बुधवार, ३० जुलै, २०२५
"My Select contributions on Facebook !":
Accidents, Probabilities & Mistakes are the Three Great Uncertainties in Life."
On Over stretched TV Serials:
I have been watching TV regularly and I find, out of all that stuff, Zee TV Marathi serials are generally, more interesting and entertaining. But of late, I find most of all these serials are unnecessarily overstretched absolutely meaninglessly. Such compulsorily prolonged serials are fooling the audience, just for the sake of so called TRPs and ad revenue.
With this background, let me dare to express here, my total displeasure for ‘Honar Sun Mee Hya Gharachi’ serial. No doubt, when it started and until the marriage of Janhavi & Shree, it was the most popular and talked about program. But I believe it should have ended then or at the most immediately, after the two sons of Aai-Aji are brought back home by Best daughter-in-law Janhavi. Thereafter, it is madly overstretched since her accident and loss of memory. Now the same story is nothing but Old wine in the New Bottle.
I request the TV Channels, please be kind about poor audience-the most important element of this entertainment industry. By such unwise repetitions, the audience gets fed up; please learn to end the serials when the audience would question ‘Why’ than when ’Why Not’? I hope earlier it is realized what is gained, is not lost in the end. Finally, one must take a clue from ‘Eka Lagnachi (Dusari), Tisari Goshta’ Thank You.
Since yesterday’s episode ‘Tuze ni Maze Jamena’ serial has started sliding downwards in the quality content & purpose absolutely meaninglessly. It is apparent, with the sole purpose of the serial being well demonstrated so far & over, there is really no need to stretch it further on & on in such a childish way. It is possible that the serial would soon be named ‘Viewers’ che ani Amche Jamena’! Hence it would be prudent on the part of concerned Producers & the Chanel to bring an end to it soon.
By the way, whilst on the subject of Marathi Serials, the serial ‘Tu Tithe Me’ unfortunately continues to follow the useless stretching and possibly there could be many more such examples. All we can hope, is that Wisdom & Common Sense prevails!
The serial "Majhya Navryachi Bayako" has been demonstrating to much meaningless, laughable childish way of stretching. It is apparent that the serial should be now named ‘Viewers’ che ani Amche Jamena’! Hence it is high time on the part of concerned Producers & the Chanel to bring an immediate end to it.
By the way, whilst on the subject of Marathi Serials, the serial "Lake Mazi Ladki" had paved the way of such useless stretching and possibly there could be many more such examples. All we can hope, is that Wisdom & Common Sense prevails on the part of producers and the chanels.
Searching the Fundamental Realities in Life:The findings:
Attitude, Skills & Knowledge are the Three Great weapons in Life.
Love Fragrance & Melody are the Three Great Delights in Life.
Creativity, Innovation & Intelligence are the Three Great gifts in Life.
Wonders Coincidences & Calamities are the Three great surprises in Life.
Systems, Structures & Methods are the Three Great Necessities in Life.
Accidents, Probabilities & Mistakes are the Three Great Uncertainties in Life.
"Love, Fragrance & Melody
are
the Three Great Delights in Life.""Attitude, Skills
& Knowledge are the Three Great weapons in Life."
"Creativity, Innovation & Intelligence are the Three Great gifts in Life."
"Attitude, Skills
& Knowledge are the Three Great weapons in Life."
Many a times, your 'way', may not be the right way; for that you need to have a 'bird's eye view."
Most of the problems, losses occur due to the adverse consequences of the decisions/actions that are taken, without having due consideration to their outcome in the first place. Hence Think before you Sink.
I find English language, an easier& satisfying way to express my various ideas/thoughts because of the very minute time gap between the Thought Formation & its expression. May be the sea of flexible Words in this language to bring about the generation of Thoughts & their Natural & clear Expression are responsible.
At last the 9 day drama of indefinite Fast by Team Anna at Jantar Mantar has ended under the shield of their decision to enter into politics. This is an example of a frustrated retreat from the much talked about, thoughtless reasons for this Fast. It is a poetic justice to Anna's repeated Fasts at regular intervals in the recent past. Surely & squarely it is nothing but a last minute move to save face.
No wonder, the Govt. & other political parties would welcome this decision. How far such political formation by Team Anna would be really organized & made effective to achieve their goals only future would foretell. Let’s hope now at least, there is true realization in the Team Anna that not just only a high Moral Ground is enough in the harsh political arena but the Means & Methods are in line with the needs of our democratic system & above all the need for Management skills which are absolutely essential to survive & proceed.
Most of the problems, losses occur due to the adverse consequences of the decisions/actions that are taken, without having due consideration to their outcome in the first place. Hence Think before you Sink.
"I have learnt that no amount of quotable quotes, would make any change in me, unless
I, alone decide to change!"
----
"Mind's Slavery":
Now a days a many second generation political leaders, without any notable contributions or abilities, are automatically getting undue importance & key positions in their parties. This is just due to their claims for inheritance to the past time leaders.
Any one like this, doesn’t & wouldn’t enjoy such a luxury in the advanced countries like USA/U.K.
The Irony very soon would be that such non leaders are going to sketch our future. God bless & Hell with true competence, long leave the mind’s slavery!
Now a days many second generation political leaders, without any notable contributions or abilities, are automatically getting undue importance & key positions in their parties. This is just due to their claims for inheritance to the past time leaders. Any one like this, doesn’t & wouldn’t enjoy such a luxury in the advanced countries like USA/U.K. The Irony very soon would be that such non leaders are going to sketch our future. God bless & Hell with true competence, long leave the mind’s slavery!
Few of the causes for disastrous traffic jams are: 1 poor state of public transport systems and complete neglect to improve them 2 policies of encouragement to auto sector with ease of finance 3 poor conditions of roads and connected corruption 4 ever increasing natural human aspirations to improve the economic status there by mind boggling rise in private vehicles 5 rising mobility of people 6 improper road discipline of the commuters etc etc. Come rains the situation quickly becomes a war like crisis. The net effect of all this is life threatening pollution, waste of fuel, increasing costs and wasted Time-the most valuable commodity, increasing stress strain and resulting in frustrations amid all ill effects on health. Surely it's a Wake up call to One and All,be that to policy makers and of course the public. Naturally the need for a movement like 'Make in World Class Transport Systems' should get the Top Most Priority. Other wise Total Doom and Chaos is not far away.
From My Archives-3: The Different Strokes:
‘The Ultimate Truth’:
Yesterday’s Today, is Today’s Yesterday and Today’s Today is Tommorrow’s Yesterday. This cycle of ‘Yesterday’, ‘Today’ and ‘Tommorrow’, goes on reapiting itself for ever and ever; but for You, only till you Exist. That’s then, is the ‘System’ of the ‘Mother Nature’. You are connected to the Time and the Environment around you, like a yet to be born baby is connected to the embillical chord into the Mother’s body. The ‘Separation’ takes only Twice for One and All, First at the Time of the Birth and the Second at the Time of the Death……….
The Blind Game:
Like Victory stones of achievements in Life, there happen to be Debacle Destinations of failures or setbacks. In hind sight when we introspect, we realise our mistakes in taking certain decisions, or actions or our incorrect way of interpreting the situation resulting in unrequired behaviour and so on. We should henceforth try not to repeat such history in future and must be more cautious, alert. We would then write fascinating future for us. Life, after all, is a Blind Game!
Please Do log on to the Link of my Blog:
http//moonsungrandson.blogspot.com
" फेसबुक वरील माझ्या योगदानाच्या साठवणीतल्या आठवणी भाग 3 !":
👍 फेसबुकवरील साठवणीच्या माझ्या संदेशांच्या आठवणी भाग 3 !":👍
फेसबुक वर आपण नेहमी काही ना काही संदेश प्रसारित करत असतो. त्यामधील माझी कथा आणि आठवणी हा विभाग खरोखर अत्यंत उपयुक्त आहे असे मला आढळून आले. जेव्हापासून आपण फेसबुक वर प्रवेश केला तेव्हापासून प्रत्येक दिवसाच्या आपल्या संदेशांच्या आठवणी पुनश्च आपल्याला त्या त्या दिवशी दिसतात ही तंत्रज्ञानाची कमाल आहे. माझी कथा मधील आठवणी आपल्याला पुन्हा कॉपी-पेस्ट करून ब्लॉगवर एखाद्या लेखास्वरूपात टाकता येत नाही असे माझ्या ध्यानात आले परंतु आठवणी हा जो विभाग आहे त्यातील प्रत्येक आठवण आपण तपासून ज्या लक्षणीय आहेत त्यांची नोंद कॉपी पेस्ट स्वरूपात लेखामध्ये करू शकतो हे माझ्या ध्यानात आले हा लेख देखील त्यातलाच प्रयत्न आहे.
"एखाद्या समुहावर पुन:पुन्हा याचना करण्याची परिस्थिती येणे,
हे त्यांचे,
त्यांच्यातील नेत्रुत्वाचे आणि
शासनाचे दारुण अपयश असते."
"मराठी मालिकांतील प्रेमाच्या त्रिकोणातील पात्रांचे संभ्रमांतले वागणे,
काही केल्या,
संपतच नसल्याने
कां व कशाकरता पहायच्या त्या?"
The Most Apt Message on the Dasha Hara Day- The Vijaya Dashami: 'With messy, disastrous experience of the coalition Govt in the last decade at the center and 15 years at the state level, while on central level voters have become already wise to opt for a single party Govt at the center, it's now expected on State front, prudent voters should select only that candidate whose party has more probability to get single handedly the reqd majority. The experience and capability to govern effectively, with a developmental vision is too important. Naturally, in a five pronged race, the obvious choice is wide open and definite; How? Please See: There is already a very pathetic experience of the two players, out of these five, to Govern the state and out of remaining 3 parties, the one doesn't have an experience to govern independently, any state and the 4th one also has failed to govern even at even one corporation level. So the choice logically, falls on BJP, the 5th player who has demonstrated remarkable governance at more than one state and their one time state level CM has been rewarded the Prime Ministership by wise voters. So, Jai Ho BJP candidates! Thank you
"विक्रीयोग्य सेवा देणार्याने,
प्रामुख्याने पैशांपेक्षा,
ग्राहकाच्या हिताला व समाधानाला,
प्राधान्य देणे अत्यावश्यक असते."
"याचना करणारा जेव्हां,
परिस्थितीचा सारासार विचार न करता हक्काची भाषा करतो, तेव्हा
अराजक फार दूर नसते."
"पसंतीची मोहोर: ३५०० लोकांना माझे फेसबुकवरील संदेश आवडले.
मन:पूर्वक धन्यवाद."
३०मिनिटांतील १५जाहिरातींसाठी, उरलेल़या १५ मधे २मिनीटे पुढे काय दिसणार ते दाखवणयातरता, १३ मिनिटांतील रोजचे दलण 'पाणी' घालत संपवायचे. कोणत़या जाहिराती कोणत़या वेली दाखवणयातरता ठेवायच़़या, त्याची शहानिशा करायची नाही. कारण नसताना मालिका लांबवा़यचया अणि ग़रीब बिचारया प्रेक्षंकंाचा अंत पहायचा. हे सारे खेल खंडोबे कधी कोण थांबवणार?जाहिरातदारांचा पैसा वाया, प्रेक्षंकंाचा वेल वाया घालावायचे हे तमाशे आता पुरे झाले. ठराविक कालांत संपणारया अर्थपुणॅ मालिका आता हवया आहेत.'TV बंद' अशी मोहीम सुरु करावी आणि आपला बहुमूल्य वेल चांगलाच वापरावा हे गरजेचे आहे.
"सोडूनिया विचार,
करूया आचार.
अपुला पक्ष बदलूनिया,
धरुया कास, सत्तेची!"
"अती तेथे माती !":
सोनी' मराठी वाहिनीवरील हास्य जत्रेचा महापूर आता पुरे झाला. त्याचे तसेच तसेच भाग बघून वीट आला. त्यापेक्षा प्राईम टाईमवरील करमणुकीच्या मालिकांचे अधून मधून पुनःप्रक्षेपण करणे रास्त होईल.
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल,अमोल' 196 !":👌
💐 "आपल्या जवळ असलेली भाकरी आपली आपणच खाणे ही वृत्ती, तर आपल्या जवळ भाकरी असूनही दुसऱ्याची भाकरी ओरबाडून घेणे ही झाली विकृती; तर आपल्याजवळ असलेली भाकरी दुसऱ्या भुकेलेल्याला पूर्ण देऊन टाकणे, हीच खरी संस्कृती !":💐
माणुसकीचे हृदयस्पर्शी दर्शन
"हा हंत, हा अंत!":
काळ हा आहे, कलियुगाचा
अपेक्षा कां आता, सत्ययुगाच्या?
करु या, विश्वासघात मतदारांचा
उड्या मारु या, झटपट पक्षांतरांच्या!
कास धरु या, खुर्च्या त्या सत्तेच्या!!
आला कां जवळी अंत, तो लोकशाहीचा??
"मोबाईल फोन आला की,
क्रमांक जसा दिसतो,
तसेच त्याचे अचूक ठिकाण समजायला हवे.
अशी सुविधा कधी मिळू शकेल?"
लाजिरवाणी अधोगती:
वाढती गुन्हेगारी, विशेषत: महिलांवरील अत्याचार, खूप विलम्बाने न्याय, भ्रष्टाचाराचा महाराक्षस, जीवघेणी महागाई, खड्डयानी भरलेले रस्ते, वेगाने वाढणारी अनधिकृत बांधकामे आणि झोपड़पट्टी, हे साधण्यासाठी मतपेटीकड़े लक्ष ठेवून कसेही वाकवले जाणारे क़ायदे, सार्वजनिक वहातूकीची दयनीय स्थिती, रखडत चाललेली व खर्च नाहक वाढणारी विकासकामे ही यादी अशीच वाढतच जाईल. सरकार कोणतेही येवो, सर्वसान्यांचे जीवन जिकीरीचे झाले आहे, हेच खरे आहे. आज ७ दशकांनंतरही असे चित्र असणे, हे निश्चित भूषणावह नाही. ही अधोगती कोण कशी आणि किती कालानंतर थांबवणार?
👍"छाप(पड)लेले शब्द !":👌
👍"चाकोरी बाहेरचा धाडसी उपक्रम
!":👌
😜 "सजीवांमध्ये नर आणि मादी किंवा
मनुष्यमात्रांमध्ये स्त्री आणि पुरुष एवढी दोन लिंग आपल्या परिचयाची असतात आणि अजून काही वेगळा प्रकार असू शकतो, याची सहसा दखल घेतली जात नाही. त्या तिसर्या वर्गाला वाळीत टाकल्यासारखी वागणूक पुष्कळदा असते, हे आपण पाहत आलो आहोत.
अशा वेळेला हे धक्कादायक वृत्त नजरेसमोर आले आणि मी अचंबित झालो.
त्या दखल न घेतल्या जाणार्या पारलिंगी (हा शब्दही आगळावेगळा) समूहासाठी काही वेगळे असे करावे हे रुईया
महाविद्यालयासारख्या, (ज्याचा मी देखील कोणी एकेकाळी विद्यार्थी होतो) त्यांनी हे धाडस करावे, हे खरोखर काळापुढचे पाऊल होय. ज्याप्रमाणे कोणी एकेकाळी रधों कर्वे यांनी कुटुंब नियोजनाच्या बाबतीत समाजाचा प्रखर विरोध पत्करून प्रयत्न चालवले, त्याची आठवण झाली. महाराष्ट्राला समाज सुधारणेच्या माध्यमातून काळाच्या पुढे नेणाऱ्या समाज सुधारकांच्या मांदीयाळीच्या परंपरेतील हा प्रयत्न आहे असे वाटते.
काळ झपाट्याने पुढे चालला आहे आणि त्याबरोबरच समाज देखील बंदिस्त वातावरणामधून अधिकाधिक मोकळा होत चालला आहे, हेच या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल !:😜👍"रंगांची दुनिया 👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !💐
👍"आकाशातील पाळणे !":👌💐
👍" मनोगत": ध्वनीफित.
"स्मार्टफोन हातात आल्यापासून "ह्या हृदयीचे त्या हृदयी !" करण्याचा माझा छंद गेली पाच सहा वर्षे चालू आहे. त्यातीलच हा मुक्तसंवादाचा प्रयोग. आपण ही ध्वनीफित शेवटपर्यंत जरूर ऐकावी.
तिची गुगल ड्राँईव्हवरील ही लिंक उघडा.....
https://drive.google.com/file/d/1Rbfb-wc51r0Pci17CXksBf-3IFP8ITed/view?usp=drivesdk
ध्वनीफितीमध्ये उल्लेखिलेल्या "निवडक विचार मोती !" अर्थात् Treasure Book ची अनुक्रमणिका पुढे देत आहे. त्यामधील विचारधन आपल्यापर्यंत प़ोहोचविण्याचा माझा संकल्प आहे.
