही केल्या तो मिळाला नाही. त्यामुळे मला खूप दुःख झालं, रुख रुख वाटू लागली.
त्या वेदनेमुळे तशाच तीव्र वेदनेची एक आठवण झाली. हे असं होण म्हणजे बहुदा सोशल मीडियावर जसं आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी आपण जेव्हा बघतो, तेव्हा त्याच संदर्भातल्या अनेक जाहिराती वा संदेश आपल्यासमोर उलगडत जातात अल्गोरिधमच्या सहाय्याने तसं ! माणसाच्या मनाच्या स्मृतीचे देखील हेच रहस्य असावे.
मला आठवलं काय, तर एक अशीच चिंताजनक आठवण, त्या गावची जिथे आमच्या शेजारी ते जोडप राहायचे. त्यांना खूप खूप दिवसांनी मूल झालं, मुलगा झाला खूप आनंद झाला. म्हणून त्यांना वाटलं की, आपलं आई-वडिलांना कळवावं. तेव्हा मोबाईल वगैरे नव्हते, पण कॉल केला. मुंबईला होते, ते आई वडील अर्थात आजी आजोबा विमानाने ताबडतोब यायला निघाले. ते गावी विमानाने त्या गावी पोहोचेपर्यंत त्या घरात त्या रात्री आनंद होता. पण दुसऱ्या दिवशी पर्यंत काय झालं तर आजी आजोबा येईपर्यंत ते मुल होतं ते दुर्दैवाने दगावलं !
बिचारे आजी आजोबा आले खरे मोठ्या आनंदात आपल्या नातवाचे कौतुक करायला. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते त्या सगळ्यांना मग त्या मुलाला मूठ माती कुठे द्यायची, हा शोध घेऊन, की विदीर्ण अंत:करणाने द्यावी लागली !
ही आठवण मला झाली अन् त्या वेळेला त्या सर्वांना जे दुःख वेेदना झाल्या असतील, त्या तुलनेत माझा तो संदेश हरवण्याची गायब होण्याची वेदना काहीच नव्हती हे जाणवले. माझा तो रसास्वादाचा संदेश जरी चुकून डिलीट झाला तरी तो परत मला लिहिताही आला, पण त्यांचे बाळ काही आता कधीच परत येणार नव्हते, हे विसरता येतच नाही !
शेवटी काय?
😭"दोन घडीचा डाव,
याला जीवन ऐसे नांव !":😭
श्री सुधाकर नातू
बुधवार, २७ नोव्हेंबर, २०२४
"सोशल मिडीयावरील माझी लेखणी-1":
'या हृदयीचे त्या हृदयी'करण्यासाठी माझी नेहमी धडपड चाललेली असते त्याचाच एक भाग म्हणून सोशल मीडियावर मी विविध प्रकारचे वैविध्यपूर्ण संदेश प्रसारित करत असतो येथे त्यातीलच पहिला भाग सादर आहे:
--------------
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-292 !":👌
😊 "आज म.टा. पुरवणी वाचताना निर्माते दिग्दर्शक श्री विधू विनोद चोप्रा यांचे एक वाक्य मनात घर करून गेले. जसा तो त्यांचा 3 E फॉर्म्युला चित्रपटांसाठी उपयुक्त आहे, त्याचप्रमाणे सोशल मीडियावर संचार करताना विचारात घेण्याजोगा व अंगीकारण्याजोगा आहे असे मला वाटले. तो फॉर्मुला असा की:
"Entertain, Educate and Elivate !"
'ह्या हृदयीचे तयार हृदयी' सोशल मीडियावर करताना आपल्याला विचार असावा की, जे जे आपण प्रसारित करू ते ते मनोरंजक वा मार्गदर्शक किंवा मोटिवेशनल अर्थात प्रेरणा देणारे/जाणीवा विस्तारित करणारे असे हवे. हाच धडा ह्या 'थ्री ई' फॉर्मुल्यावरून घ्यावयचा, असे मला वाटून गेले !":😊
एंटरटेन एज्युकेट अँड एलिव्हेट
जसे कोणत्याही क्षेत्रात, मग ते शैक्षणिक क्षेत्रात असो वा शासकीय किंवा नोकरीसाठी, प्रत्येक ठिकाणी ज्याप्रमाणे निवडीसाठी निश्चित अशी शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि स्पर्धात्मक परीक्षा असते, त्याप्रमाणे राजकारणात देखील प्रवेश करण्यासाठी अशा तऱ्हेची व्यवस्था ताबडतोब निर्णय करायला हवी. त्यासाठी घटनात्मक बदल करावा लागला तरी तो केला पाहिजे. कारण त्यामुळेच परंपरागत सरंजामशाही आणि घराणेशाही यांना आळा बसेल आणि 'कोई भी आव जाव राजकारणात स्वागत तुम्हारा', असा सावळा गोंधळ होणार नाही !":😊
--------
👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच!:👌
👍" 'अर्थ'पूर्ण-'शेअर बाजारातील गुंतवणूक, वास्तव की मृगजळ ?":👌
"अभिवाचन क्रमांक 317 !":
💐 बदल म्हणून नेहमीची अभिवाचनांची चाकोरी सोडून, आता दैनंदिन व्यवहारांकडे नेणारे आणि विचारमंथन करायला लावणार्या मालिकेतील हे पुढचे अभिवाचन. बाजारात व्यवहार करताना काय काय खबरदार्या घ्याव्या लागतात आणि 'जे घडेल तेच पसंत !- अशी मनोभूमिका कां स्वीकारावी लागते ते श्री उदय पिंगळे ते श्री राजेंद्र वैशंपायन ह्यांच्या लेखाद्वारे उलगडत आहेत.
प्रत्यक्ष शारीरिक क्षम न करता पैशाने पैसा कसा वाढवावा, हे ज्या शेअर बाजारात साध्य करता येते त्यामधील नवागतांना आणि जुन्या जाणत्यांना देखील हे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त आहे.
ऐका तर मग अभिवाचन !":💐
👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच !:👌
👍"आहे मनोहर तरी - भाग 27 !":👌
"अभिवाचन क्रमांक 314 !":
---------💐"ह्या भागात, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व -'पुल' अर्थातच भाई यांच्या पत्नी सौ सुनीताबाई यांनी त्यांच्या सहजीवनातील एकमेकांच्या आवडीनिवडींबद्दल सूक्ष्म निरीक्षण करत, काही स्पष्ट मते मांडली आहेत. त्याशिवाय स्त्री-पुरुष संबंधांबद्दल देखील काळापुढचा विचार त्यांनी परखडपणे व्यक्त केला आहे. त्यांची विचारस्पष्टता ग्रहणशक्ती आणि कल्पकता यांचे अनोखे मिश्रण या अभिवाचनात झाले आहे. ते तुम्हाला देखील विचारात पाडणारे आहे.
वाचकस्वर कुणाचा आहे, ती कल्पना नाही. ते स्वर सादर करणार्या महिलेचे मन:पूर्वक आभार व अभिनंदन !!":💐
ऐकण्यासाठी पुढील लिंक google drive वर उघडा.....
https://drive.google.com/file/d/1y-0eM_LmtOCLhR3nImHWne183-fz1kEq/view?usp=drivesdk
---------------
💐"छाप(पड)लेले शब्द !":💐
👍"नमुनेदार घड्याळांचा संग्रह !":👌
😝 "आदिमानवाला प्रथम जेव्हा अग्नीचा शोध लागला आणि नंतर शेतीचा. तेव्हापासून त्याची उत्तरोत्तर प्रगती होत गेले. पण खरी प्रगती चाक किंवा चक्र सापडले, त्यानंतर झाली.
दररोज सकाळी सूर्य उगवतो, संध्याकाळी मावळतो दिवस आणि रात्र हे गुढ देखील त्याने काळ नावाची काहीतरी सर्वव्यापी गोष्ट आहे या विश्वात हे समजून घेतले. चाक अर्थात चक्राच्या शोधाप्रमाणे यांत्रिक पद्धतीने कालगणना करणारे पहिले घड्याळ तयार केले असेल. त्यापूर्वी सावली कशी बदलत जाते दिवसा आणि संध्याकाळपर्यंत त्याचे गणित योग्य तऱ्हेने करून त्या तऱ्हेने कालगणना करणारी घड्याळ निर्माण झाले. विश्वाच्या आवाढव्य अकरावी कराड फापट पसार यापुढे काळ ही संकल्पना मानवाचीच आहे कारण पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्यामुळे दिवस-रात्र आणि पृथ्वी भी सूर्याभोवती फिरते म्हणून वर्ष अशातऱ्हेचे कालगणनेचे गणित हे मानवनिर्मित आहे परंतु अंतराळात जाऊन जर विचार केला तर काळ अस्तित्वातच नाही म्हणूनच जेव्हा आकाशामध्ये गरुडभराने घेऊन अंतराळवीर जेव्हा विहार करतात तेव्हा त्यांच्या साठी काळ जणु अस्तित्वातच नसतो.
जाता जाता हा विचार मनात येतो की हा विश्वाचा अनंत असा विस्तारलेला अवकाश कोणी निर्माण केला कधी निर्माण केला कसा निर्माण केला आणि तसेच निर्माण होण्यापूर्वी तो निर्माता कुठे होता? सारेच अगम्य व कधीही न उचलणारे गुढ !
सोबतच्या वृत्तात नमुनेदार घड्याळे गोळा करणाऱ्या श्री मनोज नायर यांच्या ह्या छंदांची उद्बोधक माहिती आहे. लंबकासारखे दर तासाला घंटी वाजवणारे भिंतीवरचे घड्याळ तर आपण पाहिलेच आहे. मुंबईचा राजाबाई टावर मनोर्यावरील अजस्त्र घडाळे पाहून, त्यांना घड्याळे गोळा करण्याचा छंद लागला. वेगवेगळ्या स्वरूपातील घड्याळांचे 194 नमुने त्यांनी गोळा केले आहेत आणि सगळ्यात जुने इ.स. 1620 मधील घड्याळ पुण्यामध्ये आहे याचीही कल्पना येऊन आपण थक्क होतो.