आपला प्रतिसाद द्यावा अशी विनंती आहे.
धन्यवाद
सुधाकर नातू
वेगले छोटे राज्य मागणयामागे भावना विकास हयापेक्षा नवयाने उपलब्ध होणारी सत्ता स्थाने हा स्वार्थ देखिल अगृकृमाने असतो. विकास करणयाची भाषा करून अच्छे दिनचे बुजगावणे उभे करणारी मंडली हीच आहेत,हे विसरून चालणार नाही. असा जोड़ीदार असूनही, अखंड महाराष्ट्राचा जप करणार्े निमूटपणे आपली सत्ता स्थाने संोडत नाहीत,हयाचा अर्थ काय?
"नितीमत्ता, गुणवत्ता, कर्तव्यपरायणता, निस्वार्थता
आणि सहिष्णूता ह्यांची नितांत गरज, कधी नव्हे ती,
आता भासत आहे."
👍"छाप पडलेले शब्द-2 D !":👌
👍" चांंगुुलपणाची गर्भश्रीमंती !":👌
💐 "नुकत्याच पार पडलेल्या t20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारत विश्वविजयी झाला, ही खरोखर सर्व भारतीयांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब होती. त्यामागे खेळाडूंचे जसे योगदान होते त्याचप्रमाणे त्या संघाला घडवणाऱ्या प्रशिक्षक श्री राहुल द्रविड यांचेही समर्थ मार्गदर्शन कारणीभूत होते. त्यानिमित्ताने सर्व टीमला 125 कोटी रुपयांचे बक्षीस आयसीसीतर्फे देण्यात आले. तर प्रशिक्षक द्रविड यांना रूपये पाच कोटी व त्यांच्याबरोबरच्या सपोर्ट देणाऱ्या टीमला प्रत्येकी अडीच कोटी रूपये देण्याचे आयसीसीने ठरवले. परंतु द्रविड यांची थोरवी अशी की, त्यांनी सर्वांना समान बक्षीस द्यावे असे सांगून जास्तीचे रुपये अडीच कोटी नाकारले.अशा तऱ्हेचे चांगुलपणाचे गुण त्यांच्यात पहिल्यापासूनच आहेत हे आपण ध्यानात घेेतले पाहिजे. क्रिकेटची कारकीर्द संपल्यानंतर बहुतेक जण काही ना काहीतरी रूपाने टीमला जोडलेला राहतो आणि त्यामध्ये संघाचे परीक्षक व्हावं ही नेहमी इच्छा असू शकते. पण त्या
पायरीपर्यंत जाण्यापूर्वी द्रविड यांनी विविध मधल्या पायऱ्या ओलांडतच प्रशिक्षण घेत, स्वतःला घडवत, मगच संघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी स्वीकारली, हे खरोखरच भूषणावर आहे.
अशा तऱ्हेचा निस्प्रुह न्यायीपणा आणि चांगुलपणा खरोखर हल्ली दुर्मिळ होत चाललेला आहे. त्या दृष्टीने सोबतचे वृत्त हे खरोखर प्रत्येकाच्या डोळ्यात कृतज्ञतेचे आनंदाश्रू आणणारे आणि द्रविड यांना मानवंदना करणारे असणार यात शंका नाही. अशा तऱ्हेची सद्गुणी, सज्जन निस्वार्थी माणसे दुर्मिळ होत चालली आहेत, हे दुर्दैवच नव्हे कां? विशेषत: सध्याच्या राजकारणात जे काही आपल्याला प्रताप दिसतात, त्यावरून राजकारण्यांनी या आदर्श पासून धडा घ्यावा अशीच ही घटना आहे.
श्री द्रविड यांना सहर्ष मानवंदना व
मनःपूर्वक शुभेच्छा !":💐
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
👍"छाप(पड)लेले शब्द !":👌
👍"चाकोरी बाहेरचा धाडसी उपक्रम
!":👌
😜 "सजीवांमध्ये नर आणि मादी किंवा
मनुष्यमात्रांमध्ये स्त्री आणि पुरुष एवढी दोन लिंग आपल्या परिचयाची असतात आणि अजून काही वेगळा प्रकार असू शकतो, याची सहसा दखल घेतली जात नाही. त्या तिसर्या वर्गाला वाळीत टाकल्यासारखी वागणूक पुष्कळदा असते, हे आपण पाहत आलो आहोत.
अशा वेळेला हे धक्कादायक वृत्त नजरेसमोर आले आणि मी अचंबित झालो.
त्या दखल न घेतल्या जाणार्या पारलिंगी (हा शब्दही आगळावेगळा) समूहासाठी काही वेगळे असे करावे हे रुईया
महाविद्यालयासारख्या, (ज्याचा मी देखील कोणी एकेकाळी विद्यार्थी होतो) त्यांनी हे धाडस करावे, हे खरोखर काळापुढचे पाऊल होय. ज्याप्रमाणे कोणी एकेकाळी रधों कर्वे यांनी कुटुंब नियोजनाच्या बाबतीत समाजाचा प्रखर विरोध पत्करून प्रयत्न चालवले, त्याची आठवण झाली. महाराष्ट्राला समाज सुधारणेच्या माध्यमातून काळाच्या पुढे नेणाऱ्या समाज सुधारकांच्या मांदीयाळीच्या परंपरेतील हा प्रयत्न आहे असे वाटते.
काळ झपाट्याने पुढे चालला आहे आणि त्याबरोबरच समाज देखील बंदिस्त वातावरणामधून अधिकाधिक मोकळा होत चालला आहे, हेच या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल !:😜
वेगले छोटे राज्य मागणयामागे भावना विकास हयापेक्षा नवयाने उपलब्ध होणारी सत्ता स्थाने हा स्वार्थ देखिल अगृकृमाने असतो. विकास करणयाची भाषा करून अच्छे दिनचे बुजगावणे उभे करणारी मंडली हीच आहेत,हे विसरून चालणार नाही. असा जोड़ीदार असूनही, अखंड महाराष्ट्राचा जप करणार्े निमूटपणे आपली सत्ता स्थाने संोडत नाहीत,हयाचा अर्थ काय?
"नितीमत्ता, गुणवत्ता, कर्तव्यपरायणता, निस्वार्थता
आणि सहिष्णूता ह्यांची नितांत गरज, कधी नव्हे ती,
आता भासत आहे."
" वाचता वाचता वाचलेले भावलेले
👍 "वाचता वाचता, वाचलेले भावलेले !":👍
👍"जीवन आनंद-'गुंतणे हीच गुरुकिल्ली' !":👍
💐" आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आनंद निर्माण करणे, हाच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद असायला हवा.
नीट पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे माणूस जेव्हा निवृत्त होतो, तेव्हाच प्रथम मनाने खचतो. मोकळा वेळ कसा घालवायचा हे कळत नाही. मग तो मनाने प्रथम म्हातारा होतो, नंतर शरीराने म्हातारा होतो. ही मानसिक आणि शारीरिक घसरण वेगाने होते. सर्वांनी कामात व्यग्र राहणे, कशातरी गुंतून राहणे यामुळे मानसिक आरोग्य सुधारते व आनंदी राहण्याची ही गुरुकिल्ली आहे !":💐
# डॉक्टर चिंतामणी लेले
👍 "वाचता वाचता, वाचलेले भावलेले !":👍
👍" कोडा'चे कोडे सुटू शकते !":👍
💐 "एखाद्याचे कोडकौतुक करणे हा वाक्प्रचार मराठीमध्ये कसा सुरू झाला याची कल्पना नाही. परंतु त्यामध्ये 'कोडा'चे कौतुक हा अर्थ मात्र निश्चितच अभिप्रेत नाही. प्रथम हे स्पष्ट केले पाहिजे की, 'कोड' हा कोणत्याही प्रकारचा रोग नाही. ती फक्त त्वचारंगहिनतेची अवस्था आहे. त्याची कारणमीमांसा मात्र अद्यापि अज्ञात आहे. मानसिक दाब वाढला की, काही विषे शरीरात निर्माण होतात आणि ती शरीरामध्ये विशेषत: जेथे सांधे आहेत तेथे उदाहरणार्थ कोपरे-गुडघे बोटांचे सांधे, डोळ्याचा खालचा भाग, तोंडाच्या दोन्ही कोपऱ्यात, कानाच्या मागील बाजूस अशा भागात पसरतात. त्यामुळे 'मॅलॅनिन' या त्वचेस रंग बहाल करणाऱ्या मॅलॅनोसाइट्स यांचा नाश होतो आणि रंगद्रव्य नाहीसं झाल्यामुळे, तो भाग पांढरा फटक बनतो अशी एक थियरीआहे.
1974 मध्ये क्युबामधील डॉक्टर मिचारेस यांनी 'प्लॅसेंटा'मध्ये मेलॅॅनिन निर्माण करण्याची क्षमता आहे हे सिद्ध केले. अथक संशोधनानंतर डॉक्टर मिचारेस यांनी 1980 आपले औषध 'मॅलॅहनीना' या नावाने बाजारात विकण्यास सुरुवात केली. संपूर्ण शास्त्रीय संशोधनातून निर्माण झालेले 'कोडा'वरील ते एकमेव औषध जगात उपलब्ध आहे !":💐
# डाॅ विजय ढवळे
👍 "वाचता वाचता, वाचलेले, ले !":👍
😇 " ही प्रगती की अधोगती ?":😇
🤣 " डॉक्टर विजय ढवळे यांचे 'कॅनडियन भेळ' हे माहितीपूर्ण व मनोज्ञ पुस्तक वाचत होतो. सहज लक्ष गेलं म्हणून समजलं ते पुस्तक 2008 साली प्रसिद्ध झाला होतं खाली किंमत बघितली दहा डॉलर किंवा रुपये 300 !
याचा अर्थ 2008 साली एका डॉलरची किंमत तीस रुपये होती. ताबडतोब आजचा दर बघितला तर एक डॉलर बरोबर 87.48 रुपये असा आढळला ! थोडी स्मरणशक्तीला चालना दिली आणि ध्यानात आले की गणिताच्या विनिमयाच्या उदाहरणात डॉलरची किंमत साडेसात रुपये अशी काही दशकांपूर्वी होती !
त्याचा अर्थ रुपयाचे किती चिंताजनक अवमूल्यन होत राहिले आणि तेवढेच डॉलरचे मूल्य मात्र कायम वाढतेच !!
सातत्याने विकासाचा ढोल वाजवला जात असताना, ही प्रगती म्हणावयाची की अधोगती ?
मी काही अर्थतज्ञ नाही हे ज्याचे त्याने ठरवावे !":🤣
सोमवार, २८ जुलै, २०२५
" फेसबुक वरील माझ्या संदेशांच्या आठवणी भाग 2 !":
👍 फेसबुकवरील साठवणीच्या माझ्या संदेशांच्या आठवणी भाग 2 !":👍
फेसबुक वर आपण नेहमी काही ना काही संदेश प्रसारित करत असतो. त्यामधील माझी कथा आणि आठवणी हा विभाग खरोखर अत्यंत उपयुक्त आहे असे मला आढळून आले. जेव्हापासून आपण फेसबुक वर प्रवेश केला तेव्हापासून प्रत्येक दिवसाच्या आपल्या संदेशांच्या आठवणी पुनश्च आपल्याला त्या त्या दिवशी दिसतात ही तंत्रज्ञानाची कमाल आहे. माझी कथा मधील आठवणी आपल्याला पुन्हा कॉपी-पेस्ट करून ब्लॉगवर एखाद्या लेखास्वरूपात टाकता येत नाही असे माझ्या ध्यानात आले परंतु आठवणी हा जो विभाग आहे त्यातील प्रत्येक आठवण आपण तपासून ज्या लक्षणीय आहेत त्यांची नोंद कॉपी पेस्ट स्वरूपात लेखामध्ये करू शकतो हे माझ्या ध्यानात आले हा लेख देखील त्यातलाच प्रयत्न आहे.
लेख पुढे वाचण्यासाठी पुढील लिंक उघडा
1
👍" मुंबईमधील लोकल ट्रेनचा जीवघेणा प्रवास !":👌
💐 "मुंबई ही देशाची राजधानी असल्यामुळे संपूर्ण देशांमधून अनेक लोक मुंबईकडे रोजगारासाठी धाव घेतात. गेल्या 50 /60 वर्षात तर माणसांंचे लोंढेच्या लोंढे आल्यामुळे, चिंचोळे बेट असलेल्या मुंबई शहरावर प्रचंड लोकसंख्येचा भार पडला आहे. त्यामुळे अर्धी अधिक मुंबई झोपडपट्ट्या आणि लोकवस्ती सर्व दूर उपनगरांमध्ये अशी स्थिती आहे.
आज मुंबईची दाटीवाटीने राहणारी लोकसंख्या 2 कोटी व घनता 73 हजार दर चौरस मैल एवढी प्रचंड झाली आहे. ती 1970 मध्ये 58 लाख होती. पश्चिम रेल्वेने डहाणूपासून,तर मध्य रेल्वेने कर्जत कसाऱ्या इतक्या दूरवरच्या अंतरावरून माणसं कामासाठी मुंबईकडे प्रवास करत असतात. दररोजचे जवळजवळ तीन ते चार तास त्यांचे अशा प्रवासातच जातात.
त्या मानाने लोकल ट्रेनची सुविधा बिलकूूल चांगली नाही. उलट मेंढरं कोंबून भरावी त्याप्रमाणे लोकल ट्रेनमध्ये अक्षरश: लोंंबकळत माणसं जात असतात आणि हे चित्र काही गेल्या 50/ 60 वर्षात बदललेलं नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. बस टॅक्सी ऑटो रिक्षा अशा अनेक सार्वजनिक वाहनांच्या सुविधा उपलब्ध असूनही, मुंबईमध्ये जाण्या येण्यासाठी अर्ध्याहून अधिक माणसं लोकल ट्रेनचाच उपयोग करतात.
विशेषत: महिलांची गर्दी ही खरोखर चिंताजनक अशा अवस्थेत प्रवास करते. शिवाय सगळ्यात महत्त्वाची मुंबई शहराची बाब म्हणजे आणि लोकल ट्रेनच्या व्यवस्थेमधली बाब म्हणजे टॉयलेट किंवा स्वच्छतागृहांची प्रचंड कमतरता ! त्यामुळे विशेषतः महिलांना कठीण जाऊन त्यांना त्रास होतो. त्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो.
स्वातंत्र्य मिळाल्यापासून 75 वर्षांमध्ये
इतकी प्रगती झाली, उंच उंच इमारती उठल्या,परंतु लोकल ट्रेनची सेवा मात्र जशीच्या तशीच आहे विलंबाने धावणारी, आणि दररोज अनेक जीवांचे प्राणांशी खेळणारी. लोकल ट्रेनच्या प्रवासामध्ये एका
वर्षांमध्ये जितकी माणसं मरतात तो आकडा बघून खरोखर कोणालाही शरम वाटावी. चार लाईन असलेल्या लोकल ट्रेनच्या व्यवस्थेमध्ये सहा लाईन/आठ लाईन अशा करून जास्तीत जास्त लोकलस् उपलब्ध करणं अत्यावश्यक आहे.
त्यातले त्यात महिलांचे डबे थोडेफार वाढले, खास महिलांसाठी देखील लोकल ट्रेन निर्माण झाल्या,12/ 15 डब्यांच्या लोकलही सुरू झाल्या. हे जरी खरे असले तरी सोबतच्या वृत्ताप्रमाणे महिलांची लोकल ट्रेनने प्रवास करण्याची अवस्था किती दयनीय आणि चिंताजनक आहे ते समजले अक्षरशः War footingवर ही व्यवस्था ताबडतोब सुधारली पाहिजे असं वाटतं !":🤣
2
"हे" 'असे', अन् "ते"ही 'तसे',
सांगा, आपले व्हायचे कसे?
त्यातून निवडायचे कसे, कसे?
जुळवतो, बापुडे कसेबसे!"
3
"स्वार्थ सोडून, निस्वार्थ बुद्धिने चरितार्थ करायचे ठरवले,
तरच जीवनांत खराखुरा चिरस्थायी अर्थ निर्माण होऊ शकतो."
Hope, Passion & Inspiration are the Three Great Drivers of Life.