आता मोबाईलच्या शोधामुळे प्रत्यक्ष मनगटावर घड्याळ लावणे त्यामानाने बंद जरी झाले असले तरी अनेक प्रकारचे कार्ड्स तंत्रज्ञानावरची घड्याळ महागड्या किमतीत सेलिब्रेटीज घेतात, हेही आपल्याला माहिती आहे. तर अशी आहे की नमुनेदार घड्याळांची कथा !:"😜
---------------------
'Atulaniy', हा फक्त Sumit Atulyam सोसायटी मधील सर्व रहिवाशांचा हा मी स्थापन केलेला खाजगी व्हाट्सअप ग्रुप आहे.
रसिकता फुलवत नेणाऱ्या रंगांच्या दुनियेतील साहित्य, नाटक, चित्रपट, tv मालिका ज्योतिष आणि आत्मविकास अशा क्षेत्रातील माझे लेख ध्वनिफिती वा व्हिडिओ येथे सादर केले जातील...
त्यामध्ये आतापर्यंत 41 सदस्य सामील झाले आहेत. आपल्याला जर इच्छा असेल, तर पुढील लिंक क्लिक करून या समूहात सामील व्हावे आणि रसिकतेचा आनंद घेत राहावा.
धन्यवाद
श्री सुधाकर नातू A1603
------------------
💐"दिवाळी अंकांची मांदीयाळी-2 !":💐
👍"रसिक वाचकांनी दखल घ्यावा असा दुसरा अंक म्हणजे श्री दीपलक्ष्मी दिवाळी अंक'24 होय.
मराठी रंगभूमीच्या वैभवशाली इतिहासातील संयुक्त मानापमान पुनश्च रंगभूमीवर येत आहे याची आठवण करून देणारे आकर्षक मुखपृष्ठ पाहिल्यानंतर, आतील अनुक्रमणिका तर आपल्याला जाणवून देते की, हा भरगच्च 400 पानांचा अंक आणि किंमतही तशीच मजबूत रुपये 360 असली तरी त्यात काय चीज आहे ! साहित्य- कादंबरी, कथा, प्रवास वर्णन, ललित लेख, व्यक्तीचित्रे ह्याशिवाय क्रीडा,
चित्रपट, संगीत टीव्ही मालिका आणि
आत्मविकास, उद्योगव्यवसाया अशा वैविध्यपूर्ण मजकुराने हा अंक सजवला आहे. येथे नाही काय?
तर वार्षिक राशिभविष्य आणि कविता !
संक्षिप्त रूपात या दिवाळी अंकाला ही दाद देण्याची प्रेरणा मला मिळाली, कारण अंकाच्या वाचनाची सुरुवातच मुळी मी श्री विवेक गोविलकर यांनी लिहिलेला 'इमोशनल इंटेलिजन्स' विषयी प्रदीर्घ अभ्यासपूर्ण लेखापासून केली हे होय.
त्या लेखाचा गोषवारा सांगणारी ही नोंद मला विशेष भावली आणि हे असे बोल अमोल लिहावेसे वाटले:
'वैयक्तिक आणि व्यवहारिक जीवनामध्ये अत्यंत उपयुक्त IQ म्हणजे 'इंटेलिजन्स कोशंन्ट' किंवा EQ म्हणजे 'इमोशनल कोशंंट'. IQ हा अंक एखाद्याची तर्क आणि विचार करण्याची क्षमता किंवा बुद्धिमत्ता यांचा निर्देशक असतो,तर इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे भावना मारून टाकणे नव्हे, तर आपल्या भावना ह्या आपला उद्देश साध्य करण्यासाठी केव्हा मदत करतात आणि केव्हा त्यात अडथळा आणतात हे समजून घेणे होय !:👌
----------------
👍"मल्लिनाथी-13 !":👌
😚 "परिस्थिती बदलल्यावर, जेव्हा एखादा उपकारकर्त्याच्याच मार्गात अडचणी आणतो, त्याला विरोध करतो, तेव्हा तो कमालीचा स्वार्थी व असंवेदनशील तर असतोच असतो, पण त्याचे असे वागणे, ही अक्षम्य कृतघ्नता असते !":😚
----------
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-294 !":👌
👍"आतापर्यंत मी शक्यतो संग्रहात नसलेले फोन जर आले, तर ते न घेणे श्रेयस्कर समजत होतो. ते किती अत्यावश्यक आहे ते आता 'डिजिटल अरेस्ट' या प्रकारणाने सगळ्यांची झोप उडाल्यामुळे उमजले. फसव्या अनोळखी एसएमएसद्वारे लिंकस् पाठवून गुन्हे केले जातात, असाही संदेश वाचला. अनोळखी smsही न बघताच डिलीट करणे शहाणपणाचे हेही त्यामुुळे समजले.
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे 'सायबर क्राईमस्' सारखे भयानक भस्मासूर आपल्यासमोर उभे राहिले आहेत. अशावेळी अक्षरशः सावधानता किती आवश्यक आहे याची प्रचिती सर्वांनाच येत आहे.
मुद्दा मात्र वेगळाच आहे, अशी गुन्हेगारी करायला दुसऱ्यांना फसवायला माणसे कां तयार होतात, याचे सखोल संशोधन मानसशास्त्रज्ञांनी व समाजशास्त्रज्ञांनी करावे अशी वेळ आली आहे !":👌
रविवार, १० नोव्हेंबर, २०२४
"बोल अमोल-276 ते 281 !":
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-276 !":👌
🤣 "महाराष्ट्रातील राजकारणाचा तमाशा बघता महात्मा गांधींच्या तीन माकडांचे अनुकरण करण्याची वेळ आली आहे,
नाही कां?
'बुरा मत सुनो,
बुरा मत देखो,
बुरा मत बोलो' !":🤣
#############
💐II (अ)मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-277 !":👌
😚 "राजकारण हे विचारकेंद्री न राहता प्रामुख्याने व्यक्तीकेंद्री, तसेच जनहितकेंद्री न राहता केेवळ सत्ताकेंद्री जेव्हा बनते, तेव्हा
भावनांचे बाजार मांडून सत्तेचा खेळ खेळला जातो. विभूतीपूजेची आपली (अनाठायी ?) परंपरा आत्ताची नाही,
पूर्वापार आहे. गेली दहा वर्षे तर तिचेच प्रताप:
'राजकारणाला किती हीन पातळीवर नेऊन ठेवले?'
हाच दुर्दैवाने प्रश्न उभा करत आहेत !":😚
###########@
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-278 !":👌
👍"सुशिक्षित वर्गाने राजकारण या विषयाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये, अन्यथा अंगठेबहाद्दार अर्धशिक्षितांचे तुम्हाला गुलाम व्हावे लागेल !
म्हणून ध्यानात घ्या:
'गद्दारीचे जसे, तसेच गद्दारीला प्रोत्साहन देणाऱ्यांचे पानिपत होणे, महाराष्ट्रात अत्यावश्यक आहे'! ":👌
###########
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-279 !":👌
💐"परिसाचा स्पर्श झाला की, जसे सोने होते त्याचप्रमाणे मी वाचनालयात पुस्तक बदलायला गेलो आणि ज्या पुस्तकाला हात लावला ते देखील असेच सोन्यासारखे 'अनवट' निघाले. होय नाव देखील 'अनवट' लेखक डॉक्टर अनिल अवचट !
ह्या पुस्तकाचे दुर्दैवाने एक वैशिष्ट्य हे की, पुस्तक डॉक्टर अनिल अवचट यांच्या निधनानंतर प्रकाशित करण्याची वेळ आली. नेहमीप्रमाणे वाचकांना गप्पा मारत असल्यासारखा हा आत्मसंवाद नावाप्रमाणे जणु
अनवट आहे ! आपणही ते आवर्जून मिळवून जरूर वाचा. हे पुस्तक
वाचता वाचता त्यातील ही दोन वाक्य माझ्या मनात रुजून गेली आहेत:
" माणूस दुसऱ्या माणसाला अनुभवाइतकी अधिक मोलाची कोणती गोष्ट बरे देऊ शकतो ?"
" माणसाला अनुभव सांगितल्याशिवाय चैन पडतं कां ?कारण त्यातूनच तर सगळं साहित्य लिहिलं, सांगितलं गेलंच ना !":💐
########@####
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-280 !":👌
💐"बचत ही प्रामुख्याने आहे त्या पैशाची भविष्यातील तरतूद असते, तर गुंतवणूक म्हणजे पैशाने अ़धिक पैसा मिळविण्याचा प्रयत्न करणे, होय. बचतीपेक्षा गुंतवणूकीत धोका अधिक असतो.
'ठेविले अनंते, तैसेची रहावे' अशी आपली
प्रव्रुत्ती परंपरागत असल्याने, आपण धोका पत्करणे शक्यतो टाळतो. ह्याचमुळे बहुदा आपली अर्थसाक्षरता बाळबोध राहिली असावी. मात्र आताच्या गतीमान स्पर्धात्मक जीवनांत बचत व गुंतवणूक ह्या संकल्पनांचे सर्वंकष ज्ञान मिळवणे अत्यावश्यक बनले आहे.
चाकरमानी व्रुत्ती आपला आर्थिक स्तर मर्यादित राखत आहे, ह्याची जाण सर्वांनीच ठेवायला हवी. वैध मार्गांनी व्यवसाय वा धंदा करत, गुंतवणूकीचे महत्व समजून घेत, आपल्या आर्थिक भरभराटीचे नवनवे मार्ग चोखाळावेत.
आजच्या जगात पैसा हेच हे जीवनात स्थैर्य आणि सुख समाधान मिळविण्याचे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे, हे विसरून चालणार नाही !":💐
#############
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-281 !":👌
😄 "लहानपणी वेगवेगळे खेळ खेळले जायचे. त्यातील, दोघांमधला एक खेळ मला आज आठवला. साध्या कागदावर एक ते दहा असे थोडे अंतर सोडून तीन ओळींमध्ये अंक लिहिलेले असायचे आणि कोपऱ्यामध्ये प्रारंभ बिंदू असायचा. मग त्या दोघांमधील एक जण दुसऱ्याला प्रारंभबिंदूपासून या विविध अंकांकडे रेघा ओढायला सांगायचा.
त्या खेळामध्ये कुठलीही रेघ क्रॉस न होता कामा नये, हा नियम असे. शेवटी कुठेही अडथळे न येता प्रारंभबिंदूवर येणं, म्हणजे विजय असे. प्रत्येक डावात अंतिमतः तयार होणाऱ्या आकृत्या खरोखर चित्रविचित्र असायच्या. माणसाचं जीवन देखील असेच नाही कां? फारच थोड्या जणांना कोणतीही अडथळे न येता पुनश्च प्रारंभबिंदूवर येणे शक्य व्हायचे !
ह्या खेळाची आज आठवण व्हायला असे कारण की, माणसाचं जीवन हे असंच गुढ आहे आणि नियती आणि माणूस यांच्या मधला दहा आकड्यांचा खेळ आहे. नियती माणसाला जीवनातील या दहा वळणं देणाऱ्या बिंदूंकडे जायला लावते आणि मग काय होतं ते तुम्ही खेळात पाहिलंच आहे.
माणूस, त्याचं जीवन, त्याचे प्रयत्न, नियती आणि फळ यासाठी याहून दुसरे कुठले उदाहरण चपखल ठरू शकेल ?
'ह्याला जीवन ऐसे नांव' हेच खरे !:😄
"बोल अमोल-268 ते 275 !":
👍"बोल, अमोल-268 !":👌
😊 "जसे कोणत्याही क्षेत्रात, मग ते शैक्षणिक क्षेत्रात असो वा शासकीय किंवा नोकरीसाठी, प्रत्येक ठिकाणी ज्याप्रमाणे निवडीसाठी निश्चित अशी शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि स्पर्धात्मक परीक्षा असते, त्याप्रमाणे राजकारणात देखील प्रवेश करण्यासाठी अशा तऱ्हेची व्यवस्था ताबडतोब निर्णय करायला हवी. त्यासाठी घटनात्मक बदल करावा लागला तरी तो केला पाहिजे. कारण त्यामुळेच परंपरागत सरंजामशाही आणि घराणेशाही यांना आळा बसेल आणि 'कोई भी आव जाव राजकारणात स्वागत तुम्हारा', असा सावळा गोंधळ होणार नाही !":😊
#############
👍"बोल, अमोल-269 !":👌
😇 "कुठलाही शब्द हा काही ना काही तरी मनातील भावनांचा उलगडा करणारा असतो. पण मला असे विचार करायला लावण्यासाठी एक कारण घडले ते म्हणजे मी सध्या डॉ. अंजली कीर्तने यांनी लिहिलेल्या 'आठवणींचा पायराव- हे पुस्तक वाचत आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या जीवनात विशेषत: साहित्यिक वर्तुळात आलेल्या अनेक दिग्गजांच्या संबंथी अनुभवांच्या आधारावर शब्दभावना अप्रतिमपणे मांडल्या आहेत. साक्षेपी दिग्गजांविषयी संपादक श्री पु भागवत आणि
ज्ञानपीठ विजेते प्राध्यापक विंदा करंदीकर
यांच्या संबंधित मनाला भिडणारी शब्दशिल्पे मी नुकतीच नुकतीच वाचली. त्यामधील विंदांनी पत्रातून त्यांंच्या 'विरूपिका' या काव्यसंग्रह संबंधी
व्यक्त केलेल्या अर्थवाहित्व' ह्या शब्दांने माझे लक्ष वेधले.
तसे करताना मला उमजले की, मराठी भाषेत असेच आगळे वेगळे पण अर्थपूर्ण शब्द असतात. त्यातीलच तशाच घाटाने जाणाऱ्या माणसाबद्दल एक अफलातून शब्द मी आठवू लागलो. परंतु काही केल्या तो मनात येईना. 'अ' पासून सुरुवात एवढे फक्त जाणवत होते. विंदांच्या '
'अर्थवाहित्व' या शब्दाने मला दिशा दाखवली. 'अर्थवाहित्व' म्हणजे असा एक शब्द, जो आपल्या मनात जी अर्थाबद्दल प्रतिमा आहे तिच्याशी अचूक मिळता जुळता असा चपखल शब्द ! अचानक वीज चमकावी तशी मी स्मरणशक्तीला ताण देऊन आठवत असलेला शब्द समोर आला:
'अतरंगी' !":😇
############
👍"बोल, अमोल-270 !":👌
😘 " ज्याला स्वतःला खूप जे आवडते आणि चांगल्यापैकी जमते, असे करायला मिळाले तर जो आत्मसमाधानाचा अनुभव येतो, त्यामुुळे त्याच्या शरीरांतर्गत आरोग्यवर्धन करणाऱ्या हार्मोन्सचा स्त्राव होतो, असे मेडिकली सिद्ध झाले आहे.
लेखन आणि वाचन हे देखील असेच आनंददायी अनुभव ! माझ्या बाबतीत बोलायचे झाले तर उत्तमोत्तम पुस्तके वाचायचा गेल्या दीड वर्षात जो योग मला आला आहे, तो मला खरोखर अचंबित करणारा आहे. मला अशा वाचनातून जे मनभावन क्षण मिळतात, त्यावेळी मला आनंदाश्रू येतात. कारण त्या वाचनातून जीवनातील विविध कडूगोड अशा स्वभावाच्या माणसांचे आणि त्यांच्या जीवनातील चढ-उतार करणाऱ्या प्रसंगांचे,
त्या त्या काळातील भवतालाचे स्मरणरंजन करणारे अद्भुत अनुभव वाचणाऱ्याच्या जाणिवा विशाल करतात.
सोबतचे सध्या वाचत असलेले
डॉ. अंजली कीर्तने लिखित 'आठवणींचा पदरव' पुस्तक हे देखील त्यातलेच ! तुम्हालाही असा अनुभव येतो कां? येत नसला तर घेताही येईल, हे ध्यानात ठेवा !":😘
##########@#
👍"बोल, अमोल-271 !":👌
😁 "निवडणुकीच्या खेळामधली इच्छुकांची संगीत खुर्चीची धूमधमाल आणि नेत्यांच्या दिल्लीवाऱ्या आता संपून,
कुणी माघार घ्यायची आणि कुणी नाही, कुणाचा गेम करायचा, ह्या तमाशाची रस्सीखेच, मूक साक्षीदार असलेल्या मतदारांची फुकट करमणूक करणार आहे. मात्र ती पाहता पाहता, 'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, या साऱ्यांनी ?' असा टाहो करत 20 नोव्हेंबरला, कुणाला धडा शिकवायचा आणि कुणाला नाही वा या अग्निपरिक्षेत चक्क ड्रॉप घ्यायचा, हे ठरवावे
लागणार आहे !":😁
###########
👍"बोल, अमोल-272 !":👌
💐💐 "प्रत्येकाच्या जीवनात अनेक माणसं येत असतात, त्यांच्याबरोबरच्या संपर्कामुळे व सहवासामुळे आपण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल स्वभावाबद्दल आपल्या पुरते बरे वाईट समज करून घेत असतो. पण एखादा माणूस खरोखर अंतर्बाह्य कसा आहे, ते समजण्यासाठी माणसं वाचता यायला हवीत.
माणसं वाचणं ही एक कला आहे आणि त्याच्यासाठी निरीक्षणशक्ती, संवेदनशील मन, आकलन आणि तर्कशुद्ध विश्लेषणक्षमता असावी लागते.
केवळ प्रतिभावान लेखकांनाच हे सारे जमते असं मला वाटतं. याकरताच व्यक्तिचित्रात्मक ललित लेखसंग्रह जितके वाचाल, तेवढी माणसांची अनेकानेक इंद्रधनुषी रूपं तुमच्यासमोर साकार होतील. 'गणगोत' हे 'पुलं'च पुस्तक वा डॉ अंजली कीर्तने यांचं 'आठवणीचा पायरव' जर वाचलंत, तर मी काय म्हणतो ते तुम्हाला कळेल.
आज दीपावलीच्या शुभसमयी, तुम्हा सर्वांना 'आगामी वर्ष सुखसमृद्धीचे, शांती समाधानाचे जावो' या शुभेच्छा देताना प्रार्थना करतो की, आपल्याला देखील अशी माणसं वाचायची किमया साधता यावी. त्यामुळे अगम्य अशा जीवनातील आपल्या जाणिवांचा भवताल अधिकाधिक
प्रकाशमान होईल !":💐💐
############
👍"बोल, अमोल-273 !":👌
💐💐 "दीपावलीच्या संगीत मैफिलींमध्ये आपण सारे मधूर स्वरांनी चिंब चिंब होत आहोत. 'ओंकारापासून प्रारंभ होणारी, आवाजाची दुनियाच खरोखर न्यारी' ! ती आपल्याला मनप्रसन्न करत अनेकानेक मनभावन क्षण देत असते.
मराठी भावसंगीताची परंपरा तर खरोखर अलौकिक आहे. त्यातून एखादे प्रेमगीत अशा नजाकतीने सादर केले जाते, की प्रश्न पडतो त्यामधील गायक/गायिका अथवा गीतकार आणि अर्थातच संगीतकार यापैकी श्रेष्ठ कोण? अशासारख्या प्रश्नाचे उत्तर देणे, हे आज सुरू होत असलेल्या 'भारत विरुद्ध न्यूझीलंड' यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात कोण जिंकणार, या प्रश्नासाठी नव्हे कां !":💐💐
त्यासाठी पुढील लिंक उघडा....
https://youtu.be/FQHVRiSJvIA?si=SaZyf7J99_NQ7Jnm
#############
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-274 !":👌
💐💐 "पुष्कळदा असे होते की आपण एखाद्या व्यक्तीचे नाव आठवायचा प्रयत्न करतो किंवा एखाद्या गीताचे शब्द आठवायचा प्रयत्न करतो व एखादा पत्ता अशी आपली आठवणींची चाळण विशेषतः रात्री झोपेत अचानक जाग आल्यावर निर्माण होऊ शकते. मलाही असाच अनुभव आला त्या पहाटे मी एका गीताचे शब्द आणि ते गीत ऐकायला म्हणून युट्युब वर मधुमास हा धुंद झाला हे शब्द टाकून प्रयत्न करत होतो पण मला अभिप्रेत असलेले गीत काही केल्या मिळत नव्हते. अचानक झुंजूमुंजू यांच्या वेळी गगनात गंध आला या ओळी मनपटलावर उमजल्या आणि ताबडतोब श्रीकांत पारगावकरांनी गायलेले
'गगनास गंध आला, मधुमास धुंद झाला!' हे सुमधुर गीत ऐकायला मिळाले !