4
मुक्त अथॅकारणामुले ऐहिक भरभराट होत राहिली हे ज़री खरे असले तरी नैतिक अधःपतन वेगाने घडत आहे हे चांगले नाही आत्मकेंदरीपणा भयावहपणे वाढत आहे भ्रष्टाचार वरपासून ख़ाली खोलवर पसरला आहे माणसातली माणूसकी संपत चालली आहे असे एकंदर चित्र भासत आहे
आहेरे आणि नाहिरे हयांंमधली दरी भयानक वाढली आहे शांतता आणि संमजसपणा भंगत चाललेला दिसतो आहे २५ वर्षानी मागे वलून पहाताना हेचि फल काय मम तपाला ? असे वाटले तर ते चूक नाहीं 😩😩😩
पैशापेक्षा भावना व परंपराना आणि मूल्य महनीय मानणारा मध्यम वर्ग समाजाला नवी दिशा देत राहिलेला असे पण आज हा वर्ग हरवला तर नाही ना? अशी शंका वाटते आहे 😷😷😷😢😢😢
,5
"सौहार्द, निष्ठा आणि क्रुतीशीतलता ह्यामुळे उज्वल भवितव्याचा मार्ग गवसत रहातो."
6
"भाऊबंदकी, फितुरी आणि निष्क्रियता ह्यामुळे भवितव्याचा कायम
र्हास होत रहातो."
7
"भूतकाळाचा गर्भितार्थ समजत, वर्तमानातील अन्वयार्थाच्या दिशेने मार्गक्रमणा केली
तर,
भविष्यात क्रुतार्थता लाभते."
8
👍"छाप (पड)लेले शब्द-4 !":👌
👍" सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा !":👌
🤣 "आरोग्य आणि शिक्षण या अत्यंत महत्त्वाच्या अशा क्षेत्रांकडे दुर्लक्ष होत गेले, तर एकंदर भौतिक प्रगती कितीही झाली तरी, प्रत्यक्षात सर्वसामान्य माणसांचे जीवन कितपत सुसह्य होणार याची शंका वाटते. एकूण अर्थसंकल्पात आपण आरोग्य आणि शिक्षणावर त्यामानाने समाधानकााक पैसा खर्च करत नाही. मनुष्यबळाची शारीरिक, मानसिक क्षमता आरोग्य विषयाशी संबंधित, तर मनुष्यबळाचे कौशल्य आणि योगदान हे शिक्षणाच्या पायावर अवलंबून. अशा वेळेला अवाढव्य मनुष्यबळाचा आपण योग्य तो उपयोग करून घेत नाही, असेच म्हणायला नको कां?
सोबतच्या वृत्तामध्ये महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेचे कसे तीन तेरा वाजले आहेत, आणि संबंधित 40 वाहने एकाच जागी पडून आहेत, ह्याचे आरोग्य विभागाला काहीही सोयर सुतक नाही, ही कुणालाही व्यथित करणारी बाब आहे. त्यामुळे दुर्गम भागातील माणसांचे, विशेषत: आदिवासींचे काय हाल होत असतील, याची कल्पना करता येत नाही. पण शहरातील आपापल्या वातानुकूलित केबिनमध्ये मशगूल असणाऱ्या मंडळींना त्याचे काय सोयर सुतक ! अशा तऱ्हेची वृत्ते वाचनात आली की, संवेदनशील मन व्यथीत होते आणि वाटते,
'हम कभी भी नही सुधरेंगे !":🤣
9
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल,अमोल' 191 !":👌
💐"आरसा माणसाच्या चेहऱ्याची प्रतिमा दाखवणारं साधन, तर माणसाचा चेहरा हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा किंवा स्वभावाचा आरसा ! साऱ्या जगाला ज्या डोळ्यांच्या नजरेतून माणूस पाहतो, ते डोळे हे माणसाचा स्वभाव आणि चेहरा प्रदर्शित करत असतात.
चेहऱ्याकडे पहा रोखून आणि चेहऱ्यावरील भावमुद्रा, तुम्हाला जाणवून देईल, ही व्यक्ती कशा स्वभावाची आहे ! फक्त त्यासाठी माणसं 'वाचायची' कला मात्र तुमच्या अंगी हवी !":💐
10
मनांतले, जनांत!-१":
"भूतकाळाचा गर्भितार्थ समजत, वर्तमानातील अन्वयार्थाच्या दिशेने मार्गक्रमणा केली
तर, भविष्यात क्रुतार्थता लाभते."
"भाऊबंदकी, फितुरी आणि निष्क्रियता ह्यामुळे भवितव्याचा कायम र्हास होत रहातो."
"स्वार्थ सोडून, निस्वार्थ बुद्धिने चरितार्थ करायचे ठरवले, तरच जीवनांत खराखुरा चिरस्थायी अर्थ निर्माण होऊ शकतो."
आणि अखेरीस,
"कोड़े: कधीही न सुटणारे":
-----------------------
माणूस मरतो, तेव्हांच कां मरतो? कुणी जन्मत:च, तर कुणी बालपणी वा कुणी एेन तारूण्यांत, तर काही प्रौढपणी, तर काही वृद्धापकाळी हे जग सोडून जातात. प्रत्येकाचे मरतेवेळी वय भिन्न असते, असे कां????....
तर ह्या आहेत माझ्या काही नोंद घेण्याजोग्या संदेशांच्या आठवणी:
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
गुरुवार, २४ जुलै, २०२५
" सोशल मिडिया वरील मुचाफिरी
मी सोशल मीडियावर उपयुक्त अशा माहितीच्या शोधात असतो सर्फिंग करताना एक फॉरवर्डेड संदेश माझ्या एका स्नेहा कडून आला तो म्हणजे दादर माटुंगा शिव वगैरे बद्दल लिहिलेला एक वाचनीय लेख होता त्याचे लेखक श्री नितीन साळुंखे. जे आपणा सी ठावे ते इतरांना द्यावे या न्यायाने मी त्यांच्या सौजन्याने तो लेख व त्या मित्राची टिप्पणी पुढे सादर करत आहे आपल्यालाही ही माहिती रोचक उद्भव मनोरंजक वाटेल अशी आशा आहे..
*आमचे अद्वितीय दादर आणि माहीम. मी दादर आणि माहीमकर !* 👌🏽
*दादर चा जन्म आणि बारसं..!!*
मुंबईच्या इतिहासाचा अभ्यास करताना, मला नेहमी एक गोष्ट खटकायची. ती ही की, मुंबईतलं आजचं सर्वात महत्त्वाचं ठिकाण असलेल्या 'दादर'चा उल्लेख पूर्वी कुठेच आढळत नाही. मुंबईच्या ब्रिटिशपूर्व इतिहासात फोर्ट विभागाव्यतिरिक्त वाळकेश्वर, वरळी, भायखळा, माझगांव, परळ, शीव (सायन) इत्यादींचा उल्लेख आहे, मात्र यात 'दादर' कुठेच नव्हतं. मग प्रश्न पडला तो, 'दादर' होतं की नाही ? असल्यास अगदी नगण्य स्वरुपातील वस्ती होतं, का..?
या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात निघाल्यावर लक्षात येऊ लागलं, की इतिहासातला दादरचा पहिला उल्लेख ब्रिटिश काळातल्या सन १८९६ मध्ये येतो. सन १८९० मध्ये मुंबईत प्लेगची मोठी साथ आली होती आणि दाटीवाटीने वसलेल्या त्या काळच्या मुंबईतली माणसं मोठ्या संख्येने मृत्युमुखी पडू लागली होती. तेव्हाची मुंबई भायखळा-माझगांवपर्यंतच होती. पुन्हा असं घडू नये म्हणून ब्रिटिशांनी मुंबईच्या वस्तीचा विस्तार करण्याचं ठरवलं. एव्हाना मुंबईतल्या सर्वच बेटांना एकमेकांशी जोडून झालं होतं आणि या सात बेटांमधे प्रचंड जमीन उपलब्ध झाली होती. तरीही मुंबईतली वस्ती भायखळ्यापर्यंतच मर्यादित असल्याने, आजच्या दादर परिसरात 'भरणीमुळे उपलब्ध झालेली जमीन' ही शेती-वाड्यांसाठी वापरली जात होती. प्लेगच्या साथीनंतर ब्रिटिश सरकारने मुंबईतली गर्दीची वस्ती दादर-माटुंग्यापर्यंत वाढवायची ठरवून त्याप्रमाणे नियोजन करण्यासाठी सन १८९८ मध्ये *'Bombay Inprovement Trust (BIT)'* ची स्थापना केली. BIT ने व्यवस्थित अभ्यास करून आपली पहिली योजना बनवली आणि तिला नांव दिलं, ते 'Dadar-Matunga- Wadala-Sion Scheme..!' या ठिकाणी, म्हणजे सन १९०० च्या दरम्यान 'दादर' ठळकपणे मुंबईच्या इतिहासात येतं. सन १९१४ च्या आसपास या ट्र्स्टमार्फत हिन्दू काॅलनी, पारशी काॅलनीसारख्या देखण्या वस्त्या आणि फाईव्ह गार्डनसारखा देखणा परिसर जन्माला घातला गेला. आजचं दादर जन्मलं, ते इथे पूर्वेला 'मुंबई ४०००१४' असा पिनकोड घेऊन.!
'दादर पूर्व' संपूर्णपणे निसर्गाकडून हिसकावून घेतलेल्या (रिक्लेम) जमिनीवर वसवलं गेलेलं आहे, याची आठवण दरवर्षी पावसाळ्यात या इथं थोड्याश्या पावसानेही तयार होत असलेला समुद्र आपल्याला करुन देत असतो.! इथे पाणी का तुंबतं याचं कारण इथं सापडतं. बाकी नालेसफाई वगैरे नेत्यांच्या फाॅर्च्यूनर, मर्सिडीज गाड्यांचा वार्षिक हप्ता आणि पंचवार्षिक निवडणूक फंडासाठीची तयारी असते.
असो.. पूर्वेला नव्याने तयार केलेला भूभाग पुढे पश्चिमेकडच्या माहिम बेटाला जोडला जाऊन पश्चिमेला माहिम-प्रभादेवी ते पूर्वेला नायगाव-माटुंग्याच्या चौकोनातला भाग 'दादर' म्हणून अस्तित्वात आला असला तरी, दादर पश्चिम, पूर्वेच्या दादरनंतर किमान ३०-३५ वर्षांनंतर जन्माला घालण्यात आलं आहे. 'जन्माला घालण्यात आलं' हा शब्दप्रयोग मी मुद्दामहून केलेला आहे. कारण पूर्वेचं दादर जसं समुद्राच्या बळकावलेल्या जागेवर वसलंय, तसं पश्चिमेचं दादर हे पूर्वीपासूनच अस्तित्वात असलेल्या माहिमकडून घेतल्या गेलेल्या भूमीवर वसलंय. होय, आजचं शिवसेना भवनपासून ते सिद्धिविनायकाच्या देवळापर्यंतचं पश्चिमेचं हे दादर, एकेकाळच्या माहिममधे आहे आणि हा भाग त्या काळात 'लोअर माहीम' म्हणून ओळखला जात असे. आजच्या प्रभादेवी मंदिरापर्यंत तेंव्हा माहिमचाच भाग होता. श्री प्रभादेवीचं मंदिर माहिमला होतं असा उल्लेख 'महिकावतीच्या बखरी'त सापडतो, तो यामुळेच.
जुना नकाशा पाहिला, तर माहिम बेट वरळी बेटाच्या पूर्व दिशेला दिसतं. तसंच ते वरळी बेटाच्या मध्यापर्यंत साधारणत: समांतर गेलेलं दिसतं. श्री प्रभादेवीचं मंदीर असलेला भाग आज आपण प्रभादेवी म्हणूनच ओळखत असलो तरी, तो पूर्वीच्या माहिमचाच भाग आहे. माहिम आणि वरळी बेटामधली चिंचोळी खाडी एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला कधीतरी बुजवून जमीन तयार करण्यात आली आणि तयार झालेल्या जमिनीवर कॅडेल रोड म्हणजे आजचा स्वा. सावरकर मार्ग, त्याच्या शेजारचं सुप्रसिद्ध 'शिवाजी पार्क' आणि त्या लगतची वस्ती अस्तित्वात आली. हे सर्व होता होता विसाव्या शतकातलं चौथं दशक संपत आलं होतं. सुरुवातीला हा भाग नारळांच्या वाड्यांचा, शांत, सुंदर निवासाचा असा होता. पढे हळूहळू वस्ती वाढत गेली आणि प्रशासकीय सोयीसाठी हा भाग माहीममधून तोडून तो 'दादर पश्चिम, मुंबई २८' म्हणून अस्तित्वात आला. आजही माहिम-दादरची हद्द सेना भवनसमोरच्या 'राम गणेश गडकरी' चौकात एकमेंकाना भिडते.
इथपर्यंत पूर्व आणि पश्चिम 'दादर'चा जन्म कसा झाला हे समजलं. आता जन्माला घातलेल्या मुंबईच्या अपत्याला 'दादर' हे नांव कसं मिळालं असावं, याचा विचार करू..!
'दादर' हे नांव जिना, पायरी किंवा शिडी यावरून मिळालं, असा उल्लेख अनेक ठिकाणी सापडला. पण हे तर्कदृष्ट्या पटणं अवघड जातं. एक तर या परिसरात कसले दादर होते आणि ते एवढे प्रसिद्ध का होते, याचं उत्तर कुठे सापडत नाही. दुसरं म्हणजे म्हणजे, समजा इथले दादर सुप्रसिद्ध असावेत म्हणून मुंबईतल्या ह्या भागाला दादर नांव मिळालं, तर मग दादर या नांवाची आणखीही काही ठिकाणं आहेत, त्यांचं नांवही जीना या अर्थाच्या दादरवरून आलं असं मानायचं का? उदा. दादर या नांवाच एक ठिकाण रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात आहे. गुजराते जवळचं दादराही (नगर हवेली) प्रसिद्ध आहे. आणखी एक दादर मुंबई-अहमदाबाद हायवेवर पालघरच्या जवळपास कुठेतरी वाचलेलं मला आठवतं. मुंबईचं दादर नांव जिन्यावरून आलं असं मानलं, तर मग या इतर ठिकाणच्या दादरांचं नांव कसं पडलं, हा प्रश्न अनुत्तरीत राहातो. सबब, मुंबईचं दादर हे नांव शिडी, जीना, पायरी, स्टेप्स किंवा स्टेयरकेस या शब्दांना ओळखल्या जाणाऱ्या पायऱ्यांमुळे पडलं हे मला तर्कदृष्ट्या पटत नाही.
मग हे नांव या सुप्रसिद्ध विभागाला कसं मिळालं असावं याचा विचार करताना मला दोन धागेदोरे सापडले. पैकी एकाला इतिहासात काहिसा आधार आहे, तर दुसरा पूर्णपणे तर्कावर आधारीत आहे.
तर्कावर आधारीत असलेलं माझं दुसरं गृहीतक प्रथम मांडतो. आजचं दादर माहिम, वरळी आणि पूर्वेकडच्या परळ बेटात बसलेलं आहे, हे एव्हाना आपल्या लक्षात आलं असेल. या बेटांमधल्या परिसरात भरती-ओहोटी नुसार पाणथळ जमीन, डबकी, चिखल, दलदल आदी असणं अगदी स्वाभाविक आहे. दादर ही अजुनही खोलगट जागा आहे, हे दर पावसाळ्यात आपल्याला (बीएमसीला नाही) नव्याने समजते. खोल या अर्थाच्या काहीसे जवळ जाणारे दरा, दरी, दरार असे शब्द आहेत हे शब्द मला 'दादर' या शब्दाचे जवळचे नातेवाईक वाटतात. दुसरं म्हणजे या परिसरात त्या काळात भरती-ओहोटी मुळे निर्माण होणारा चिखल आणि दलदल. यातला 'दलदल' हा शब्द मला विशेष लक्ष देण्यासारखा वाटतो. 'ल' आणि 'र' ची अनेकदा अदलाबदल होत असताना दिसते. बोबडं बोलणाऱ्या व्यक्ती किंवा लहान मुल अनेकदा 'र'च्या जागी 'ल' उच्चारतात. 'ल'च्या जागी 'र' होणं तसं दुर्मिळ असलं तरी काही ठिकाणी होत असतंच. उदा. 'स्टेला' ह्या ग्रीक शब्दाचा अर्थ 'स्टार' असा आहे. इंग्रजीत तो 'स्टार' म्हणूणच समोर येतो. 'सलीया' चं 'सरीया' होतं. याच न्यायाने 'दलदल'चं 'दरदर' व कालांतराने पुढे 'दादर' झाला असावं असं मला वाटतं.