म्हणूनच ऑनलाइन सर्च हा अल्गोरिदम वर अवलंबून असतो हे जसे खरे, तसेच आपल्या मनात देखील योग्य तो शब्दांचा सिक्वेन्स निर्माण झाला की, आपल्या मनातील प्रश्नांचे उत्तर अचूक येते. पुढील लिंक उघडा ! माणसाचा मेंदू हा सुपर डुपर कॉम्प्युटर आहे, हेच खरे !":💐
https://youtu.be/fLFy5_8WDr4?si=G4SMDkCZcDDJWBqz
############
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-275 !":👌
😄 "माणसाच्या दोन प्रकारच्या उपजत मूलभूत इच्छा वा आकांक्षा असतात. आपण कोण, आपली वैशिष्ट्ये कोणती ते सिद्ध करायची पहिली उर्मी, तर त्याप्रमाणे व्यक्त होण्याची त्याची दुसरी उर्मी ! सोशल मीडियाच्या अवताराचा प्रारंभ होण्यापूर्वीचा माणूस आणि सोशल मीडिया नंतरचा माणूस, यामध्ये साहजिकच जमीन अस्मानाचा फरक आढळतो.
कारण पूर्वी त्याच्या संपर्काच्या कक्षा मर्यादित असल्यामुळे त्याच्या जाणिवांचा भवताल संकुचित असे. परंतु सोशल मीडियाच्या अवतारामुळे क्षणार्धात जगभर व्यक्त होण्याच्या आणि इतरांच्या व्यक्त होण्याच्या प्रक्रियेमुळे त्याच्या जाणिवांचे विश्व सातत्याने अधिकाधिक समृद्ध होत असते. यासाठी सोशल मीडियामधील प्रवेश आणि संचार उत्तरोत्तर असाच वृद्धिंगत होत राहील या शंका नाही !":😄
शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०२४
"मल्लीनाथी -6 ते
😇"मल्लिनाथी 8 !":😇
😚'केली, ज्यांनी गद्दारी लै भारी !
बसवा,त्यांना त्यांच्या घरोघरी !!'
पंचवीस वर्षे बरोबर असलेल्या शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद दिले असते तर काय बिघडले असते? ही तर प्रारंभीची गद्दारी! उगाचच उभाठा शिवसेनेबद्दल उर कशाला बडवता?
मूळ राष्ट्रवादी पक्ष फोडून Secular नारा देणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर युती करून बीजेपीने काय वेगळे केले ?
पक्ष फोडणे, ही तर भीषण अशी कृती. कारण त्यामध्ये मतदारांचा विश्वासघात केला जातो. तो लोकशाहीचा घोट घेणारा सर्वात भयानक असा गुन्हा ठरावा !
शेवटी शिवसेनेला फोडून
शिंदेंना अडीच वर्षे मुख्यमंत्री करून काय साधले नामुुष्की आणि पीछेहाट की जी आता अजूनच होत रहाणार हे निश्चितच!
' विनाशकाले विपरीत बुद्धी !'
दुसरे काय?":😚
"Mission Moral Revival !":
Mission Moral Revival !":
It is really required at this stage of morally and ethically poor
people, to seriously and scientifically probe, investigate the reasons, causes for such a moral downfall, generations after generations in the last century.
Add to that there is a growing tendency not to follow set rules/laws or systems and 'Hum Kare so, Kayada' mentality is seen ever now and then. Let's find what went wrong during the last century and onwards.. Despite present generations' better economic status, we would get ashamed if we examine what was the Model, honest generation a century ago was and what pathetic we are today. It is just not easy to find the answer.
Is it due to 'LPG' factor or any genetic change over all these years , or is it that our priorities, outlook towards the way we should lead life has dramatically changed as economic, scientific advancement went on improving or is it that due to our rapid growth of comforts increased over the last century, there has been our moral degradation?
Thus Qs are plenty,
I believe this is a crucial Turning Point for all of us, as we walk fast to future years of this century and such a meaningful probe is the most desirable right now. Remember the menace, monster of corruption and craze for easy fast prosperity, due to which all our Noble values are getting eroded. It is hence, high time that the genetic scientists, social thinkers/ reformers, economists come together to probe about the Mission Moral Revival of the coming Generations. Other wise I am afraid anarchy won't be far away.
-----------------------------------
"Different Strokes !":
"Taking into account the promises made at the Election time, are regularly either forgotten, side tracked, or just not fulfilled in the desired time frame, there must be a monitoring system in place to review their status annually. What we need now, is the results' hungry, development oriented, transparent Governance and for that power crazy, selfish politicians should not have any place in the same.
The voters shld hv power to recall the inactive, selfish elected candidates. There is an acute need for the candidates who are self-less, genuinely committed for well being of the country, in the elections. Finally, emotional promotion in the elections should be out and pure developmental plans, with definite time frame must be in !":
-----------------------
----------------------------------------
बुधवार, ३० ऑक्टोबर, २०२४
"मल्लिनाथी 1 ते 5 !":
🤣 "मल्लिनाथी !":🤣
🤑 "आधीच उल्हास,
त्यात फाल्गुन मास !": 🤑
😇 "दररोजच्या वर्तमानपत्रांमध्ये आधीच जाहिरातींचा सुळसुळाट जागोजागी असतो, पान पानभर जाहिरातीने अक्षरशः डोळे दुखतात. त्यात भर म्हणून अधून मधून, वर्तमानपत्राच्या आकाराबाहेर पूर्ण लांबीच कॉलमभर जाहिरातींचं शेपूट लावलेलं असतं !
बाजारू वृत्तीची ही परिसिमा नव्हे का? अशा शेपटामुळे वर्तमानपत्र वाचताना गैरसोय होते वाचकाची, त्याकडे कोण लक्ष देणार?
जाहिरातदारांना प्राधान्य, वाचकांना मात्र बॅकसीट असे असल्यावर, दुसरे काय होणार ?":😇
🤣 "मल्लिनाथी-2 !":🤣
🤑 " नाव मोठं लक्षण खोटं !": 🤑
😁 "एका दशकाहून अधिक वर्षे प्रतीक्षेनंतर अखेरीस 'गंगेत घोडं नहालं' आणि मराठी भाषेला अभिजात भाषा हा दर्जा मिळाला. या विलंबामागे राजकीय हेतू किती, ते प्रथम तपासण्याची गरज आहे.
अभिजात दर्जा जरी मराठी भाषेला मिळाला असला, तरी सध्याची मराठी भाषा वापरात आणण्याची, साहित्याची आणि वाचनसंस्कृतीची अवस्था बघता, असेच म्हणावेसे लागते की,
"नाव मोठे झाले खरे, पण लक्षण खोटे"!:😁
: 🤣 "मल्लिनाथी-3 !":🤣
🤑 " 'अर्था'चा 'अनर्थ'-'नाव मोठं, लक्षण खोटं !": 🤑
🤣🤣🤣 "नुकतेच मी श्री अच्युत गोडबोले यांनी खूप कष्ट घेऊन, सखोल संशोधन करून आणि 127 संदर्भ ग्रंथांचा, शिवाय अनेक वेबसाईटस् आधार घेऊन 'अनर्थ' हे चार विभागात- (सद्यस्थिती, 'हवामान बदल-पर्यावरण प्रश्न, 'चंगळवाद' आणि 'समारोप') लिहिलेले पुस्तक वाचले.
त्यामधून जे जाणवले, ते खरोखर चिंताजनक असे आहे. पुस्तकामध्ये जागोजागी विविध विषयांवरील आकडेवारीसह जी माहिती चौकटीमध्ये उद्धृत केली आहे, त्यावरून आपण अर्थनियोजनाच्या बाबतीत अंध:कारात आहोत, जगात पाचवी अर्थव्यवस्था ते तिसरी अर्थव्यवस्था या भ्रमात आहोत, असेच प्रत्येक ठिकाणी पीछेहाट हा दर्शवणारी ही माहिती आहे.
थोडक्यात आर्थिक विषमतेची परिसीमा गाठण्यात मात्र आपल्याला यश आले आहे. श्रीमंत, अधिकाधिक श्रीमंत होत आहेत आणि तळागाळातले 90% लोक अक्षरशः कष्टप्रद जीवन जगत आहेत, असेच त्यावरून निष्कर्ष काढले जाऊ शकतात. जास्तीत जास्त वाचकांनी हे पुस्तक वाचले पाहिजे आणि वास्तवतेचा 'अनर्थ' कसा होत चालला आहे, ते समजून घेतले पाहिजे.
सारांश आपले अर्थतज्ञ, जो अर्थाचा अर्थ काढतात तो अर्थ नसून 'अनर्थ'आहे ! अर्थात 'नाव मोठे लक्ष लक्षण खोटं असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल !":🤣🤣
🤣🤣 "मल्लिनाथी 4 !":🤣🤣
"75 वर्षांहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठांना जेव्हा ST बसने मोफत प्रवास करण्याची, तसेच महिलांना सरसकट अर्ध्या तिकिटाची ST प्रवासासाठी सुविधा देण्यात आली, तेव्हा कोणालाही ते गैर वाटले नव्हते. कदाचित 'लाडकी बहीण' ही योजना "येन केन प्रकारेण' सत्ता मिळविल्यानंतर ताबडतोब सुरू केली असती, तर त्यामागील हेतूंबद्दल शंका घेता आली नसती.
परंतु आता चक्क ऐन निवडणुकीच्या तोंडावर कुठल्याही वस्तू व सेवा निर्मिती शिवाय, विनाश्रम सर्वच महिलांना महिना पंधराशे रुपयाची खिरापत वाटणे हे एक प्रकारे अर्थविषयक असंतुलनाला हातभार लावणे जसे ठरते, तसेच हा चक्क 'आयजीच्या जीवावर बायजी उदार !' असा प्रकारच नव्हे कां? त्यापेक्षा रोजगार हमी योजनेप्रमाणे श्रम करू शकणाऱ्या साठ वर्षापर्यंतच्या महिलांसाठी अशा तऱ्हेची एखादी योजना सुरू करता येणे शक्य होते आणि साठ वर्षाहूून अधिक अशा ज्येष्ठ महिलांना विनाश्रम महिना पंधराशे रुपयाची सानुग्रह रक्कम देणे रास्त होते.
सहाजिकच या अनाठायी, अयोग्य समयी सुरू केलेल्या योजनेच्या मोबदल्यात काय मिळवायचे, तो सत्ताधाऱ्यांचा अंतस्थ हेतू आपोआपच उघड होत आहे. दुर्दैव असे की तो हेतू आड वळणाने ते प्रचारात मांडतही आहेत !
निवडणुकीच्या स्पर्धेत सर्वांना 'समान मैदान' याचेही त्यामुळे उल्लंघन होत नाही कां ?