परिसराच्या एखाद्या ठळक लक्षणावरून त्या परिसराला नांव देण्याची लोकांची सवय जसं, वाघाचा वावर असणारी गांवे वाघीरे, वाघीवरे, ताडदेवनजीकची चिखलवाडी किंवा मसजिद बंदरजवळची पायधुणी इत्यादी लक्षात घेता, दलदल-दरदर-दगर-दादर झालं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझ्या तर्काला आणखी बळकटी देतो तो जुन्या हिन्दीतील 'दादूर' ( संस्कृत-दर्दुर:) वा 'दादूरा' हा 'बेडूक' या अर्थाचा शब्द. आता बघा, पाणथळ जमीन, दलदल अशा ठिकाणी 'दादूरा' असणं अगदी स्वाभाविक आहे आणि त्यामुळे बेडकांची जागा या अर्थाने 'दादूरा' म्हणजे 'दादर' झालं असावं का, असंही मला वाटतं. अर्थात हे सर्व माझ्या तर्कावर आधारलेले माझे (गैर)समज आहेत. मी मुंबईचा अभ्यासक आहे, तज्ञ नव्हे. याबाबत तज्ञांनी मी मांडलेल्या तर्कावर अधिक विचार करावा, असं सुचवेन.
आता इतिहासात आधार असलेलं माझं पहिलं गृहितक. मुंबईचा पहिला राजा 'प्रताप बिंब' हा सन ११४० मध्ये गुजरातहून दमण, केळवे-माहीम मार्गे मुंबईत आला. या प्रताप बिंबाने मुंबईतील माहीम येथे आपली राजधानी वसवली. या राजाने मुंबईत येताना त्याच्यासोबत केळवे-माहीम परिसरातील सोमवंशी, सूर्यवंशी कुळातील अनेक कुटुंबं आणली आणि त्यांना मुंबईत वसवलं. इतकंच नाही तर येताना या सर्वांनी त्याची जुनी राजधानी केळवे-माहीम परिसरातल्या गावांची आणि देवतांची नावंही इथे आणली, असं म्हणता येईल. कारण आताच्या मुंबई माहीमला या राजानेच आपली जुनी राजधानी केळव्याकडच्या माहीमचं नांव दिलेलं आहे. या बेटाला पूर्वी 'बरड बेट' म्हणजे बॅरन बेट किंवा मराठीत ओसाड बेट म्हणत. प्रताप बिंबाची पूर्वीची राजधानी असलेल्या केळवे-माहीम मधल्या 'माहीम'च नांव प्रताप बिंबाने मुंबई माहिमला दिलं, हा लिखित इतिहास आहे.
तसंच काहीसं पुढे असलेल्या परिसरात त्याने मुंबईतलं 'नायगाव' वसवलं असावं. भाईन्दरची 'धारावी' इथे आणून माहीम बेटाच्या पूर्वेला वसवली. त्याने शितलादेवीही इथे आणली. पूर्वीच्या राज्यकर्त्यांची ही पद्धतच असावी, असं इतिहासावरून म्हणता येतं. एखाद्या राजाने नवीन राज्य वसवलं, की आपल्या जुन्या ठिकाणांची आणि देवतांची नांव नव्या ठिकाणांना देण्याची प्रथा असावी. मुंबईत अनेक ठिकाणी दिसणाऱ्या शितलादेवी, हरबादेवी किंवा खोकलादेवींची मंदिरं अशीच केळवे-माहिम परिसरातील देवतांशी साधर्म्य सांगणारी आहेत.
पण याचा दादरशी कसा काय संबंध येतो, असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर तो तसा संबंध लावता येतो. केळवे-माहीम पालघर भागात 'दादरपाडा' नावाचा केळव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर वसलेला भाग आजही आहे. इतकेच नाही तर त्या शेजारी असलेल्या खाडीलाही 'दादर पाडा खाडी' असं नांव आहे. या दादरपाडा भागातीलही काही लोक राजा बिंबाच्या काळात त्याच्यासोबत आले असावेत व ते माहीम बेटाच्या दक्षिणेच्या टोकाला, म्हणजे आजच्या प्रभादेवी परिसरात वसले असावेत आणि त्या वस्तीला त्यांनी 'दादर पाडा' असं आपलं जुनंच नांव दिलं असावं. माहिमच्या या भूभागावरच दादर नव्याने अस्तित्वात आलं हे आपण वर पाहिलं. आताच्या माहिम, प्रभादेवीच्या दरम्यान त्याकाळात नवीन वस्ती वसवताना, त्या वस्तीला इथल्या जुन्या वस्तीच्या नावातलं 'पाडा' गाळून 'दादर' हे नाव प्राप्त झालं असावं, असं म्हटलं तर चुकू नये. दादरच्या नावामागे असू शकणारं हे गृहीतक, मला वरच्या जीना, दलदल वगैरेंच्या कथा-तर्कांपेक्षा सत्याच्या अधिक जवळ जाणारे वाटतं. माझं हे गृहीतक इतिहासाशी सुसंगत वाटतं. तज्ञांनी यावरही विचार करावा.
'दादर' पूर्व-पश्चिम हे कसं दुसऱ्याकडून घेतलेल्या जमिनीवर वसलेलं आहे, त्याचा हा धावता आढावा. मुंबईतील उर्वरित ठिकाणांच्या मानाने वयाने अत्यंत तरुण असूनही, दादर आज मुंबंईतलं सर्वात महत्त्वाचं नगर बनलेलं आहे. कानामागून आलेल्या पोराने मुंबईवर आपली छाप टाकलेली आहे. मुंबईच्या भवितव्याची जाहीर चर्चा याच पोराचं अंगण असलेल्या शिवाजी पार्कात नित्यनेमाने होत असते. 'मुंबईची एक इंच जमीनही कुणाला हिसकावू दिली जाणार नाही' अशा गर्जना माहीम आणि समुद्राकडून हिसकावलेल्या जागेवरून केल्या जातात, तेव्हा हा इतिहास माहित असल्याने मला गालातल्या गालात हसू फुटतं...!
© -@नितीन साळुंखे
// या अप्रतिम लेखावर माझ्या एका मित्राची टिप्पणी
🙋♂️😆👍🏽✌🏽👌🏽👌🏽 *सुंदर!*
*खरच, अप्रतिम लेख. माझ्या सारख्या दादर-माहीमच्या रहिवाशाला फार मनोरंजक माहिती मिळाली. माझ्याकडे पण एक मुंबईचा जुना इतिहास सांगणारे पुस्तक आहे. परंतु त्यातसुद्धा दादर बद्दल विशेष माहीती नाही. माहीम, वरळी, शीव (सायन) या ठिकाणांची जास्त माहीती उपलब्ध आहे. मी जन्माने दादरकर आहे. जन्मापासुन माझी २८ वर्षे दादरमधे पोर्तुगीज चर्च परिसरात गेली. त्यानंतर आजतागायत ५२ वर्षे मी शितळादेवी परिसरातला माहीमचा रहिवासी आहे.* *म्हणुन मी नेहमी म्हणतो आमचे दादर- माहीम.* 😂
####################
.
तुम्ही कल्पना करू शकता का?*
*दिवसा ढवळ्या अचानक अंधार पडतो, पक्षी घरट्याकडे परततात, वातावरणात थरथराट पसरतो, आणि लोक एकमेकांकडे बघत राहतात – “हे काय चाललंय?”*
२ ऑगस्ट २०२५ या दिवशी अशीच एक विलक्षण खगोलीय घटना घडणार आहे – पूर्ण सूर्यग्रहण (Total Solar Eclipse)!
*🌑 नेमकं काय होणार?*
२ ऑगस्ट रोजी पृथ्वी, चंद्र आणि सूर्य एकाच रेषेत येणार असून चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकणार. त्यामुळे दुपारी १२:३० ते १:१० च्या सुमारास काही काळासाठी संपूर्ण अंधार पडणार आहे.
हा अंधार काही क्षणांचा असला तरी तो दिवसा अनुभवलेली "रात्र" असेल. अनेकांना या घटनेचा अनुभव अंगावर काटा आणणारा ठरणार आहे.
*🔭 कोणकोणत्या भागात दिसणार?*
भारतामधील काही उत्तर आणि पश्चिम भागांमध्ये हे संपूर्ण सूर्यग्रहण स्पष्टपणे दिसणार आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, दिल्ली, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये आकाशात "सूर्य नाहीसा" झाल्याचं दृश्य पाहायला मिळेल.
*🧠 वैज्ञानिक दृष्टिकोन*
NASA, ISRO आणि अन्य जागतिक अंतराळ संस्थांनी या ग्रहणावर बारकाईने लक्ष ठेवले आहे. हे संपूर्ण (खग्रास) सूर्यग्रहण असून २०२५ नंतर असं ग्रहण २१२६ मध्येच होणार आहे!
सूर्यग्रहणाच्या वेळी:
थेट सूर्याकडे पाहू नका, डोळ्यांना गंभीर इजा होऊ शकते.
Special Solar Filter Glasses वापरा.
स्मार्टफोनने सूर्य पाहण्याचा प्रयत्न टाळा, कॅमेरा डॅमेज होण्याची शक्यता आहे.
*🙏 धार्मिक आणि भावनिक दृष्टीकोन*
भारतात सूर्यग्रहणाला धार्मिक दृष्टिकोनातूनही महत्त्व आहे. या दिवशी अनेक लोक स्नान, ध्यान, जप करत असतात. मंदिरांत विशेष पूजा-अर्चा केली जाते.
काही जण ग्रहणाच्या वेळी अन्न-जल सेवन टाळतात.
अनेक संत आणि शास्त्रज्ञ "ग्रहण म्हणजे एक प्रकारची ऊर्जेची स्थिती" मानतात.
*🐦 निसर्गावर परिणाम*
संपूर्ण सूर्यग्रहणाच्या वेळी:
पक्षी आणि प्राणी गोंधळून जातात, ते रात्र असल्यासारखं वागतात.
तापमानात थोडीशी घट होते.
झाडांच्या हालचाली आणि परागीकरणावर परिणाम होतो.
*📷 तुम्ही हा क्षण कसा जपाल?*
जर तुम्ही हे सूर्यग्रहण पाहण्याची योजना करत असाल, तर:
सुरक्षित जागा निवडा जिथून आकाश स्पष्ट दिसेल.
DSLR किंवा स्मार्टफोनसाठी Solar Filter घ्या.
टाइम-लॅप्स शूटिंग करण्याचा प्रयत्न करा.
*🚨 शेवटचा सल्ला – ग्रहणाचा अंधश्रद्धांशी काही संबंध नाही!*
सूर्यग्रहण हा शुद्धपणे खगोलीय आणि वैज्ञानिक प्रकार आहे. याला कोणताही अपशकून, अमंगल किंवा अनिष्ट परिणाम मानण्याचं कारण नाही. विज्ञानाच्या युगात आपण हे सुंदर दृश्य डोळसपणे पाहायला हवं – योग्य खबरदारी घेऊन!
*✍️ निष्कर्ष:*
२ ऑगस्ट २०२५ – ही तारीख कदाचित तुमच्या आयुष्यातील सगळ्यात अनोखी दुपार घेऊन येणार आहे. सूर्यग्रहणाचं हे दृश्य केवळ डोळ्यांनीच नव्हे तर मनातही कायमचं कोरलं जाईल.
*संकलन : @Emkay.... महेंद्र कुंभारे*
सोमीवरील मुसाफिरी
*जीवनाचे दोन नियम आहेत,*
*बहरा फुलांसारखे आणि पसरा सुंगधासारखे.*
*कुणाला प्रेम देणं सर्वात मोठी भेट असते,*
*आणि कुणाकडून प्रेम मिळविणे सर्वात मोठा सन्मान
असतो.*
*जमवणं सोपं असतं आणि जपणं अवघड,*
*मग ती नाती असो किंवा माणसं.*
*आठवणींच्या हिंदोळ्यावर*
आठवणी कशा किती, विभिन्न भावना दर्शविती
ज्याची येते तो अनभिज्ञ, ज्याला येती त्याला सुखावती *π*
बाळ कोल्हत्करांचे मोठे संवाद, विसरु शकत नाही
झाकीर यांची तबला थाप, नेहमी संस्मरणात राही *π*
आयुष्यात काही व्यक्ती, हमखास लक्षात रहाती
सवय, लकब, चेहरा, त्याला कारणीभूत ठरती *π*
पहिली नजरभेट आठवता, कोणालाही तरुणाईत नेते
संमिश्र आठवणीं त्याने, हलकेच उजळित करते *π*
छत्री असता पहिल्या सरीत, भिजण्याची हौस आठवते
छत्री असुन लिफ्ट दिल्याने, भिजल्याचे हसू येते *π*
शाळेत जाण्या आतुर, असलेली जशी नात आठवते
शाळेतून परतताना तशीच, नातवाची घाई हसवते *π*
सूचक असतात काही, तर हळव्या आठवणी असती
असल्या कशाही तरी, समोरच्याला उचकी मात्र देती *π*
रक्तापेक्षा काही आठवणी, ऋणानुबंध श्रेष्ठ ठरवती
आठवणी काही मनाला, अगदी अंतर्मुखही करती *π*
आठवणींच्या सहाय्ये शब्दकोड्यांस, मिळे उर्मी
मेंदू तल्लख, डिमेंशिया नाही, वेगळी नको त्याची हमी *π*
आठवणींच्या चिंचा गाभुळ, रुचतील काय तुला रे
सुमन कल्याणपुरांचे गाणे, गुणगुणती आनंदे सारे *π*
आठवण येण्या इतकच असतं, आठवणीत राहणं श्रेष्ठ
स्मरणभेटीचा आनंद करी, मैत्रीची वीण घट्ट
---
बदलत्या जगामध्ये आता अर्थव्यवहार अत्यंत मूलभूत आणि महत्त्वाचे असतात. माणसाच्या जीवनातही अर्थव्यवहार कितीतरी उलथापालथी करू शकतात. अशा वेळेला प्रत्येक सुबुद्ध नागरिकाने अर्थसाक्षर होणे गरजेचे असते. त्याचाच एक प्रयत्न म्हणून आम्ही श्री उदय पिंगळे यांच्या लेखांचे अभिवाचन सादर करत असतो.
येथे ते 'फिनटेेक उद्योग आणि नव्या संधी' या त्यांच्याच लेखाचे अभिवाचन सादर करत आहेत !":
बुधवार, २३ जुलै, २०२५
"लक्षवेधी दुरावस्थेच्या नोंदी- 'चालसे कल्चर नको रे बाप्पा !":😭
😭 "लक्षवेधी दुरावस्थेच्या नोंदी- 'चालसे कल्चर नको रे बाप्पा !":😭
👍"प्रत्येक सुजाण नागरिकाने जागल्याची भूमिका घेत अशाच दुरावस्थेच्या नोंदी नजरेत आणून द्याव्यात आणि सुधारणेसाठी आग्रह धरावा !":👍
# पादचाऱ्यांची रोखली वाट
बेकायदा फेरीवाल्यांकडून पदपथ गिळंकृत
दुकानाच्या वाढीव बांधकामांचाही फटका
# मिठी नदी -गाळात'च
76% कामानंतर पावसाळ्यामुळे कामे थांबली
# रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच
पनवेल वसई मार्गाबाबत अठरा वर्षे प्रशासन सुस्तच
# पत्रकारिता अभ्यासाला घरघर
तीन भाव विद्यालय वगळता मराठी अभ्यासक्रम बंद
# दिवा कळव्याचे दुर्लक्षित दुखणे
दिवा परिसरात पाच लाख
लोकसंख्येच्या राहण्याची प्रवासाची
कागदावर काहीच योजना नाही
सगळीच अनागोंदी
# हार्बर मार्गावर पाच तास मेगाब्लॉक
नंतर चार तास बिघाड
# नाशिक मार्गावर कंत्राटाचे "खड्डे"
महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामातील
खांदेपालठामुळे आठ महिन्याचा विलंब
#########
# बडोद्यात पूल कोसळून 11 जणांचा मृत्यू
सहा वाहने नदीत, नऊ जण जखमी
# लिफ्ट मध्ये अडकलेल्या श्रमिकाची पंधरा तासांनी सुटका
इमारतीच्या 21व्या मजल्यावरील घटना
महावितरणच्या वीज कर्मचारी संपाचा फटका
नको रे मनोरे मनोरे नको रे
नमस्कार आणून.घन
वष
# मासिक पाळीची शंका;
विद्यार्थिनींची विवस्त्र तपासणी
शहापूरमधील घटना
मुख्याध्यापिकेसह आठ जणांवर गुन्हा
# व्हाट्सअप वरील शेरेबाजी म्हणजे रॅगिंगच
विद्यापीठ अनुदान आयोगाने केले स्पष्ट
# निकाल टांगणीला
महाविद्यालय-विद्यापीठाच्या वादात
5000 विद्यार्थ्यांना मनस्ताप
###########
😇 "इकडे तिकडे वाकडे तिडके !":😇
😭 "कुठेतरी काहीतरी चुकतंय !":😭
🤣 "वर्तमानपत्रातील पुढील चिंताजनक वृत्तमथळे पहा:
या साऱ्या वरून समजून येईल की जागे होणे, आवश्यक सुधारणा करणे तर नितांत गरजेचे, चालसे कल्चर यापुढे टाकले पाहिजे. ह्या प्रामाणिक हेतूने
"इकडे तिकडे वाकडे तिडके" ही नवीन संकल्पना प्रदर्शित करणे सुरू केले आहे.