सर्वात वाईट ह्याचे वाटते की, हा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे, हे समजून समजूनही तो विधिवत कायदेशीर आणि शिष्टसंमत ठरत आहे ह्याचे !":🤣🤣
🤣🤣"मल्लिनाथी 5 !":🤣🤣
😝"महाराष्ट्राचे राजकारण इतक्या खालच्या थराला गेल्यापासून, काही शब्द हे परवलीचे झाले आहेत. 'गद्दार', '50 खोके आणि ओके' 'दिलासा' आणि 'धक्का' ! 2019 मध्ये सत्तारंभ करण्याच्या वेेळीच,प्रथम नीच पातळीवरच्या राजकारणाने भयानक 'धक्का' दिला, तेव्हापासून'गद्दार'या शब्दाचा उदय झाला !
कौरवांनी वचन न पाळल्यामुळे, पुढचे सारे 'महाभारत' घडले हे सर्वज्ञात आहे. त्याचप्रमाणे 'बंद खोलीत जो शब्द दिला' तो न पाळल्यामुळे पुढचे सत्तेसाठीचे राजकारण सुरू झाले. साहजिकच 'आद्य गद्दार' कोण ठरू शकतो, हे उघड आहे.
नंतर अडीच वर्षांनी सत्ता लालसे पोटी जे घडवण्यात आले, त्यामुळे '50 खोके आणि ओके' हा शब्द प्रकाशात आला. पक्ष फोडून बाहेर पडलेल्या या समूहाने जर 2019 मध्येच पक्षप्रमुखांची विचारधारा न पटल्याने सत्तेत सामील व्हायचे नाकारले असते आणि मूळ पक्षाच्याच नावाचे कुंकू लावले नसते आणि स्वतंत्र समूह म्हणून अस्तित्व राखण्याचे धार्ष्ट्य दाखवले असते, तर त्यांच्या नशिबी 'गद्दार' शब्द आलाच नसता.
आदल्या दिवशी भ्रष्टाचाराचा ज्यांच्यावर केला आरोप, लगेच दुसऱ्या दिवशीच त्यांना सन्मानाने सत्तेमध्ये घेणारे आणि ज्या कुटुंबप्रमुखाच्या छत्रछायेखाली राजकारणात एवढी उडी मारणारे, नंतर 'विकास' (कुणाचा ?!) करायचाय असा न पटणारा बहाणा करत सत्तेेत सामील होणारे, कुठल्या पातळीवरचे 'गद्दार' म्हणावयाचे ?
पाचही वर्ष सत्तेची पोळी भाजून खाणारे
हे 2 समुह आणि त्यांना हे सारे करायला भाग पाडणारे सारेच एका माळेचे मणी !
या साऱ्या नाट्यात दिलासा एवढाच की, यासाठी एवढा अट्टाहास करणाऱ्यांना शेवटी दुय्यम पदावर निमूटपणे राहावे लागले हा !
मात्र राजकारणाला काळ्याकुट्ट अंधारात गेली पाच वर्षे ढकलणाऱ्यांना जबरदस्त धक्का देण्याची संधी 20 नोव्हेंबरला मतदारांच्या हातात आली आहे, हाच खराखुरा दिलासा !":😝
शनिवार, २६ ऑक्टोबर, २०२४
"बोल अमोल 254 ते 267 !":
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-254 !":👌
👍( सोमी वर गवसलेली कविता):👌
💐"भारत अनमोल रतन !":💐
"स्वर्गी उमटता सूर वाद्यांचे
देवही ऐकती थबकून
कोण येतसे पृथ्वीवरुनि
बघती सारे वाकून स्वर्गाच्या या वाटेवरुनी
कोण येतसे खरोखरी
ज्याच्यासाठी आज सजली
सारी पहा ही इंद्रनगरी नाही वाद्ये नाही घोषणा
कोण चला हा पाहू तरी
भारताचा उद्योगभूषण
परि पावले जमिनीवरी
कोण येतसे पहा पहा हो
भारत भूचा अनमोल हिरा
नव्हे नव्हे हो हा तर आहे
माणुसकीचा जिवंत झरा
लाखांचा पोशिंदा गेला
प्राणाहून ज्यास प्रिय वतन
आला आला स्वर्गी पहा
भारत भूचा अनमोल रतन"
-इरावती
💐"भारत अनमोल रतन !":💐
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-255 !":👌
💐"कालप्रवाह अव्याहत सातत्याने आपल्या विहित गतीने पुढे पुढे जात असतो. त्याचबरोबर माणसाचे बाल्य, कौंमार्य, तारुण्य, प्रौढत्व आणि वृद्धत्व अशा क्रमाने आपले विविध रंग आवडीनिवडी, हौशीमौजी बदलत्या काळानुसार साजरे केले जातात.
विविध पारंपारिक परंपरा, रूढी, सणवार तशीच कालानुरूप रंगत आणत जातात. 'पुढे जाण्यासाठी, मागे वळून पाहताना' हे इंद्रधनुषी जीवन रंग, आपल्याला मनभावन क्षण देत असतात.
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-256 !":👌
😇 "मी आणि फक्त मीच अशी मनोवृत्ती, अहंकाराला जन्म देते. अहंकारातून
निजस्वार्थ फक्त निजस्वार्थ निर्माण होतो. त्यामुळे स्वतःपलीकडे न बघता केवळ आपलेच हित जास्तीत जास्त पहात, आपल्या स्थानाप्रमाणे असलेली विहित कर्तव्य अशी माणसं दुर्लक्षित करतात. हे जसे कुटुंबात तसेच समाजात आणि सार्वजनिक जीवनात घडत असते.
नैसर्गिकरित्या या एक प्रकारच्या चुकाच असतात आणि 'करावे तसे भरावे !' हा शाश्वत न्याय असल्यामुळे, त्या त्या व्यक्तींना त्याची फळे या जन्मात कधी ना कधी भोगावेच लागतात, हे त्यांनी आणि सर्वांनी ध्यानात घ्यावे असे सत्य आहे !":😇
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-257 !":👌
😄 "मतभेद होणं हे नैसर्गिक आणि साहजिकच असते. मतभेद म्हणजे सजग विचारधारेचा जातिवंत आविष्कार. पण मनभेद ही न परतीची चिंताजनक वाट असते. त्या अवस्थेत एकमेकांच्या मनांतल्या प्रतिमा नाकारल्या जातात. मतभेदापासून मनभेदापर्यंतचा प्रवास साहजिकच ज्याने त्याने प्रयत्नपूर्वक टाळणे गरजेचे असते. निकोप कौटुंबिक व सामाजिक भवताल निर्माण करण्यासाठी ते अत्यावश्यक असते!:😄
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-258 !":👌
🤣 'खाऊजा' संस्कृती सुरू झाल्यापासून पैसा हेच सारं सर्वस्व झाले आहे. जो तो पैशाच्या मागे धावतो आहे. खरं म्हणजे पैसा हे साधन आहे, समाधान, शांती मिळवण्याचा एक फक्त मार्ग.
पण आता पैसा हेच साध्य झाल्यामुळे, साधन कुठलही असलं, तरी त्याचा विधीनिषेध न बाळगता पैशासाठी आयुष्य वेचणे सुरू होणे आणि त्यातून भ्रष्टाचाराचा ब्रह्मराक्षस निर्माण होणे, यामुळे राजकीय, सामाजिक आणि मानसिक भवताल हा रसातळाला चाललेला आपण बघत आहोत.
जीवनातील शाश्वत मूल्यांना विसरत चाललो आहोत. त्यांची किंमत आज शून्यवत होणे, हे चिंताजनकच आहे !":🤣
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-259 !":👌
😇 " काही बोलायचे आहे,
पण बोलणार नाही....
काही सांगायचे आहे,
पण सांगणार नाही.....
काही ठरवायचे आहे,
पण ठरवणार नाही.....
'कोडे' 'हे' सोडावयाचे आहे,
पण, 'ते' सुटणारे नाही......!":😇
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-260 !":👌
🤣" कारे भुललासी, वरलिया रंगा' !', वरवरच्या निरीक्षणाने आणि आपल्या गृहीत धरण्यामुळे खूप वेळा वरील प्रसिद्ध वाक्याचा मतितार्थ समजण्याची वेळ येते. दिखाउ अशा प्रतिमा किती चुकीच्या होत्या, हे लक्षात आल्यावर आपल्याला दुःख होते, व्यथित होणे साहजिक असते. अशी वेळ येऊ नये म्हणून, आपण कुणाही बद्दल काहीही मत बनवण्यापूर्वी '360 डिग्री दृष्टिकोन' ठेवून मगच पुढील निर्णय घ्यावेत, हेच शहाणपण !":🤣
👍"बोल, अमोल-261 !":👌
🤑 " विशिष्ट परिस्थिती, अपेक्षा, निर्णय, कृती आणि फळ अशा पाच गोष्टींच्या साखळीमुळे आपला व्यवहार होत असतो. त्यामध्ये विशिष्ट परिस्थितीत घेतलेला निर्णयच पुढे आपल्याला अडथळा निर्माण करू शकतो आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. ( डिजिटल व्यवहारामध्ये हा अनुभव अधून मधून येत राहतो आणि) आपल्याला पुनश्च पूर्वीचा निर्णय बदलणे जमत नाही.
घेतलेल्या निर्णयाचा पुढे अडथळा होऊ नये, असे जर वाटत असेल तर निर्णय घेताना साधक बाधक दूरदृष्टी हवी, त्याच्या संभाव्य परिणामांची कल्पना हवी !":🤑
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-262 !":👌
😂 "कालगणनेची दोन सहस्त्रके पूर्ण झाली आहेत. आता आपण तिसऱ्या सहस्त्रकाच्या प्रारंभीची काही वर्षे पार केली आहेत. मागे वळून पाहताना ध्यानात येते की, गेल्या शतकात व त्यामागेही दोन जागतिक महायुद्ध सोडता जगरहाटी आपल्या पद्धतीने मार्गक्रमणा करत गेली. परंतु 'वाय टू के' चे संक्रमण पार पाडल्यानंतर, गेली 24 वर्षे जे काही जगामध्ये घडून गेले आहे, घडत आहे त्यामधून लक्षात येते की, अशी चित्रविचित्र उलथापालथ व मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना आणि नैतिक अध:पतनाची परिसीमा कधीही पूर्वी झालेली नव्हती.
काळाच्या महिमेचे हे प्रताप जर असे भयानक, तर त्याच्या तिप्पट काळात हे शतक पूर्ण होईपर्यंत, अजून काय काय जगाला सहन करावे लागणार आहे त्याची कल्पनाच करता येत नाही !
अशावेळी वाटते जे मागच्या शतकापर्यंत जिवंत होते आणि आता नाहीत, त्यांच्या तुलनेत आपण सारे भाग्यवान की, अभागी हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे !":😂
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-263 !":👌
😊 "माणसाच्या आयुष्यात साऱ्याच गोष्टी त्याला हव्यात अशा जमतातच असे नाही, किंवा होतातच असे नाही. अशावेळी आपल्याला नको असलेली गोष्ट जर घडली, त्यातून ती जर दुसऱ्या कोणाच्या कडून अपेक्षित असेल तर मनाला अस्वस्थता येणं, राग निर्माण होणं हे साहजिक असतं. परंतु अशा वेळेला त्याच अनपेक्षित नको त्या गोष्टीचा सारखा विचार करत राहिलं, तर त्याचे रूपांतर संताप आणि नंतर चक्रवाढ व्याजाप्रमाणे क्रोधात होते.
अशावेळी तो क्रोध ज्या व्यक्तीमुळे हे नको ते घडले तिच्याबरोबर व्यक्त करणे टाळावे. कारण त्यातून काहीच साध्य होत नाही. उलट 'घडले तेच पसंत !' अशी दृष्टी ठेवून आपण नंंतर आपल्याला हवाय तसा त्यात बदल करून अपेक्षित असलेले साध्य करू शकतो कां एवढाच प्रयत्न करावा, तोच समंजसपणा असतो !":😊
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-264 !":👌
😄 "दाद प्रतिसाद !":😄
💐 "सोशल मीडियावर संचार करताना जे जे काही मनाला भावणारे आपल्या जाणिवा विस्तारित करणारे गवसते त्याला दाद देणे, हे एका संवेदनशील रसिक मनाचे लक्षण असते. पण दाद ही मागून मिळत नाही, ती देणार्याला आतून व्यक्त करावीशी वाटणे गरजेचे असते.
दाद मिळो वा न मिळो, 'या हृदयीचे त्या हृदयी' करणार्याने व्यक्त होतच राहायचे. कारण तो हे जे काही करत आहे, ते त्याला आनंद होत असतो म्हणून !":💐
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
💐II(अ) मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-265 !":👌
🤣 "कलियुगाने आपले भीषण पाश सर्वदूर, सार्वत्रिक पसरवायला वेगाने सुरुवात केली आहे, अशा तऱ्हेचाच माहोल आहे. पूर्वी कधीही न घडलेल्या अवचित, अनाठाई मने विषण्ण करणाऱ्या घटना विविध क्षेत्रात घडत आहेत.
भ्रष्टाचाराचा भस्मासुर, अनाचाराचा शिष्टाचार आणि षडरिपुंचे थैमान, हे सांगत आहे की 'कुठेतरी काहीतरी चुकते आहे' !
अशावेळी प्रामाणिक सज्जन सरळमार्गी माणसांच्या पुढे अंध:कार पसरलेला असताना,
एका गीताचे शब्द आठवतात:
'ना कोई हमदम ना रहा !,
ना कोई सहारा रहा !!
ना हम किसी के रहे !!!
ना कोई हमारा रहा !!!!":🤣
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-266 !":👌
😃 "आमदार अपात्रते विषयी निकाल लागण्या अगोदरच गेल्या पाच वर्षात जे काही भले बुरे योग्य अयोग्य घडून गेले आणि राजकारणाचा जो चिखल झाला, तो सारा विसरून निवडणुकांच्या माहोलात इच्छुकांसाठी संगीत खुर्चीचा खेळ चालू आहे. 'तिकिटे' आणि इच्छुक व्यस्त प्रमाणात असल्यामुळे, प्रत्येक वेळेला
भरपूर इच्छुकांना नाराजीने बाहेर पडावे लागत आहे. लगेच ते दुसऱ्या पक्षाच्या संगीत खुर्चीत हजेरी लावत आहेत !
एकदा का तिकीट मिळाले की, जणू काही जग जिंकले असा आनंद होणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की, खरी प्रतिक्षा अजून दूरच आहे, कारण उमेदवारांप्रमाणेच मतदारांचीही मोठी कठीण कसोटी आहे !
सत्तेचा सोपान चढून जाऊन कोण यशस्वी होतो ते 23 नोव्हेंबर पर्यंत गुलदस्त्यातच राहणार आहे !":😃
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-267 !":👌
😚 "निवडणुकांचा खेळ हा देखील
विक्रीव्यवस्थेसारखाच (marketing management) असल्यामुळे तेथील नियम खरं म्हणजे येथे लागू व्हायला हवा.
'In open free competition, ultimately only first three brands remain' ! इंग्लंड अमेरिकेसारख्या प्रगत देशातील लोकशाहीमध्ये हा नियम अस्तित्वात असलेला दिसतो.
परंतु हा नियम येथे लागू होत नाही असे दिसते. कारण पावसाळ्यात जशा विविधरंगी छत्र्या उघडल्या जातात, त्याप्रमाणे येथे एक नाही, दोन नाही तर जवळजवळ दहा पक्ष एकमेकांशी स्पर्धा करत आपले नशीब जमावताना दिसत आहेत. शिवाय अपक्ष ते वेगळेच !
याचाच अर्थ अजून आपली लोकशाही बाल्यावस्थेत आहे, तसेच हा सारा पूर्वापार चालत आलेल्या सरंजामशाहीचा व घराणेशाहीचा प्रताप आहे,
दुसरे काय ?":😚
मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०२४
"पुढचे पाऊल" अर्थात अनुकूल गुणांवर आधारित एकमेवाद्वितीय संक्षिप्त वार्षिक राशीभविष्य: १नोव्हे.24 ते ३१ डिसें'25"
पुढचे पाऊल"
अर्थात अनुकूल गुणांवर आधारित एकमेवाद्वितीय संक्षिप्त वार्षिक राशीभविष्य:
१नोव्हे.24 ते ३१ डिसें'25
प्रास्ताविक:
भारतीय ज्योतिष चंद्राला महत्व देते तर पाश्च्यात्य ज्योतिष रविला. त्यामुळे, आपल्या जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो, ती आपली जन्मरास मानली जाते. चंद्र सर्वसाधारणपणे एका महिन्यात बाराही राशींचा प्रवास पूर्ण करतो, त्यामुळे आपली जन्मरास ठरविताना, जन्मतारिख महिना वर्ष व जन्मवेळ माहीत असावी लागते. चंद्रावर आधारित भारतीय ज्योतिष अधिक सूक्ष्मपणे वस्तुनिष्ठ, तसेच व्यक्तिनिष्ठ विचार करते.
आपले आयुष्य ही विशिष्ठ परिस्थितींत घेतलेले वा न घेतलेले निर्णय आणि त्यानुसार केलेली क्रुती वा न केलेली क्रुती ह्यांच्या परिणामांची अखंडीत श्रुंखला असते. परिस्थितीदेखिल नित्य नव्याने बदलत रहात असते. ह्या सर्व घडामोडींमागे आपले मन एखाद्या सारथ्याची भूमिका बजावत असते. मानवी मनावर चंद्रभ्रमणाचा यथोचित परिणाम होत असतो आणि प्रुथ्वीवरील समुद्राच्या भरती ओहोटीचा संबंध चंद्राच्या दररोजच्या भ्रमणावर अवलंबून असतो हे सर्वश्रुत आहे. आपल्या शरिरात सुमारे सत्तर टक्के पाणी असते. सहाजिकच चंद्रभ्रमण आपले विचार निर्णय व क्रुतीवर प्रभाव
पाडत असते, हे ओघाने आले. ह्या विचारमंथनामुळे चंद्रभ्रमणाला केंद्रीभूत मानणारे भारतीय ज्योतिष तर्कशास्त्राला पटू शकेल असे तथ्य आहे.
अनुकूल गुण पद्धती:
कालचक्र अव्याहत फिरत असते, माणसाच्या आयुष्यात काही दिवस सुखाचे तर काही दु:खाचे असतात. हा क्रम प्रत्येकाला अनुभवाला येतो. उद्याचा दिवस, आजच्यापेक्षा अधिक चांगला जावा ह्या आशेवर माणूस जगत असतो. उद्याचे पुढचे पाऊल कसे असेल, येणारा काळ कसा असेल, अनुकूल वा प्रतिकूल आणि तोही किती प्रमाणात हे कळण्याच्या इच्छेने तो दर वर्षी उत्सुकतेने राशीभविष्य पहात असतो.
माणूस उंच वा बुटका आहे, जाडा किंवा बारिक आहे, तो गरिब वा श्रीमंत आहे अशा विधानांवरुन आपल्याला निश्चित अशी काही कल्पना येत नाही. ती येण्यासाठी कोणते तरी त्या विषयाशी संबंधित असे अनुरूप संख्यात्मक परिमाण आवश्यक असते. जसे उंची सेंटी मीटर, वजनासाठी किलोग्राम, आर्थिक स्थितीसाठी रुपये असे परिणाम संख्यात्मक द्रुष्टिने दाखवता येते. ह्याच पद्धतीने आपले आगामी दिवस कोणाला कसे जातील, हे भविष्याच्या ज्ञानाच्या आधारे सांगण्याची पद्धत म्हणजे राशीभविष्य होय.
ह्या विचारमंथनामुळे चंद्रभ्रमणाला केंद्रीभूत मानणारे भारतीय ज्योतिष तर्कशास्त्राला पटू शकेल असे तथ्य आहे.
नशिबाच्या परिक्षेचा निकाल:
प्रथम या परीक्षेमध्ये पाच गटांमध्ये राशींची परिस्थिती काय आहे नशिबाची ते दर्शवले आहे. नंतर दिलेले दोन्ही तक्ते माहवार राशीनिहाय गुणांची चिकित्सक अशी स्थिती दर्शवली आहे ती नीट समजून घ्या.
पहिल्या तक्त्यामध्ये प्रत्येक राशीसाठी शेवटच्या स्तंभामध्ये यावर्षीचे गुण नंतर मागच्या वर्षीचे गुण कमी का जास्त आणि मागच्या वर्षीचा क्रमांक दाखवला आहे तर दुसऱ्या तक्त्यामध्ये प्रत्येक राशीची पाच गटातील प्रत्येक महिन्याला गटवारी दाखवली आहे आणि शेवटच्या तीन तक्त्यांमध्ये यावर्षीचा क्रमांक मागच्या वर्षीचा क्रमांक आणि किती फरक झाला ते दाखवले आहे.