# मुंबईमध्ये झटपट जुगाराचे पेय
# बालहक्काबाबत सरकारची अनास्था
# आधी बोंबील खरेदी नंतर सोडून साखळी अंगठीवर डल्ला
# निवडणूक कामामुळे शैक्षणिक नुकसान
शिक्षण संस्था संघटनांचे निवडणूक आयोगाला निवेदन
# इमारतींना पुन्हा नोटीसा
महारेरा घोटाळा प्रकरण केडीएमसी अधिकारी पुन्हा चक्रीय
# शिक्षक सुटा बुटात
विद्यार्थी गणवेशा विना
# रेल्वे प्रवास भीतीदायक
महिलांनी मांडल्या प्रवासादरम्यानच्या यातना
# बुलेट ट्रेन राहू द्या
आधी उपनगरी सेवा सुधारा
# मृत महिला जिवंत भासवूून भूखंड हडप
# मौल्यवान नीलम हिऱ्याची हेराफेरी
# दीड लाखाची लाज घेताना अटक
# अ वाट पाहुनी जीव शीणला
दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे डोळे कॉलेजच्या वाटेकडे
निकालानंतर महिना उलटूनही महाविद्यालय प्रवेशाची प्रतीक्षा
# 13 कोटींचा बनावट इनपुट टॅक्स घोटाळा उघड
# रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत
मृतदेह दोन तास रस्त्यावर
# विद्यार्थ्यांना जुंपले कामाला
प्रवेशोत्सवाला बुलढाण्यात गालबोट
# आदिवासी गर्भवतीचा झोळीतून प्रवास
# शहरात पुन्हा खड्ड्यांचे विघ्न
मुंबई महापालिकेच्या पाहणीत 1881 खड्डे !
# प्रवासाला गर्दीचा ब्रेक घाटकोपर मेट्रो स्थानकात सकाळची स्थिती अनियंत्रित होण्याच्या उंबरठ्यावर
# रिक्षाचालकाकडून अपहरणाचा प्रयत्न मुलीची रिक्षातून उडी भिवंडीतील प्रकार
# घोडबंदर रोडवर वाहनाच्या धडकेत तरुणीचा मृत्यू
/_
😇 "इकडे तिकडे वाकडे तिडके !":😇
😭 "कुठेतरी काहीतरी चुकतंय !":😭
-# विद्यापीठातून एक्झिट ही कठीण
पहिल्या वर्षानंतर बाहेर पडताना पदविका प्रमाणपत्राची प्रतीक्षा
# अधिक भाडे आकारण्याच्या सर्वाधिक तक्रारी
महामुंबईतील आरटीओच्या टोल फ्री क्रमांक वर नोंद
# नाट्यप्रयोगात कीटकांचे विघ्न
कल्याण च्या अत्रे नाट्यगृहातील प्रकार
# सव्वा दोन कोटींची फसवणूक
सोने-चांदीच्या विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या
व्यापाऱ्याचा विश्वासघात करण्यात आल्याचा प्रकार
# चौकशीचा विस्तार करण्याची मागणी
मुंबई शिक्षण विभागातील गैरव्यवहार प्रकरण
शालार्थ आयडी आणि समायोजन प्रकरणांची एसआयटी चौकशी
# मंत्रालयाकडे निघालेल्या शेतकऱ्याची
प्रकृती बिघडली
मानेवर नांगर टाकून पदयात्रा
मालवणीत 79 जनाम विरोधात गुन्हे अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर कारवाई 333 जणांना अटक
# हजारो विद्यार्थ्यांना 'एआरए'मुळे फटका
अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला मंजुरीच नाही
विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसमोर पेच
# डबल डेकर बसला आग सिद्धार्थ कॉलेज जवळील घटना प्रवाशांची धावाधाव
# जाळून घेतलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू
आपला लैंगिक छळ केलेल्या
प्राध्यापकावर कोणतीही कारवाई न झाल्याच्या
निषेधार्थ जाळून घेतले होते
# पोलिसाकडून सहकार्याची फसवणूक
खोट्या स्वाक्षरीने 16 लाखांचे कर्ज
भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
# अल्पवयीन मुलीस चौघांनी विष देऊन मारले
# लोकलमध्ये धक्का लागल्याने वाद
तरुणाला मारहाण गुन्हा
# परिचितालाच पैसे पाठवता ना ?
मोबाईल हॅक करून फसवणुकीच्या प्रकारात वाढ
ओळखीच्या व्यक्तीचा डीपी ठेवून दिशाभूल
व्हाट्सअप संदेश द्वारे पाठवून पैशांची मागणी
# फेरीवाल्यांना पदपट आंदण नको
# रुग्णवाहिका चालकांच्या वादात मृतदेह भेटीस कल्याण मध्ये खाजगी रुग्णवाहिकात चालकांची दादागिरी
# बालिकांचा विनयभंग संशयित ताब्यात
# श्वान निर्मिती करण केंद्राची संरक्षक भिंत कोसळली
# कंटेनर मधील इलेक्ट्रॉनिक्स साहित्यांचा अपहार चालकासह क्लिनर विरुद्ध गुन्हा
# माता मुले उपाशी पुरवठादार तुपाशी
रेशन वितरण न करताच कंत्राटदारांना देयके अदा
# पाच वर्षात पूल गेला वाहून
विधान परिषदेत उलगडली
अहिल्यानगरची कहाणी
औषधा अभावी मधुमेह उच्च दाबाच्या
रुग्णांची परवड
आरोग्यवर्धिनी केंद्रांवर हेलपाटे
चाचणी संच ही अपुरे
# मुंबईत 420 अनधिकृत शाळा
१०३ शाळांवर दंडात्मक कारवाई
# शालेय विद्यार्थ्यांची बस अभावी पायपीट शिवडीतील महापालिका शाळा मधील विद्यार्थ्यांसाठीची बेसबस सेवा बंद
# दोनशे रुपये किलो मटार
आता पेट्रोल पेक्षाही महाग
# हिमोफेलिया रुग्णांची परवडत थांबेना
कुणाकडे दाद मागायची
बेहाल झालेल्या रुग्णांचा प्रश्न
# ॲप टॅक्सी संपाचा ताप राज्य सरकार कंपन्या व कर्मचाऱ्यांच्या वादात प्रवाशांचे हाल
ओला उबर चालकाची आत्महत्या नालासोपारातील मनोज सक्सेना यांच्याकडून विषप्राशन
# वेतनात 1000 रुपयांची नाणी बेस्टच्या कामगार संघटनांची नाराजी ना मनुष्यबळ नावाने
# वांद्रे पूर्वेला दूषित पाणीपुरवठा साहित्य सहवास पत्रकार वसाहतीतील रहिवासी त्रस्त
# चौकशी संपते ना दोषी ठरेना एसटी महाव्यवस्थापकांसह 17 अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात
# कारागृह भरतीची रखडपट्टी निकालाच्या पाच महिन्यानंतरही 717 उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत
# मैत्रिणीस सव्वा कोटींचा गंडा प्राप्तिकरच्या कारवाईचे कारण सांगून फसवणूक
# ठाण्यातील अंतर्गत रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण महामार्गानंतर मुख्य रस्त्यांची ही चाळण अपघाताची भीती
# इमारतीचा स्लॅब कोसळला
# गुटखा बंदीच्या दाव्यांची सत्ताधाऱ्यांकडूनच पोलखोल
# परिचारिकांचे काम बंद आंदोलन
# मुंबईची कचरा संकलनात पीछेहाट
# विधान भवनाचा आखाडा आमदार आव्हाड पडळकर यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी
# केंद्रा चेंगरी चा ठपका रॉयल चॅलेंजर्स वर डीएमए नेटवर्क क्रिकेट असोसिएशनवर ही दोषारोप
# पाटण्यामध्ये रुग्णालयात गुंडाची हत्या खुनाच्या गुन्ह्यात होता दोषी
# औषधांची विक्री रुग्णालयातील खोलीतच थाटले दुकान
# लाडक्या बहिणींचा आक्रोश
गेले पन्नास वर्षे वाईन शॉप परवान यांना राज्यांत असलेली स्थगिती उठवु पाहत आहे.
शासन 328 नवीन वाईनशॉपना परवानगी देणार आहे राज्यात 1713 मध्ये विक्री दुकाने आहेत.
ढ़श्र 1974 नंतर हे परवाने देणे बंद आहे.
परंतु आता कल्याणसरकार शासन वेगळा विचार करत आहे
# कंत्राटदारांच्या डोळ्यात हाणामारी
# 'मकोका' गुन्हेगाराचा पोलिसांवर हल्ला
पुण्यातील घटना पोलीस ठाण्यातही तोडफोड
# वांग्यात दुमजली घर कोसळले अरुंद गल्ल्यांचा बचाव कार्यात अडथळा गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे घटना
# अमली पदार्थ तस्करीत बाळाचा वापर
🤣"मुंबईत जुलैमध्ये ही मे महिन्यासारख्या झळा
पाऊस गायब, रहिवाशांची काहिली !":🤣
सोमवार, २१ जुलै, २०२५
👍 फेसबुकवरील साठवणीच्या माझ्या संदेशांच्या आठवणी !":👍
👍 फेसबुकवरील साठवणीच्या माझ्या संदेशांच्या आठवणी !":👍
फेसबुक वर आपण नेहमी काही ना काही संदेश प्रसारित करत असतो. त्यामधील माझी कथा आणि आठवणी हा विभाग खरोखर अत्यंत उपयुक्त आहे असे मला आढळून आले. जेव्हापासून आपण फेसबुक वर प्रवेश केला तेव्हापासून प्रत्येक दिवसाच्या आपल्या संदेशांच्या आठवणी पुनश्च आपल्याला त्या त्या दिवशी दिसतात ही तंत्रज्ञानाची कमाल आहे. माझी कथा मधील आठवणी आपल्याला पुन्हा कॉपी-पेस्ट करून ब्लॉगवर एखाद्या लेखास्वरूपात टाकता येत नाही असे माझ्या ध्यानात आले परंतु आठवणी हा जो विभाग आहे त्यातील प्रत्येक आठवण आपण तपासून ज्या लक्षणीय आहेत त्यांची नोंद कॉपी पेस्ट स्वरूपात लेखामध्ये करू शकतो हे माझ्या ध्यानात आले हा लेख देखील त्यातलाच प्रयत्न आहे.
तर ह्या आहेत माझ्या काही नोंद घेण्याजोग्या संदेशांच्या आठवणी:
1
👍" प्रगतीची क्षितिजे-भरारीच्या वाटा!":👌
💐 " बारावीनंतर घरोघरी आपल्या पाल्याचे भवितव्य कसे उज्वल होईल याचा घोर पालकांना लागतो. अनेक स्पर्धा परीक्षा, पदव्यांचे मार्ग समोर खुले असतात. सध्याची स्पर्धात्मक परीक्षांची जी काही दयनीय आणि शंकास्पद स्थिती झाली आहे, त्या पार्श्वभूमीवर खरोखर यापुढे कुठल्या कोर्सला जाऊन काय फायदा होणार, याची चिंता अर्थातच वाढत जाणार.
कोणे एके काळी एमबीएला खूप मागणी होती आणि वावही होता. परंतु एमबीए आणि तत्सम पदव्या व पदविका देणाऱ्या संस्थांचे जाळे पसरले, खरे पण एकंदर स्तर घसरत गेला. त्यामुळे एमबीए होऊनही विशेष काही प्रगती व आर्थिक उन्नती होईल याची शाश्वती नाही, कारण पैशाला बासरी प्रमाणे एमबीए तयार होऊ लागले. इंजीनियरिंगला जशी विद्यार्थ्यांनी धाव घेतली आणि अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेस बाजारू वृत्तीने निर्माण होत गेली, त्याचप्रमाणे परिस्थिती एमबीएची देखील झाली आहे. त्यातले त्यात 'आयआयएम' सारख्या वा तत्सम नावाजलेल्या संस्थांमध्ये जर एमबीए केले, तर फायद्याचे होऊ शकते. परंतु त्याचीही सध्या शाश्वती नाही.
त्यात भर म्हणून बीबीए, बीएमएम,
बीसीए, बीएफएम.. अशासारख्या विविध पदव्यांचे जाळे विद्यार्थ्यां समोर घोंगावत आहे. त्यामुळे खरोखर काय केल्याने आपले आर्थिक व सामाजिक भवितव्य सुधारेल याची खात्री उरलेली नाही. आधीच नोकऱ्या मर्यादित, बेकारी वाढत चाललेली, नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यताही धूूसर आणि स्पर्धा तीव्र यामुळे खरोखर आगामी पिढीचे भवितव्य अनिश्चित झाले आहे !":💐
II कालाय तस्मै म: II
2
"फक्त दोन्ही मुलगेच असतात तेव्हा,
दोघेही हुशार निपजण्याचे प्रमाण,
हे त्यातील एक मुलगा गौण असण्यापेक्षा, नेहमी कमी असते?"
3
"केव्हाही, कोणताही चॅनेल लावावा,
तेव्हा कायम जाहिरातींचा पाऊसच कसा असतो? म्हणजे
"आशय थोडा, सोंगे फार"!
4
प्रश्न,रिमोट वापरण्याचा नसून, निर्मित्यांना, वाहिन्यांना
काय अर्थहीन वा दिशाहीन
हे न उमजून
घेण्याचा आहे.
5
न सुटणारे प्रश्न:
१. बायकांना पुरुषांपेक्षा शॉपिंगची हौस जास्त कां असते?
२. एकाच आई-वडिलांच्या पोटी जन्माला येणारी भावंडे,
स्वभावाने नशिबाने
व कर्तृत्वाने वेगवेगळी कां असतात?
३. कालप्रवाहाच्या ओघात,
सांस्कृतिक बदल, चांगल्याकडून वाईटाकडेच
कां होतात?
6
"सैराट धडक वर्गातील चित्रपटांचे मूळ, कयामतसे कयामत तक
अथवा
एक दुजेके लिये
मध्ये नाही कां?"
7
💐II मंगल प्रभात II💐
👍"बोल, अमोल-185 !":👌
💐"जीवन संग्रामात प्रत्येक जण स्वत:ला सिद्ध करायची धडपड करत असतो. पण काही मोजकेेच कर्तृत्ववान आपल्यातील विशिष्ट कौशल्यामुळे स्वतःला इतके सिद्ध करतात की, ते जगप्रसिद्ध होतात. प्रसिद्धी मिळणे, म्हणजे आपल्याला परिचित नसलेल्यांनीही आपल्याला ओळखणे, तर सर्वसामान्यांना केवळ त्यांच्या परिचयातलेच ओळखतात !":💐
8
"मराठीतील संदेशाला मराठींतूनच प्रतिसाद देणे उचित.
'इंग्रजीतले मराठी'
सारखे हायब्रीड भाषेतले नसावे."
9
मारली एकच एक अशी "मिठी",
जणु ठोक ठोक ठ़ोकणारी काठी!
मारला एकच एक नजरेचा "तीर",
करून जातो, चमत्कारच चमत्कार!!
या नव्या संकल्पनेचा असा अविष्कार तुम्हाला आवडला असेल अशी आशा करतो
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
शुक्रवार, १८ जुलै, २०२५
" सोशल मिडियावर मुक्त संचार भाग दोन
सोशल मीडिया म्हणजे कल्पनाशक्तीला पूर्ण वाव देणारी अशी जणू तालीमच. नवीन माहिती नवीन दृष्टिकोन आणि जगामधल्या घटनांची जाणीव आपल्याला सोशल मीडियामुळे एका क्लिकवर मिळू शकते अर्थात त्यासाठी सोशल मीडिया कसा वापरायचा हे महत्त्वाचे असते केवळ टाइमपास असा दृष्टिकोन न ठेवता त्यापासून आपल्याला अधिक सजग होता येईल असा विश्वास ठेवून त्यावर मी मुक्त संचार करत असतो निरक्षर विवेकाप्रमाणे जे जे चांगले उपयुक्त तेथे मी येथे ब्लॉगवर टिपून घेतो.