३१ दिवसांचा महिन्यांचे प्रत्येक महिन्याचे जास्तीत जास्त गुण १८६, तर 30 दिवसांच्या महिन्यांचे जास्तीत जास्त गुण १८० आणि फेब्रुवारी 2025 चे जास्तीत जास्त अनुकूल गुण १६८. याप्रमाणे प्रत्येक महिन्याला ग्रह किती शुभ दिवस आहेत. ते अनुकूल गुण, त्या त्या महिन्याला किती गुण आहेत हे प्रत्येक राशीसाठी दाखवलेले आहेत. तसेेच प्रत्येक महिन्यात आपले नशिब कोणत्या गटात आहे, हे समजू शकेल आणि त्या आधारे प्रयत्न आणि अपेक्षा यांचा समतोल राखत समाधान मिळवण्याची युक्ती तुम्हाला मिळू शकेल अशी अनुकूल गुणांची कल्पना आहे.
अनुकूल गुणांच्या पद्धती: नियम
आम्ही गेले तीन दशके त्याकरता अभिनव अशा अनुकूल गुणांच्या पद्धतीचा उपयोग करत आहोत. प्रत्येक राशीला सहा प्रमुख ग्रहांच्या बदलत जाणार्या स्थितीचा अभ्यास करून ज्योतिषांतील पुढील नियमांचा आधार घेऊन वर्षभरात प्रत्येक माहवार किती दिवस अनुकूल आहेत त्याचे गणित मांडून अनुकूल गुण देतो. ते नियम असे आहेत:
रवि: ३,६, १० व ११ वा शुभ
मंगळ: ३,६, व ११ वा शुभ
बुध: २,४,६,८,१० व ११ वा शुभ
गुरू: २,५,७,९, व ११ वा शुभ
शुक्र: १,२,३,४,५,८,९,११ व१२ वा शुभ
शनी: ३,६, व ११ वा शुभ
"नशिबाची गटवारी":
आगामी १४ महिन्यांच्या कालखंडात वरील महत्वाच्या ग्रहांच्या विविध राशीप्रवेशानुसार ह्या नियमांचे आधारे ते किती दिवस शुभ आहेत, ते आजमावून माहवार शुभदिवस अर्थात अनुकूल गुण देऊन, त्याप्रमाणे राशीनिहाय अनुकूल गुण कोष्टक पुढे दिलेले आहे. तशीच एकूण संपूर्ण कालखंडातील गुणांच्या बेरजेवरून पुढील पाच सुलभ गटात त्यांची विभागणी केली आहे:
१.उत्तम पहिला गट: व्रुषभ, कन्या व मकर
राशी.
२.उजवा दुसरा गट: धनु कन्या राशी
राशी.
३.मध्यम तिसरा गट: कुंंभ व मेष राशी.
४.डावा चौथा गट: सिंह मिथुन व कर्क
५.त्रासदायक पाचवा गट: व्रुश्चिक व मीन राशी.
शनीची साडेसाती:
साडेसाती म्हणजे काय? गोचरीचा शनि जेव्हां तुमच्या चंद्रराशीच्या मागील राशीत येतो, तेव्हा साडेसाती सुरू होते व तुमच्या राशीच्या पुढील राशीनंतर येणार्या राशींत जातो, तोपर्यंत साडेसाती असते.....
उदा: सध्या कुंभ राशींत शनी आहे, म्हणून आता मकर, कुंभ व मीन राशींना साडेसाती आहे. शनी मीन राशीत जेव्हा प्रवेश करेल, तेव्हा मकर राशीची साडेसाती संपेल, तर मेष राशीची सुरू होईल.
# 14 मे रोजी गुरू मिथुनेत, 18 ऑक्टोबर कर्क आणि 5 डिसेंबर वक्री परत मिथुन येतो.
# 29 मार्च रोजी शनी कुंभेतून मीन राशीत जाईल आणि त्यामुळे मकर राशीची साडेसाती 29 मार्च 2025 ला संपेल. पण मेष राशीची साडेसाती सुरू होते.
तर कुंभ राशीची साडेसाती 23 फेब्रुवारी 2018 आणि मीन राशीची साडेसाती सात एप्रिल 2030 ला संपेल.
"राशीनिहाय संक्षिप्त राशीभविष्य":
मागील व यंदाच्या एकूण अनुकूल गुणांचा विचार करता, राशीनिहाय नशिबाचा चढ उतार हा असा असेल:
१मेष रास 3 क्र. वरून 7 क्रमांकावर आली आहे. तुमचे एकूण गुण 1252 वरून 1078 झाले आहेत साहजिकच 174 गुणांचा फटका तुम्हाला बसला आहे. मागच्या वर्षी पेक्षा तुम्हाला अपेक्षा कमी ठेवाव्या लागतील आणि त्या प्रमाणात प्रयत्न वाढवायला लागतील त्यामुळे समाधानाचा मार्ग मिळेल.
२.व्रुषभ राशीने हनुमान उडी घेऊन तळाच्या बाराव्या स्थानावरून चक्क 1 ल्या सर्वोत्तम शुभफळे देणार्या क्र.वर आपली जागा निश्चित केली आहे. याला कारण म्हणजे मागच्या वर्षी 699 गुण मिळवून तळाला होतात तर आता 684 गुण अधिक मिळवून 1343 सर्वोच्च गुणसंख्या मिळाल्याने तुमचे नशीब यावर्षी फळफळणार आहे उत्साह वाढणार आहे प्रयत्नांना यश येणार आहे.
३.मिथून राशीच्या नशिबी मागील 5 व्या स्थानावरून आता 9 व्या स्थानी जाण्याची वेळ आली आहे. मागच्या वर्षीतून यावर्षी 159 गुण कमी होऊन 845 गुण मिळाले आहेत साहजिकच स्थिती कठीण होत जाणार आळसोडा झपाट्याने काम केली तरच काही निभाव लागेल
४. कर्क राशीचे नशीब 8 क्र.वरुन आता 10व्या स्थानी. कारण 957 गुणांवरून 842 गुण मिळाल्याने 115 गुणांचा घाटा आहे सहाजिकच तुमच्या परिस्थिती मध्ये त्रासदायक घटना अधिक घडण्याची शक्यता आहे सावध रहा.
५ सिंह मंडळी 6 वरून थोडे गड खाली जाऊन आठव्या क्रमांकावर राहतील अनुकूल गुणांत फक्त 13 गुण कमी झाल्यामुळे ही परिस्थिती आहे साहजिकच मागच्या वर्षी सारखेच हे वर्ष जाईल. थोडीशी कुठेतरी रुख रुख राहील एवढेच.
६ कन्या रास 1ल्या स्थानावरुन घसरू 5 व्या स्थानी जाते. कारण अनुकूल गुण १३५५ वरून यावर्षी 1108 असे 287 घसरत गुणांनी खाली येणार आहे. परिस्थिती आलबेल अशी नाही, हे ध्यानात ठेवा. अपेक्षा थोड्या कमी ठेवा आणि प्रयत्नांची गती वाढवा.
७ तुळा राशीने ह्या वर्षी 4थ्या स्थानावरुन
चांगली सुधारणा होऊन दुसऱ्या स्थानी विराजमान होईल तर त्यांचे गुण 250 गुणांनी वाढवून यावर्षी 1279 होतील. उत्साह वाढेल प्रयत्नांना यश मिळवून नव्या संधी प्राप्त होतील.
८ व्रुश्चिक रास मागील प्रमाणे दहाव्या क्र.वरून किंचित खाली म्हणजे 11 व्या स्थानी जाईल शंभर गुण कमी होऊन यावर्षी 770 गुण तुम्हाला मिळणार आहेत विरोधकांच्या कारवाया वाढतील, अपेक्षाभंग होईल आहे त्या परिस्थितीत समाधान मानणे इष्ट ठरेल.
९ धनु राशीच्या गुणांमध्ये खूप घसरण झाल्यामुळे आता 2 र्या क्रमांकावरुन कटकटी वाढून 4 स्थानी जाईल.
1265 वरून 145 गुणांनी घसरून सात 1120 गुण मिळतील. मागच्या वर्षीचा तोरा आता चालणार नाही. अपेक्षा किंचित कमी करा, प्रयत्न वाढवा.
१० मकर राशीचे नशीब गुणांमध्ये उत्तम वाढ झाल्याने 7 व्या स्थानावरुन सुखदायी
3 रे स्थान मिळवेल. याला कारण म्हणजे मागच्या वर्षीच्या 962 गुणांमध्ये 273 गुणांची भर पडून 1235 गुण मिळवून पहिल्या गटात नशीब चांगले राहणार आहे. अडचणी दूर होऊन परिस्थिती मधले मळभ निघून जाऊन निरभ्र असे आकाश तुमच्या वाट्याला आले आहे. या संधीचा फायदा घ्या.
११ कुंभ राशी 9व्या जागेवरून आता 6 व्या स्थानी नशीब आजमावणार आहे. 912 गुणांमध्ये 173 गुणांची भर पडून यंदा 1085 गुण मिळाले आहेत. साहजिकच कुचंबणा दूर होईल आणि उत्साहाने कामाला लागून समतोल साधाल.
१२ मीन रास त्रासाच्या 11 स्थानावरुन 12 तळाच्या स्थानी घसरेल. 792 गुणांवरून 74 गुण कमी होऊन 718 गुण या कालखंडात मिळाले आहेत. तळाच्या राशीचे दुर्दैव तुमच्या वाट्याला आले आहे. एखाद्या अभिमन्यू सारखी चक्रव्यूहात सापडलेली स्थिती असू शकेल
त्या दृष्टीने संयम बाळगा, अपेक्षा ठेवू नका.