श्रीकांत पांगारकर यांच्या फेसबुकपेजवरून सविनय पुढील विवेचन घेतले आहे:
इस्राईल चे राष्ट्रपती बेंजामिन नेतन्याहू यांच्या वर्तमान परिस्थितीत भाषणाचे हे मराठीत भाषांतर केलेले संक्षिप्त स्वरूप.. जे यहुदींच्या आत्मकथेचा सारांश समजून देते..
"७५ वर्षांपूर्वी आम्हाला इथे फक्त मरण्यासाठी आणलं गेलं होतं. आमच्याकडे कोणताही देश नव्हता, स्वतःच सैन्य नव्हतं. आणि त्यावेळी आमच्यावर ७ देशांनी युद्ध पुकारलं. आम्ही फक्त ६५ हजार होतो. आम्हाला वाचवायला कुणीही नव्हतं. आम्ही सतत मारले जात होतो. लेबनॉन, सिरिया, इराक, जॉर्डन, इजिप्त, लिबिया, सौदी अरेबिया... कोणालाही आमची दया आली नाही. सगळ्यांनी आमचं नाश करायचं ठरवलं होतं. पण आम्ही काही जण त्यातून वाचलो..
UN ने आम्हाला एक भूमी दिली, जी 65 टक्के वाळवंट होती. पण आम्ही तिला आमचं मानलं. त्या जमिनीला आमच्या रक्ताने पाणी दिलं. आम्ही ती आमची भूमी मानली. कारण आमच्यासाठी तीच सर्वकाही होती. आम्ही सर्वकाही विसरलो नाही. आम्ही स्पेनमधून वाचलो, हिटलरपासून वाचलो, अरबांपासून वाचलो, सद्दामपासून वाचलो, गद्दाफीपासून वाचलो, हमासपासून वाचलो, हिजबुल्लाहपासून वाचलो आणि आम्ही ईराणपासूनसुद्धा वाचू.
आमच्या जेरुसलेमवर आतापर्यंत 52 वेळा हल्ला झाला. 23 वेळा घेरलं गेलं, 39 वेळा उद्ध्वस्त झालं, 3 वेळा पूर्णपणे नष्ट केलं गेलं, 44 वेळा कब्जा करण्यात आलं, पण आम्ही कधीही जेरुसलेम विसरलो नाही. ते आमच्या हृदयात आहे, आमच्या मनात आहे, आणि जोवर आम्ही आहोत, जोवर एक जिवंत यहूदी आहे, तोवर जेरुसलेम आमच्या आत्म्यात राहील.
जगाने हे लक्षात ठेवावं, ज्यांनी आम्हाला नष्ट करायचं ठरवलं, ते आज स्वतः नष्ट झालेत. मिस्त्र, लेबनॉन, बेबिलोन, युनान, सिकंदर, रोमन... कुठे आहेत ते? पण आम्ही अजून आहोत.
आमच्यावर इस्लामने आक्रमण केलं. ते आम्हास नष्ट करू पाहत आहेत. त्यांनी आमचे रिवाज घेतले, आमच्या उपदेशांवर ताबा मिळवला, आमच्या परंपरा घेतल्या, आमच्या पैगंबरचं नावही बदललं. अब्राहमचा इब्राहिम झाला, सोलोमनचा सुलेमान, डेविडचा दाऊद, मोजेसचा मूसा. मग एक दिवस ते म्हणाले, तुमचा पैगंबर आल्याचं आम्ही कबूल करावं. पण आम्ही नाही मान्य केलं. करणार तरी कसं? कारण ती वेळ त्यांच्या येण्याची नव्हतीच! मग आम्हाला मारलं गेलं. आमची शहरे घेतली गेली. यसरब हे शहर मदीना झालं. आम्ही कत्तल झालो, घराबाहेर हाकलले गेलो.
मक्केत काबा मध्ये आम्ही 2 लाख होतो, सगळे मारले गेले. आम्हाला शत्रू ठरवून ठार मारलं गेलं. मग सीरिया, ओमान, इराक, तुर्की… कुठे कुठे नाही. सीरियात 3 लाख, इराकात 2 लाख, तुर्कीमध्ये 4 लाख यहुद्यांना मारण्यात आलं. आम्ही मारले गेलो, सतत. आमची शहरे, आमचा पैसा, आमचे घरं, पशु, इज्जत, आमचं सगळं लुटलं गेलं. पण आम्ही टिकून राहिलो. 1300 वर्षांत कोट्यवधी यहुदी मारले गेले. पण आम्ही पुन्हा उठलो. 75 वर्षांपूर्वी आमच्यावर थुंकलं जायचं, अपमान केला जायचा, मारहाण व्हायची. पण आम्ही आमच्या आत्मविश्वासावर, आमच्या नेतृत्वावर उभे राहिलो.
आज आमच्याकडे स्वतःचा देश आहे. स्वतःचं सैन्य आहे. स्वतःची अर्थव्यवस्था आहे. इंटेल, मायक्रोसॉफ्ट, IBM, फेसबुक… हे सर्व आम्ही उभं केलं. आमचे डॉक्टर औषधे बनवत आहेत, लेखक पुस्तकं लिहित आहेत. हे सगळं मानवतेसाठी आहे.
आम्ही वाळवंट हिरवळीत बदललं. आमचं अन्न, औषधं, उपकरणं, उपग्रह सगळ्यांसाठी आहेत. आम्ही कुणाचे शत्रू नाही. आम्ही कुणाला संपवायची शपथ घेतलेली नाही. आम्हाला कुणाला उध्वस्त करायचं नाही. आम्ही कट करत नाही, आम्हाला फक्त जगायचं आहे. आमच्या देशात, आमच्या जमिनीवर, आमच्या घरात, आदराने...
गेल्या हजारो वर्षांपासून आम्हाला मिटवलं गेलं, पिटाळलं गेलं, कब्जा केलं गेलं. पण आम्ही नाही हरलो, नाही मिटलो. आणि यापुढेही हरणार नाही. आम्ही जिंकू. आम्ही नक्की जिंकू.
3000 वर्षांपासून आम्ही जेरुसलेममध्ये आहोत. आणि आज पुन्हा आम्ही आपल्या देशात – इजरायलमध्ये आहोत. तो आमचाच होता. आमचाच आहे. आणि आमचाच राहील. जेरुसलेम आम्हाला हवं आहे, आणि आम्ही जेरुसलेमचेच आहोत."
.
.
.
हे भाषण म्हणजे केवळ इस्रायली जनतेची गर्जना नाही, तर संपूर्ण यहुदी इतिहासाचं जिवंत स्वगत आहे… आणि ज्यांना हिंदूंच्या हजारो वर्षांच्या यातना ज्ञात आहेत, ज्यांच्या काळजात मातृभूमीचं बारंवार झालेलं विघटन, शक, हूण, मुघल, निजाम, डच, ब्रिटिश अशा क्रूर परकीयांच्या हातून झालेली फाळणी, जुलूम आणि छळ अजूनही दाटून बसले आहेत… ज्यांना धर्म बळकावला गेला, देवस्थानं उद्ध्वस्त झाली, नावं पुसली गेली, संस्कृती पायदळी तुडवली गेली – अशा जखमा आजही कोवळ्या आहेत… त्यांच्यासाठी हा आवाज अगदी ओळखीचा वाटतो..
जसं जेरुसलेम यहुद्यांच्या आत्म्यात आहे, तशीच अयोध्या, काशी, मथुरा आमच्या हृदयात आहे. पाकिस्तानात हरवलेली तक्षशिला, बांगलादेशातील शक्तिपीठ जशोरेश्वरी, अफगाणिस्तानातील नंदनगढचा हिंगलाज माता मंदिर आणि गंधारची संस्कृती, श्रीलंकेतील रामसेतू व अशोकवन, तिबेटमधील कैलास-मानसरोवर, इंडोनेशियातील प्रंबानन मंदिर व जगातील सर्वात मोठं हिंदू मंदिर बोरबुदूर – ही सगळी स्थळं आमच्याही आत्म्यात आहेत, आमच्या संस्कृतीच्या शिरांशात मिसळलेली आहेत..
इस्राईल च्या राष्ट्रपतींचे शब्द फक्त वेगळे आहेत.. भावना मात्र तीच आहे..
गुरुवार, १७ जुलै, २०२५
Surfing the Social Media !":
A year that changed everything. In 1665, the Great Plague of London forced Cambridge University to close, sending students, including Isaac Newton, into isolation. Far from being idle, Newton used this unexpected time away from lectures to pursue independent study and experimentation, a period later called his "Annus Mirabilis" or "Year of Wonders."
In the quiet of his family’s home in Woolsthorpe, Newton made astonishing breakthroughs. He developed the foundation of calculus, creating a new mathematical framework that would reshape science and engineering. At the same time, he turned his attention to motion and gravitation, pondering the forces that governed the heavens and the Earth.
According to legend, the sight of an apple falling from a tree inspired his revolutionary ideas about gravity. Whether or not this story is entirely true, Newton’s work in this period produced the seeds of his laws of motion and universal gravitation, later published in Principia Mathematica.
What began as an interruption to his education became one of the most productive and influential years in scientific history, proving that isolation—when matched with curiosity—can spark discoveries that transform the world.
#Newton #science #history
----@-----
👍"A Platform for Creative Thinking !":👌
I find FB, an excellent platform to introspect & interpret the time & experience that goes by; this smoothly brings about what's seen & gone through, bringing out many a learning lessons to the fore. Therefore, whether some ones take a note or not, I am sure I would continue with this self-satisfying game! Join the same to let others know your learning lessons.
If this unending quest for Reservations continues, thus blindly compromising on the quality and competence, then Good Governance, effective performance, would remain a dream on one side and much rapid brain drain would be a reality on the other side. But who cares? After all, it's the best lubricant, in the Power game.
With the things in my control like my words, actions, behaviour, one has the power to control other's actions, feelings and behaviour. That's how cooperative effort and friendships take a shape.
Surfing the Social Media
This is picked up from Facebook pagd of
Mr Shrikant Pagarkar:
The Death Certificate!":
*In the end, the only certificate that remains… is the "Death certificate"*
A retired Police Commissioner, who once lived in a grand government bungalow, had now moved into his own house in a colony. He was extremely proud of his past status.
Every evening, he would go for a walk in the colony park, but never spoke to anyone or even acknowledged them. He thought to himself, "These people are not at my level."
One day, while sitting on a bench, an old man sat next to him and casually tried to strike up a conversation.
But the Commissioner ignored him and kept talking only about himself — his position, power, reputation, and how important he used to be.
He said, “I live here because this is my own house.”
This went on for several days. The old man would quietly listen.
One day, the old man finally spoke:
“Commissioner sir, a light bulb is useful only as long as it glows. Once it fuses, it doesn’t matter whether it’s 10 watts, 40, 100, or LED — it stops giving light and becomes just another bulb.”
He continued, “I’ve lived here for five years and never told anyone that I was a Member of Parliament… twice.”
The Commissioner was taken aback.
The old man went on:
“That man on your right — he was the General Manager of Indian Railways. The one always smiling — a retired Lieutenant General from the Army. And that man in white in the corner — he was the Chairman of ISRO. But none of them go around saying it.”
“All of us here… including you… are fused bulbs now.”
“Once the power is gone, there’s no difference between a Commissioner and a Constable. Whether the sun is rising or setting, both are beautiful — but people only bow to the rising sun. That’s the truth of life.”
“The positions, power, and respect we once had — they were temporary. If we think that’s our whole identity, we’re mistaken. One day, it all ends.”
“In chess, the King, Queen, Bishop, Knight, and Pawn — all have roles during the game. But when the game ends… they all go back into the same box.”
So enjoy today’s peace, and hope for peace tomorrow.
And remember — no matter how many certificates, awards, or medals we collect in life… in the end, we all get only one final certificate — the death certificate.
Summary (Be Simple & Reflective) 👇🏼👇🏼
No matter how high our position or how powerful our past is, once it's over, we all become the same — just people. Titles fade, egos vanish, and in the end, what remains isn't our status… but our humanity.
वर
All of life’s roles end the same way — with one final certificate: *The death certificate*
So live humbly, stay kind, and cherish the now.
2
हे देखिल श्रीकांत पांगारकर यांच्या फेसबुकपेजवरून अं सविनय घेतले आहे.
*मारुतीस्तोत्र खरा अर्थ....न कंटाळता.... निदान एकदातरी वाचा... आणी वाचून झाल्यावर प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घ्या.... विश्वास ठेवा अगर नका ठेऊ...समर्थ रामदास स्वामींच्याच शब्दात "तुझे आहे तुजपाशी परी. तू जागा चुकलासी"....*
इंग्लंड मधील शास्त्रज्ञ *स्टिफन हॉकिंग* यांनी लावलेल्या *‘सिम्युलेरीटी थेरम’* आणि *‘थर्मो- डायनॅमिक्स ऑफ ब्लॅकहोल्स’* या दोन क्रांतिकारी शोधामुळे विज्ञानाच्या क्षेत्रात फार मोठी क्रांती झाली.शास्त्र हे तर्क आणि सिद्धांत सिद्ध करण्याच्या कसोटीवर सिद्ध होते हे या *शरीराने विकलांग पण बुद्धीने अत्यंत कणखर असलेल्या शास्त्रज्ञाने जगाला दाखवून दिले.* ताऱ्याचा अंत होतो,तसाच संपूर्ण विश्वाचाही अंत होऊ शकतो असा निष्कर्ष हॉकिंग यांनी मांडला. जगभर हा सिद्धांत चर्चेचा विषय झाला.
*भारतीय अणू वैज्ञानिक श्री रामदास स्वामी......!खरेतर भारतीय विद्वान शास्त्रज्ञांना धर्माच्या कोंदणात बसवल्यामुळे त्यांना संत पद प्राप्त झाले पण त्यांनी मांडलेल्या सिद्धांताचा बोजवारा उडाला.* समर्थ रामदास स्वामी हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे.समर्थांनी लिहिलेले मारुती स्तोत्र धर्माची झापडे काढून *शास्त्रीय नजरेने पाहीले* तर फक्त मनन आणि चिंतन करून त्यांनी जे साहित्य (खरेतर शोध निबंध) लिहून ठेवले आहेत त्याचे अनन्य साधारण महत्व अधोरेखित होते.समर्थांना 'मारुती' या अणू शक्तिला ब्रिक हिस्ट्री ऑफ टाइम (विश्वोत्पत्तीचा सिद्धांत) हे म्हणायचे होते असा माझा ठाम विश्वास आहे. त्याची अनेक उदाहरणे फक्त एका मारुती स्त्रोत्रात दाखवता येतील.समर्थ रामदास स्वामी यांच्या ठायी अपरा मानसशास्त्र ज्याला *Advance Psychology* असेही म्हणतात ती जन्मताच अवगत होती.मानवता मनोविज्ञान (Humanistic Psychology) या गोष्टीचा विकास १९५० साली झाला असे मानले जाते.परंतु सुमारे ३५० वर्षापूर्वी मनश्चिकित्सा (Psychotherapy) या विषयात श्री रामदास स्वामी हे जगाच्या कितीतरी पुढे होते हे त्यांनी दासबोधातून सिद्ध केले आहे.मारुती स्त्रोत्रा तील काही श्लोकांचा या ठिकाणी आपण विचार करू या ---
*मारुती स्त्रोत्र हे अणु शक्ती चे वर्णन समर्थांनी एकांत गुहेत बसून कुठल्याही साधना शिवाय केले होते परंतु ते समजण्यात आपण कमी पडलो आहोत.*
१) मनासी टाकले मागे गतीसी तुळणा नसे.......
मनाचा वेग हा ध्वनी आणि प्रकाशाच्या वेगाच्या पेक्षा प्रचंड असतो हे त्यांनी सांगीतलय.अर्थात वेगा बद्दल त्यांना सखोल ज्ञान होते.
२)अणू पासोन ब्रम्हांडा एव्हडा होत जातसे........ *Big bang theory!!!*
या वाक्यात समर्थांना लहानात लहान कण ज्याला आपण अणू Atom असे म्हणतो आणि ब्रह्मांड म्हणजे अनेक सूर्यमाला असलेला समूह असे म्हणतो या खगोल शास्त्रीय सत्याची जाणीव करून दिली Big bang theory मध्ये महाविस्फोट सिद्धांत सांगितला आहे. महाविस्फोट सिद्धांतच्या अनुसार जवळजवळ १३.७ अब्ज वर्षापूर्वी अणू स्फोटातून एक उर्जा उत्पन्न झाली आणि तिचे स्वरूप सतत वाढत आहे. या स्फोटानंतर अंतरीक्ष हे १.३ सेकंदात निर्माण झाले होते *हे आता आधुनिक संशोधनात सिध्द झाले आहे ते समर्थांनी एका निर्जन गुहेत बसून आपल्याला सांगितले होते.*
३) कोटीच्या कोटि उड्डाणें,झेपावे उत्तरेकडे... पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाताना जी याने सोडली जातात त्या यानांना *पृथ्वीची कक्षा सोडताना उत्तर दिशा अत्यंत योग्य असते हे त्यांनी जाणले होते.*
४) आरक्त देखिलें डोळा, ग्रासिलें सूर्यमंडळा ....
*सूर्य मंडळ या शब्दाचा अर्थ अनेक सूर्य आणि त्यांचे उपग्रह आहेत हे त्यांनी एकांतात बसून जाणले होते.*
५) वाढता वाढता वाढे, भेदिलें शून्यमंडळा......
*पृथ्वीच्या कक्षे बाहेर "शून्य मंडळ" म्हणजे निर्वात पोकळी असते हे त्यांना माहिती होते. या शिवाय पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाताना प्रचंड उर्जा आवश्यक असते हे माहित असल्याने त्यांनी "भेदिले" हा शब्द प्रयोग केला आहे.*
६) दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळा गुणें.
*चंद्राच्या कलेसारखा विस्तार आणि नंतर चंद्रकला जशी लहान होत जाते तशी ब्रह्मांडाची अवस्था होणार आहे हे जे काही स्टिफन हॉकिंग यांनी सांगितले तेच समर्थ रामदास स्वामींनी जगाला सांगितले होते, पण आपण त्यांची दृष्टी समजून घेण्यास कमी पडलो.* प्रत्येक घटनेची शास्त्रीय कारण मीमांसा आपल्या देशातील संशोधकांनी केली होती. खगोल शास्त्राला आपण फल जोतिष्य थोतांड बनवले. *आपल्याच ज्ञान देवांचा,संताचा,आपण विनाकारण अजाणते पणी अपमान केला शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग हे इंग्लंड मधील ज्ञानदेव होते.* त्यांना आपण डोक्यावर घेणे उचितच आहे *पण आपल्या ज्ञानदेवांना जागतिक मान्यता कधी मिळणार हाच तर कळीचा मुद्दा आहे.* आपल्याला आपल्या संस्कृतीचा, अफाट ज्ञानाचा अभिमानाचा अभाव असल्याने *आपण अजूनही "तुझं आहे तुजपाशी पण मार्ग भुललाशी" याचा प्रत्यय येतो.*
- इदं न मम
🙏🏻🙏🏻🚩
What You Missed*- Dr Suresh Deshpande, is very eminent scientist worked 40+ Years in Indian Institute of Science Bangalore. He specialised in Computational Fluid Dynamics. Yesterday at MGM university he delivered talk on Role of Academia in Creating R& D Ecosystem ; Case Study of Computational Fluid Dynamics.This is highly specialised area. This is very critical in designing missiles. In his very intresting speech he conducted session at MGM university here in Aurangabad. In his discourse he narrated his experience of Having worked in Abdul Kalam team . All today's well-known missiles , Akash, Prithvi, Nag missile are designed by His team. He said he is proud that our country has successfully used all these in operation Sindoor. This was really great experience to listen from horses mouth about what happens behind curtain. How NATO stalled our program. How Hon Abdul Kalam backend his team and they successfully overcome all the problems. He is considered world over, a Authority on CFD- computational Fluid Dynamics.. Suresh Deshpande is our relatives usually in family meeting we don't talk about such issues. This was rarest of rare opportunity to listen to him about his professional story.
In Recent Balakot strike.-* The missile was to be fired from MIG - there is always a Risk of Backfire. CFD is used in this critical path analysis. And backfire is prevented. Even post retirement he contributes on these issues Great!!
Thanks
*
"सोशल मिडीयावर मुक्तसंचार भाग 1":
Very informative
लिपिड प्रोफाइल म्हणजे काय?
एक प्रसिद्ध डॉक्टर यांनी लिपिड प्रोफाइल खूप छान प्रकारे समजावले आणि एक सुंदर गोष्ट सांगितली…
कल्पना करा की आपले शरीर हे एक लहान गाव आहे. या गावातील सर्वात मोठा गुन्हेगार आहे - कोलेस्टेरॉल.
त्याचे काही साथीदारसुद्धा आहेत. त्याचा मुख्य गुन्हेगार मित्र म्हणजे - ट्रायग्लिसराइड.
या सगळ्यांचं काम म्हणजे रस्त्यावरून हिंडणे, गोंधळ घालणे आणि रस्ते अडवणे.
आपले हृदय हे या गावाचं मध्यवर्ती ठिकाण आहे. सगळे रस्ते हृदयाकडेच जातात.
जेव्हा हे गुन्हेगार वाढायला लागतात, तेव्हा काय होतं याची कल्पना करा… ते हृदयाचं काम थांबवण्याचा प्रयत्न करतात.
पण आपल्या शरीर-गावात एक पोलीस दलसुद्धा आहे – HDL (गुड कोलेस्टेरॉल).
हे चांगले पोलीस या गुन्हेगारांना पकडून तुरुंगात (लिव्हरमध्ये) टाकतात.
मग लिव्हर त्यांना आपल्या शरीरातून बाहेर टाकतो – आपल्या ड्रेनेज सिस्टिममधून.
पण एक वाईट पोलीससुद्धा आहे – LDL (बॅड कोलेस्टेरॉल) – जो सत्तेच्या मागे लागलेला आहे.
LDL हे गुन्हेगार तुरुंगातून बाहेर काढतो आणि त्यांना पुन्हा रस्त्यावर सोडतो.
जेव्हा चांगले पोलीस HDL कमी होतात, तेव्हा सगळं गाव विस्कळीत होतं.
आशा आहे, तुम्हाला अशा गावात राहायला आवडणार नाही…
तुम्हाला हे गुन्हेगार कमी करायचे आहेत आणि चांगले पोलीस वाढवायचे आहेत का?
तर चालायला लागा!
प्रत्येक पावलाने HDL वाढते आणि कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड आणि LDL कमी होतात.
तुमचं शरीर (गाव) पुन्हा जिवंत होतं.
तुमचं हृदय – गावाचं मध्यवर्ती ठिकाण – हे गुन्हेगारांपासून सुरक्षित राहतं (हृदय विकार टळतो).
आणि जेव्हा हृदय निरोगी असेल, तेव्हा तुम्हीही निरोगी राहाल.
म्हणून, जेव्हा जेव्हा संधी मिळेल – चालायला सुरुवात करा!
---
निरोगी राहा… आणि तुम्हाला उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा!
हा लेख तुम्हाला सांगतो की HDL (गुड कोलेस्टेरॉल) कसं वाढवायचं आणि LDL (बॅड कोलेस्टेरॉल) कसं कमी करायचं – उत्तर आहे: चालणे!
प्रत्येक पावलाने HDL वाढतं.
म्हणून – चालू ठेवायचं! चालत राहायचं!
---
सिनियर सिटिझन्स आठवड्याच्या शुभेच्छा!
कमी करा:
1. मीठ
2. साखर
3. पांढरं (refined) पीठ
4. दुग्धजन्य पदार्थ
5. प्रोसेस्ड फूड
दररोज खा:
1. भाजीपाला
2. डाळी
3. शेंगधाणे, कडधान्य
4. सुकामेवा
5. कोल्ड प्रेस्ड तेल
6. फळं
तीन गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करा:
1. आपलं वय
2. आपलं भूतकाळ
3. आपली तक्रार
चार महत्त्वाच्या गोष्टी अंगीकारा:
1. आपलं कुटुंब
2. आपले मित्र
3. सकारात्मक विचार
4. स्वच्छ आणि स्वागतार्ह घर
तीन मूलभूत गोष्टी पाळा:
1. नेहमी हसत रहा
2. तुमच्या क्षमतेनुसार नियमित व्यायाम करा
3. वजनावर नियंत्रण ठेवा
---
सहा अत्यावश्यक जीवनशैलीच्या सवयी अंगीकारा:
1. तहान लागेपर्यंत पाणी पिण्यास थांबू नका
2. थकल्यावरच विश्रांती घेऊ नका
3. आजारी पडल्यावरच तपासणी करू नका
4. चमत्काराची वाट पाहू नका, देवावर विश्वास ठेवा
5. स्वतःवर विश्वास गमावू नका
6. नेहमी सकारात्मक रहा आणि उज्वल उद्याची आशा ठेवा
---
जर तुमच्या ओळखीचे 45 ते 80 वयोगटातील कोणी असेल, तर हा संदेश त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा.
सिनियर सिटिझन्स आठवड्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आनंदी, निरोगी आणि आशीर्वादमय जीवन जगा!
मंगळवार, १५ जुलै, २०२५
" वाचता वाचता वेचलेले भावलेले !":
👍 "वाचता वाचता वाचलेले भावलेले !":👍
💐"स्वप्न नगरी मुंबई ची खास बात अशी की जीवन चालू ठेवण्याच्या कुठल्याही पद्धतीत जर तुम्ही कामाचे असाल तर मुंबई तुम्हाला लगेच आपलं करते ते काम तुमच्याकडून करून घेते त्यामुळेच तर दररोज इतकी जण मुंबईच्या दिशेने धाव घेत असतात मुंबईत मुंबई ना माझ्यात प्रचंड बदल घडून आणले प्रोफेशनल मुंबई न शिकवला कमी वेळेत कमी जागेत काम करायला शिकवलं जेवण्या खाण्याच्या सवयी बदलल्या अहो रात्र सावंत तत्पर आणि तयार राहणं मुंबईनं शिकवलं सतत स्वतःला अपग्रेड करायला लावणाऱ्या गोष्टी आत्मसात करायला शिकवलं आम्ही इंदूरहून आलेली मुलं म्हणजे झालं तर झालं केलं तर केलं असं वागायचं पण मुंबईला आम्हाला घड्याळाच्या ठोक्यावर चालायला शिकवलं त्या ठोक्यावर काम संपवायला शिकवलं फुकट लाड नाही आवडतं आवडतं सगळं स्वीकारायला शिकवलं ताजं तवांना रायला शिकवलं !":💐
# श्री स्वानंद किरकिरे
####################
👍 "वाचता वाचता वाचलेले भावलेले !":👍
💐"'Conflict is soul of Drama' असं एक प्रसिद्ध वचन आहे. संघर्षामुळेच नाट्य उभे राहत. संघर्षातून झालेली प्राप्ती ही मौलिक समाधान देणारी असते. भूक आणि संघर्ष यांचं अतूट नातं असतं. खरंच एखाद्या भक्षावर झाप मारणारा पक्षी, दोन पायांवर उभे राहून काटेरी बाबळीची इवली इवली पान खाणारी बकरी आणि पायांचा आवाज न करता वाळक्या पानांवर दबक्या पावलाने चालणारा चिता पाहताना, त्यांचा भूकेसाठीचा संघर्ष उजागर होतो. फांदीवर स्वतःला उलट टांगून घेऊन फळ कुर्तडणारा राघू तर पहातच राहावा.
एकूण काय तर भुकेविरुद्ध संघर्ष करायला जेव्हा कोणी पाय रोवून उभा राहतो, तेव्हा तो सुंदर दिसू लागतो.भुके विरुद्ध माणसाचा संघर्ष आदिम आहे. तहान भुके एवढाच संघर्षही आदिम आहे. भोवताली जीवघेणा संघर्ष करणारी माणसं पाहताना, आपले संघर्ष क्षुल्लक वाटू लागतात !":💐
# दासू वैद्य.
############
👍 "वाचता वाचता वाचलेले भावलेले !":👍
💐 "१६ जुलै कृत्रिम प्रज्ञेचा म्हणजेच यायचा गौरव दिन ए आय अॅप्रिसिएशन डे या दिवशी जगभरात योगदान मान्य केले जाते आपण केवळ योगदान मान्य केले आहे असे नाही तर त्याच्या आहारी गेलो आहोत असे वाटतय शिकणं गरजेचं आहे त्याचा वापरही आवश्यक आहे पण तो कुठे कधी आणि का वापरायचा याचा विचार करणं हे त्याहून अधिक महत्त्वाचं आहे.
एआयचं उद्दिष्ट होतं माणसाचं आयुष्य स्मार्ट वेगवान आणि शाश्वत बनवणं अग्नी प्रमाणे आहे ही प्रज्ञा स्वयंपाक करू शकते किंवा घर जाळूही शकते महत्त्वाचे म्हणजे आपण सगळ्यांना काडेपेट्या दिल्या आहेत पण त्यांचा वापर कसा करायचा याचं सूचना पत्रक दिलेलं नाही आज असे अनेक एआय टूल्स आहेत जे काही मिनिटात लोगो व्हिडिओ स्टेटस तयार करतात पण कल्पना करा हेच टूल्स रिल्स बनवण्याऐवजी शेतकऱ्यांना हवामान व मार्केट डेटावर आधारित सल्ला देण्यासाठी पुराचा अंदाज व त्यातून बचाव करण्यासाठी अन्नाचा अपव्य टाळण्यासाठी ज्यादा पीक मागणी विश्लेषणासाठी वापरले गेले तर किती उपयुक्त ठरतील !
एआय टूल्स हा हातोडा आहे. बुद्धिमत्ता अनुभव आणि संयम हा त्याचा हात या योग्य वापरल्यास शाश्वत विकास घडू शकतो.
# डॉक्टर अमेय पांगारकर
##############
सोमवार, १४ जुलै, २०२५
"इकडे तिकडे वाकडे तिडके !":😇 😭 "कुठेतरी काहीतरी चुकतंय !":😭
😇 "इकडे तिकडे वाकडे तिडके !":😇
😭 "कुठेतरी काहीतरी चुकतंय !":😭
🤣 "वर्तमानपत्रातील पुढील चिंताजनक वृत्तमथळे पहा:
या साऱ्यावरून समजून येईल की जागे होणे, आवश्यक सुधारणा करणे तर नितांत गरजेचे, 'चालसे' कल्चर यापुढे मागे टाकले पाहिजे. ह्या प्रामाणिक हेतूने....
"इकडे तिकडे वाकडे तिडके" ही नवीन संकल्पना प्रदर्शित करणे सुरू केले आहे.
# मुंबईमध्ये झटपट जुगाराचे पेव
# बालहक्काबाबत सरकारची अनास्था
# आधी बोंबील खरेदीनंतर सोनसाखळी अंगठीवर डल्ला
# निवडणूक कामामुळे शैक्षणिक नुकसान
शिक्षण संस्था संघटनांचे निवडणूक आयोगाला निवेदन
# इमारतींना पुन्हा नोटीसा
महारेरा घोटाळा प्रकरण केडीएमसी अधिकारी पुन्हा सक्रीय
# शिक्षक सुटा बुटात
विद्यार्थी गणवेशाविना
# रेल्वे प्रवास भीतीदायक
महिलांनी मांडल्या प्रवासादरम्यानच्या यातना
# बुलेट ट्रेन राहू द्या
आधी उपनगरी सेवा सुधारा
# मृत महिला जिवंत भासवूून भूखंड हडप
# मौल्यवान नीलम हिऱ्याची हेराफेरी
# दीड लाखाची लाज घेताना अटक
# 'वाट पाहुनी जीव शीणला !'
दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे डोळे कॉलेजच्या वाटेकडे
निकालानंतर महिना उलटूनही महाविद्यालय प्रवेशाची प्रतीक्षा
# 13 कोटींचा बनावट इनपुट टॅक्स घोटाळा उघड
# रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत
मृतदेह दोन तास रस्त्यावर
# विद्यार्थ्यांना जुंपले कामाला
प्रवेशोत्सवाला बुलढाण्यात गालबोट
# आदिवासी गर्भवतीचा झोळीतून प्रवास
# शहरात पुन्हा खड्डयांचे विघ्न
मुंबई महापालिकेच्या पाहणीत 1881 खड्डे !
# प्रवासाला गर्दीचा ब्रेक घाटकोपर मेट्रो स्थानकात सकाळची स्थिती अनियंत्रित होण्याच्या उंबरठ्यावर
# रिक्षाचालकाकडून अपहरणाचा प्रयत्न
मुलीची रिक्षातून उडी भिवंडीतील प्रकार
# घोडबंदर रोडवर वाहनाच्या धडकेत तरुणीचा मृत्यू
दुर्दैवाने दररोज हे असेच अनेक मथळे आपल्यासमोर विविध प्रसारमाध्यमांद्वारे येत असतात...