II शुभम् भवतु II
सोमवार, ७ ऑक्टोबर, २०२४
" बोल अमोल-243 to 253 !":
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-243 !":👌
😄 "सोशल मीडिया हा मेटाकुटीला आणणारा आहे असे म्हणणे, हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे. त्या उलट सोशल मीडिया हा जीवनातील मेटाकुटीला विसरून, विरंगुळा देणारा आणि आपल्या जाणिवा विस्तारित करणारा, सातत्याने नवीन शिकत राहावं असा विशाल प्लॅटफॉर्म जसा आहे, त्याशिवाय प्रत्येकाच्या कल्पनाशक्तीला आव्हान देऊन, प्रेरणा देणारा नवनिर्मितीचा आनंदोत्सव आहे ! दृष्टिकोन बदला आणि या नवनवलोत्सवात सामील व्हायला शिका !":😄
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-244 !":👌
😄 "माणसाचा मेंदू हा एक सुपर डुपर कॉम्प्युटर आहे आणि त्यामध्ये शेकडो ट्रिलियनच्याहून कितीतरी अधिक असे न्यूरॉन कनेक्शन्स असतात. आपले सारे जीवन कार्य त्यांच्या व्यवस्थेवर चालू असते.
आपण विविध प्रकाराने मोबाईलचा डेटा वापरून जसे कार्य करतो, त्याचप्रमाणे मेंदूमधील डेटा कोणत्या कार्यासाठी खर्च करायचा आणि कोणत्या कार्यासाठी खर्च नाही करायचा हे प्राधान्य आणि निवड अत्यावश्यक असते. मन स्थिर आणि सक्षम राहण्यासाठी आपल्या आवडत्या कामात हा डेटा वापरणे, हे कौशल्य असावे लागते !":😄
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-245 !":👌
😄 " कॉम्प्युटर, इंटरनेट आणि माहितीचे मायाजाल हे आधुनिक युगातले जणू ऋषीमुनी. ध्येयलक्षी संगणकीय कार्यक्रम अर्थात apps म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टी साध्य करणारे ऋषीमुनींचे मंत्र !
याचा पाया 1742 मध्ये ब्लेझ पास्कल याने गणकयंत्रचा adding machone चा शोध लावला आणि हेच यंत्र पुढे विकसित करून 1823 मध्ये चार्ल्स बॅबेज नावाच्या इंग्लिश शास्त्रज्ञाने विश्लेषक यंत्र अर्थात अनालिटिकल मशीन निर्माण केलं, त्याला गणित करण्याचं शास्त्र त्याने शिकवलं आणि आधुनिक संगणकीय पर्वाचा जन्म झाला !":😄
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-246 !":👌
🤣 "हायकू !":🤣
🤣"केला असंगाशी संग,
रहाती आपल्यातच दंग,
होणार त्यांचा अपेक्षाभंग !":🤣
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-247 !":👌
😇 "जनमानसाला हवीहवीशी प्रतिमा निर्माण करणे, खूप खूप कठीण असतं. चांगुलपणाच्या हितकारक कृत्यामुळे ती अथक प्रयत्नांनी निर्माण होते. पण अशा प्रतिमेचा चुराडा करायला, एखादेच दुष्कृत्य पुरेसे असते. त्यानंतर ती पुनश्च उभी करणे, केवळ अशक्यप्राय असते !":😇
🤣 "
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-248 !":👌
😀 "कोणत्याही कार्याला आरंभ करताना, अथवा शुभकार्याला सुरुवात करताना मुहूर्त पाहिला जातो. मुहूर्त म्हणजे इच्छित कार्य यशस्वी व्हावे याकरता निश्चित केलेली ध्येयवेळ होय.
निसर्ग अविरत गतिमान आहे आणि विश्वाच्या विशालते पुढे काळ ही एक केवळ संकल्पना जरी असली, तरी प्रत्येक क्षणाच्या परिणामांची परिणीती वेगवेगळी होत असते. याचे कारण त्या त्या वेळची आगळीवेगळी निसर्ग-परिस्थिती. साहजिकच ध्येयवेळ अर्थात मुहूर्त हा त्यासंबंधी सखोल विश्लेषण करून निवडला जातो. पूर्वापार मुहूर्त परंपरा चालू आहे ती याचमुळे ! साडेतीन मुहूर्त असलेले दिवस अर्थातच महत्त्वाचे. त्यामधील विजयादशमी अर्थात दसरा लवकरच आपण साजरा करणारा आहोत !":😀
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-249 !":👌
😀 "जीवन एक अतर्क्य, न सुटलेले कोडे
आहे, प्रत्येकाची आयुर्मर्यादा वेगवेगळी असते. विज्ञानाद्वारे कितीही प्रगती झाली तरी अमरत्वाचा वर कोणालाही मिळालेला नाही. निसर्ग अखेरीस शरीरावर मात करतोच करतो.
प्रत्येक जण आपले जीवन कशा पद्धतीने व्यतीत करतो, सवयी कोणत्या आणि नियमितता की अनियमितता यावर त्याची पुढची वाटचाल अवलंबून असते. शिवाय संपर्कात येणाऱ्या व्यक्तींबरोबरच्या बऱ्या वाईट संबंधांचेही मानसिक परिणाम त्याच्यावर होत असतात. साहजिकच त्याची किंमत त्याला स्वतःला द्यावी लागते.
आणि... म्हणूनच कदाचित प्रत्येकाचे आयुष्य ठराविक मर्यादेतच राहते.
'करावे तसे भरावे' हा शाश्वत नियम आहे,
हे ध्यानात ठेवा !":😁
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-250 !":👌
😇 "दर्जेदार साहित्य लिहिणारे लेखक आणि वाचणारे वाचक दुर्मिळ होत चालल्यामुळे 'अंतर्नाद' सारखे अभिजात जातकुळी जपणारे मासिक बंद पडले. असेच एकेकाळी 'सत्यकथा' मासिक बंद पडले होते....
आणि......
आजची बातमी तर अधिकच व्यथित करणारी आहे. 'शारदोत्सवा'ची ही वैभवशाली गाथा अधिक समृद्ध करणारे 'शब्द'रुची हे 'ग्रंथाली'तर्फे प्रसिद्ध होणारे मासिकही आगामी वर्षापासून बंद होणार ही !
एकीकडे अभिजात भाषा म्हणून मराठीचा सन्मान होत असताना, हे काय घडते आहे? 'कुठेतरी काहीतरी चुकते आहे' !!":😇
👍"बोल, अमोल-251 !":👌
😊 " कोणत्याही भाषेचं व्याकरण हा तिचा मूलभूत गाभा आणि पाया असतो. तेच संगीतातही, शास्त्रीय संगीत हे संगीताचे व्याकरण होय ! व्याकरण हे समान असते, शब्द बदलू शकतात, स्वरांच्या मात्रा बदलू शकतात.
तसंच माणसातील शरीररचना आणि त्या रचनांबरंहुकूम कार्य करण्याची पद्धत अथवा सिस्टीम ही सर्वत्र समान असते. पण माणसाच्या बाबतीत मन आणि त्यातून
निर्माण होणाऱ्या भावना हा सातत्याने बदल घडविणारा, नवनवी दिशा देणारा अथांग,अगम्य प्रवास असतो तोच जीवनाचा ड्रायव्हिंग फोर्स असतो. विवेकाने भावनांवर नियंत्रण ठेवता येते हे ध्यानात ठेवा !":😊
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-252 !":👌
😄 "इतरांच्या वागण्याचा आपल्याला जेव्हा त्रास होतो, तेव्हा हे ध्यानात घ्यावे की, त्यांनी कसे वागावे हे आपल्या हातात नसते. त्या उलट त्यांच्या वागण्याचा आपल्यावर कुठलाही विपरीत परिणाम होऊ नये, याची खबरदारी घेणे गरजेचे असते कारण आपणच आपल्या वागण्याची दिशा ठरवू शकत असतो.
महत्त्वाचे हे की,
भावनांवर नियंत्रण ठेवता येते, हे ध्यानात ठेवा !":😄
[10/10, 8:25 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल
👍"बोल, अमोल-253!":👌
💐"प्रत्येकाच्या काही ना काही सवयी असतात आणि त्या काटेकोरपणे पाळल्या जातात. आर्थिक जमाखर्च, वेळेचे नियोजन आदि सवयींमुळे जशी आर्थिक शिस्त पाळली जाते, तसंच वेळेच्या हिशोबामुळे वैयक्तिक आत्मविकास साधता येतो !":💐
सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४
"स्वरानंद-67 to
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-67 !":👌
3 सुमधुर गीते ऐकण्यासाठी त्यांच्या ह्या लिंकस् उघडा...
1 जाने कैसे सपनो मे खो गई अखिया...
https://youtu.be/b55RygjuITY?si=NXxVK_O0h72UgOGs
2 तुम मुझे भूल भी जाओ....
https://youtu.be/ljV9eYKqpmE?si=iStWfpbBGXFLKRoM
3 हो गये तेरे हम हो गये...
https://www.facebook.com/share/v/Tfq4vacuD18oPPBb/?mibextid=jmPrMh
धन्यवाद
सुधाकर नातू
"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-68 !":👌
3 सुमधुर गीते ऐकण्यासाठी त्यांच्या ह्या लिंकस् उघडा...
1 याहू चाहे कोई मुझे जंगली कहे.....
https://www.facebook.com/share/v/YJ1f54cEZf1yf1TB/?mibextid=jmPrMh
2 कौन जो सपने मे आया.....
https://www.facebook.com/share/v/5ZKxUdCUAnSUfmPp/?mibextid=jmPrMh
3 वो भोली दास्तां, लो फिर याद आ गई...
https://www.facebook.com/share/v/K5iytShyYLahUurj/?mibextid=xfxF2i
धन्यवाद
सुधाकर नातू
‐------
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-69 !":👌
3 सुमधुर गीते ऐकण्यासाठी त्यांच्या ह्या लिंकस् उघडा...
1 अजि मी ब्रह्म पाहिले ...
https://youtu.be/sFfvQd3y_B8?si=Da0EBQi5jI0W1hl3
2 माझिया मना जरा थांब ना....
https://youtu.be/_1yJaq__So0?si=1g8_0mecdAavTvbQ
3 अजूनी रुसूनी रुसून आहे ....
https://youtu.be/t830PeDhbyA?si=6PCNcyys0xoBPYCf
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-70 !":👌
3 सुमधुर गीते ऐकण्यासाठी त्यांच्या ह्या लिंकस् उघडा...
1 एहसान होगा मुझपर...
https://youtu.be/DnIUta3hyLE?si=3FNaVibiMVCqhuYK
2 जाऊ कहा तुम बिन ....
https://www.facebook.com/share/v/CkNLNrtgQh5uH6ZE/
3 सपने सुहाने लडकपनके....
https://www.facebook.com/share/v/pA4puPcTq1w41HeU/
धन्यवाद
सुधाकर नातू
धन्यवाद
सुधाकर नातू
‐------
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)