😇 "इकडे तिकडे वाकडे तिडके !":😇
😭 "कुठेतरी काहीतरी चुकतंय !":😭
😇 "इकडे तिकडे वाकडे तिडके !":😇
😭 "कुठेतरी काहीतरी चुकतंय !":😭
🤣 "वर्तमानपत्रातील पुढील चिंताजनक वृत्तमथळे पहा:
या साऱ्या वरून समजून येईल की जागे होणे, आवश्यक सुधारणा करणे तर नितांत गरजेचे, चालसे कल्चर यापुढे टाकले पाहिजे. ह्या प्रामाणिक हेतूने
"इकडे तिकडे वाकडे तिडके" ही नवीन संकल्पना प्रदर्शित करणे सुरू केले होते.
पण दररोजचे पेपर अशाच बातम्यांनी कायमचे भरलेले असल्यामुळे मला असे वाटू लागते आहे की आपण आठवड्यातून निदान एक दिवस तरी वर्तमानपत्र न वाचण्याचा उपक्रम करावा तीच गोष्ट न्यूज चॅनल्स जे आहेत त्यांचाही असाच एक दिवसाचा न पाहण्याचा उपक्रम सुरू करावा इतकी परिस्थिती उदय जनक होत चालली आहे आणि तिच्यात सुधारण्याला बिलकुल वाव नाही आणि ती खंत दररोज वृद्धिंगत होत जावी अशाच बातम्या सातत्याने येत असतात गुन्हेगारी घोटाळे किंवा राजकारणाचे प्रताप व्यवस्थेचा प्रशासनाचा गलथांपणा अलगर्जी आणि त्यामुळे होणारे सर्वसामान्यांचे नुकसान अशाच तारेच्या बातम्यांचा मारा आपल्यावर होत असतो त्यामुळे खरोखर वर्तमानपत्र पाहावे का वाचावे का तसेच इंडियन बॉक्स वरील न्यूज चॅनेल बघावे का असा प्रश्न मनात निर्माण झालेला आहे आपल्याला काय वाटतं
.
अशा बातम्यांची ही जंत्रीच पहा...
# मुंबईमध्ये झटपट जुगाराचे पेय
# बालहक्काबाबत सरकारची अनास्था
# आधी बोंबील खरेदी नंतर सोडून साखळी अंगठीवर डल्ला
# निवडणूक कामामुळे शैक्षणिक नुकसान
शिक्षण संस्था संघटनांचे निवडणूक आयोगाला निवेदन
# इमारतींना पुन्हा नोटीसा
महारेरा घोटाळा प्रकरण केडीएमसी अधिकारी पुन्हा चक्रीय
# शिक्षक सुटा बुटात
विद्यार्थी गणवेशा विना
# रेल्वे प्रवास भीतीदायक
महिलांनी मांडल्या प्रवासादरम्यानच्या यातना
# बुलेट ट्रेन राहू द्या
आधी उपनगरी सेवा सुधारा
# मृत महिला जिवंत भासवूून भूखंड हडप
# मौल्यवान नीलम हिऱ्याची हेराफेरी
# दीड लाखाची लाज घेताना अटक
# अ वाट पाहुनी जीव शीणला
दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे डोळे कॉलेजच्या वाटेकडे
निकालानंतर महिना उलटूनही महाविद्यालय प्रवेशाची प्रतीक्षा
# 13 कोटींचा बनावट इनपुट टॅक्स घोटाळा उघड
# रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत
मृतदेह दोन तास रस्त्यावर
# विद्यार्थ्यांना जुंपले कामाला
प्रवेशोत्सवाला बुलढाण्यात गालबोट
# आदिवासी गर्भवतीचा झोळीतून प्रवास
# शहरात पुन्हा खड्ड्यांचे विघ्न
मुंबई महापालिकेच्या पाहणीत 1881 खड्डे !
# प्रवासाला गर्दीचा ब्रेक घाटकोपर मेट्रो स्थानकात सकाळची स्थिती अनियंत्रित होण्याच्या उंबरठ्यावर
# रिक्षाचालकाकडून अपहरणाचा प्रयत्न मुलीची रिक्षातून उडी भिवंडीतील प्रकार
# घोडबंदर रोडवर वाहनाच्या धडकेत तरुणीचा मृत्यू
/_
😇 "इकडे तिकडे वाकडे तिडके !":😇
😭 "कुठेतरी काहीतरी चुकतंय !":😭
-# विद्यापीठातून एक्झिट ही कठीण
पहिल्या वर्षानंतर बाहेर पडताना पदविका प्रमाणपत्राची प्रतीक्षा
# अधिक भाडे आकारण्याच्या सर्वाधिक तक्रारी
महामुंबईतील आरटीओच्या टोल फ्री क्रमांक वर नोंद
# नाट्यप्रयोगात कीटकांचे विघ्न
कल्याण च्या अत्रे नाट्यगृहातील प्रकार
# सव्वा दोन कोटींची फसवणूक
सोने-चांदीच्या विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या
व्यापाऱ्याचा विश्वासघात करण्यात आल्याचा प्रकार
# चौकशीचा विस्तार करण्याची मागणी
मुंबई शिक्षण विभागातील गैरव्यवहार प्रकरण
शालार्थ आयडी आणि समायोजन प्रकरणांची एसआयटी चौकशी
# मंत्रालयाकडे निघालेल्या शेतकऱ्याची
प्रकृती बिघडली
मानेवर नांगर टाकून पदयात्रा
मालवणीत 79 जनाम विरोधात गुन्हे अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर कारवाई 333 जणांना अटक
# हजारो विद्यार्थ्यांना 'एआरए'मुळे फटका
अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला मंजुरीच नाही
विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसमोर पेच
# डबल डेकर बसला आग सिद्धार्थ कॉलेज जवळील घटना प्रवाशांची धावाधाव
# जाळून घेतलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू
आपला लैंगिक छळ केलेल्या
प्राध्यापकावर कोणतीही कारवाई न झाल्याच्या
निषेधार्थ जाळून घेतले होते
# पोलिसाकडून सहकार्याची फसवणूक
खोट्या स्वाक्षरीने 16 लाखांचे कर्ज
भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
# अल्पवयीन मुलीस चौघांनी विष देऊन मारले
# लोकलमध्ये धक्का लागल्याने वाद
तरुणाला मारहाण गुन्हा
# परिचितालाच पैसे पाठवता ना ?
मोबाईल हॅक करून फसवणुकीच्या प्रकारात वाढ
ओळखीच्या व्यक्तीचा डीपी ठेवून दिशाभूल
व्हाट्सअप संदेश द्वारे पाठवून पैशांची मागणी
# फेरीवाल्यांना पदपट आंदण नको
# रुग्णवाहिका चालकांच्या वादात मृतदेह भेटीस कल्याण मध्ये खाजगी रुग्णवाहिकात चालकांची दादागिरी
# बालिकांचा विनयभंग संशयित ताब्यात
# श्वान निर्मिती करण केंद्राची संरक्षक भिंत कोसळली
# कंटेनर मधील इलेक्ट्रॉनिक्स साहित्यांचा अपहार चालकासह क्लिनर विरुद्ध गुन्हा
# माता मुले उपाशी पुरवठादार तुपाशी
रेशन वितरण न करताच कंत्राटदारांना देयके अदा
# पाच वर्षात पूल गेला वाहून
विधान परिषदेत उलगडली
अहिल्यानगरची कहाणी
औषधा अभावी मधुमेह उच्च दाबाच्या
रुग्णांची परवड
आरोग्यवर्धिनी केंद्रांवर हेलपाटे
चाचणी संच ही अपुरे
# मुंबईत 420 अनधिकृत शाळा
१०३ शाळांवर दंडात्मक कारवाई
# शालेय विद्यार्थ्यांची बस अभावी पायपीट शिवडीतील महापालिका शाळा मधील विद्यार्थ्यांसाठीची बेसबस सेवा बंद
# दोनशे रुपये किलो मटार
आता पेट्रोल पेक्षाही महाग
# हिमोफेलिया रुग्णांची परवडत थांबेना
कुणाकडे दाद मागायची
बेहाल झालेल्या रुग्णांचा प्रश्न
# ॲप टॅक्सी संपाचा ताप राज्य सरकार कंपन्या व कर्मचाऱ्यांच्या वादात प्रवाशांचे हाल
ओला उबर चालकाची आत्महत्या नालासोपारातील मनोज सक्सेना यांच्याकडून विषप्राशन
# वेतनात 1000 रुपयांची नाणी बेस्टच्या कामगार संघटनांची नाराजी ना मनुष्यबळ नावाने
# वांद्रे पूर्वेला दूषित पाणीपुरवठा साहित्य सहवास पत्रकार वसाहतीतील रहिवासी त्रस्त
# चौकशी संपते ना दोषी ठरेना एसटी महाव्यवस्थापकांसह 17 अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात
# कारागृह भरतीची रखडपट्टी निकालाच्या पाच महिन्यानंतरही 717 उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत
# मैत्रिणीस सव्वा कोटींचा गंडा प्राप्तिकरच्या कारवाईचे कारण सांगून फसवणूक
# ठाण्यातील अंतर्गत रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण महामार्गानंतर मुख्य रस्त्यांची ही चाळण अपघाताची भीती
# इमारतीचा स्लॅब कोसळला
# गुटखा बंदीच्या दाव्यांची सत्ताधाऱ्यांकडूनच पोलखोल
# परिचारिकांचे काम बंद आंदोलन
# मुंबईची कचरा संकलनात पीछेहाट
# विधान भवनाचा आखाडा आमदार आव्हाड पडळकर यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी
# केंद्रा चेंगरी चा ठपका रॉयल चॅलेंजर्स वर डीएमए नेटवर्क क्रिकेट असोसिएशनवर ही दोषारोप
# पाटण्यामध्ये रुग्णालयात गुंडाची हत्या खुनाच्या गुन्ह्यात होता दोषी
# औषधांची विक्री रुग्णालयातील खोलीतच थाटले दुकान
# लाडक्या बहिणींचा आक्रोश
गेले पन्नास वर्षे वाईन शॉप परवान यांना राज्यांत असलेली स्थगिती उठवु पाहत आहे.
शासन 328 नवीन वाईनशॉपना परवानगी देणार आहे राज्यात 1713 मध्ये विक्री दुकाने आहेत.
ढ़श्र 1974 नंतर हे परवाने देणे बंद आहे.
परंतु आता कल्याणसरकार शासन वेगळा विचार करत आहे
# कंत्राटदारांच्या डोळ्यात हाणामारी
# 'मकोका' गुन्हेगाराचा पोलिसांवर हल्ला
पुण्यातील घटना पोलीस ठाण्यातही तोडफोड
# वांग्यात दुमजली घर कोसळले अरुंद गल्ल्यांचा बचाव कार्यात अडथळा गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे घटना
# अमली पदार्थ तस्करीत बाळाचा वापर
🤣"मुंबईत जुलैमध्ये ही मे महिन्यासारख्या झळा
पाऊस गायब, रहिवाशांची काहिली !":🤣
रविवार, १३ जुलै, २०२५
"Amazing power of Artifical Intelligence ":
Asking AI-i.e.Artificial Intelligence can be a rewarding experience.
But for that one must put the right pinpointed Question..
Here it's how.....
Q: I fear traveling..what shd I do?
AI's answer:
That’s actually a more common fear than people talk about—so you’re not alone in this. Whether it’s fear of flying, being far from home, unpredictable situations, or simply the stress of planning, travel anxiety has many faces. Let’s try taming it:
🛫 Understand the Source
- Is it fear of flying, getting lost, health issues, or being away from your comfort zone?
- Once you name the fear, it becomes easier to manage. Like shining a light in a dark room.
🧠 Reframe Your Thoughts
- Your brain might be spinning worst-case scenarios. Try flipping them:
- “What if something goes wrong?” → “What if it turns out better than I imagined?”
- Cognitive Behavioral Therapy (CBT) can help restructure these thoughts over time.
✈️ Baby Steps Approach
- Start with short trips, somewhere familiar or within your country.
- Do a trial run: spend a night away from home, plan every detail, and practice how you'd manage anxious moments.
🛠 Coping Tools for the Journey
- Breathing techniques, soothing music, or a calming app can help during travel.
- Carry items that feel grounding—your favorite hoodie, snacks, or even a small memento.
- Make a backup plan. Knowing what to do if something goes wrong offers peace of mind.
🤝 Connect and Share
- Talk to someone who's a calm traveler. Borrow their mindset or even travel with them.
- Sharing your fears openly often softens their grip.
🌍 Visualize the Rewards
- Picture the memories you'll create, the new experiences, the stories to tell.
- Build excitement that slowly nudges aside fear.
If you want, we could sketch out your dream destination and build a plan together that makes it feel less intimidating and more empowering. Shall we?
#########
2
Question: What is Anxiety and how to overcome OT?
AI:
Anxiety can stem from a tangled mix of factors—some rooted deep in biology, others tied to life experience. It’s not always easy to pinpoint one cause, because often, multiple forces are at play. Here's a breakdown to help untangle it:
🧠 Biological Causes
- Genetics: Anxiety can run in families, suggesting a hereditary component.
- Brain Chemistry: Imbalances in neurotransmitters like serotonin and dopamine may affect mood regulation.
- Overactive Stress Response: A more sensitive fight-or-flight system can lead to heightened anxiety.
🌍 Environmental & Lifestyle Triggers
- Trauma or Stressful Experiences: Past trauma, abuse, or major life changes (e.g. loss, divorce, job stress) can trigger long-term anxiety.
- Lifestyle Habits: Poor sleep, substance abuse, or a lack of physical activity can increase anxious feelings.
- Social Pressures: Isolation, relationship tension, or financial worries can be overwhelming.
🧠 Mental Health Conditions
- Anxiety is sometimes a symptom of other disorders, such as:
- Depression
- PTSD
- OCD
- Panic Disorder
🩺 Medical Factors
- Certain illnesses (like thyroid issues) or medications can provoke anxiety-like symptoms.
☕ Everyday Substances
- Caffeine or alcohol may spike anxiety in some people—even in moderate amounts.
Anxiety is deeply personal. What affects one person might barely faze another. If you’re up for it, I’d be glad to talk about managing it or explore ways to calm a restless mind. Want to go there?
शुक्रवार, ११ जुलै, २०२५
"Surfing the Social Media !":
Sad to read..
https://x.com/AartiTikoo/status/1941718132298518678
The most corrupt and unscrupulous people in India have been the ruling elite. The extent of the rot they have created is staggering. While their own generations live in opulent luxury, generations of ordinary and poor Indians are expected to toil with blood and sweat—without complaint—and without comparing India’s state of affairs to that of China or any other country that has dramatically improved its standards across all spheres in the last 75 years.
Policymakers and the ruling elite in India often excuse themselves by claiming that the Chinese people are more hardworking, disciplined, and productive than Indians. They attribute China’s success to their common people and culture, while India’s failure to our common people and culture. This is completely preposterous —a blatant lie repeated to keep the self-esteem of poor Indians low and their expectations from the ruling class even lower. With this false narrative, we are meant to self-flagellate and resign ourselves to a lack of basic amenities.
The truth is that ordinary poor Indians—in villages, towns, and cities—are as hardworking and driven as any other people in the world. They slog through daily challenges, struggling to make ends meet under the worst circumstances, while the ruling elite and their progeny sit on a high horse. Either they boast of India as a superpower (attributing it solely to their self-certified competence, talent, and intelligence) or lament how unruly, undisciplined, and mannerless the Indian working class is—especially when their propaganda is questioned. Very cleverly, the incompetent and corrupt ruling elite, has evaded scrutiny, accountability and responsibility for their monumental failures. All the penalties for wrongdoings are meant only for common people.
The reality is that India remains deeply colonial in its mindset, despite all the Left-wing and Right-wing rhetoric against foreign imperialism. The ruling classes, regardless of ideology, behave like imperialists, while the common man remains as enslaved as he was a century ago. His condition, as depicted in Satyajit Ray’s ‘Appu Trilogy’, has only marginally improved. When compared to the dramatic wealth amassed by the ruling class and their world-class standards of life, the progress of the common man seems insignificant.
The lower classes in India still cannot afford decent homes in clean neighborhoods with basic amenities. Outside the so-called "15 growth engines" (India’s much-touted cities), public infrastructure fails to meet even fundamental needs. It’s embarrassing that Indian officials boast of just 15 cities—none of which are truly world-class—when a country of 1.4 billion people should have at least 50 such thriving hubs.
But forget cleanliness, facilities, affordability, or jobs. Instead, we revert to Hindu-Muslim conflicts, caste wars, and so on. Only God can save this nation from its deeply corrupt colonial elite.
"मनातले जनात शारदोत्सव":
👍" मनातला जनात शारदोत्सव !":👍
💐 "बेस्ट ऑफ जयवंत दळवी' पुस्तकातील आतापर्यंत केवळ तीन प्रकरण मी वाचून काढली आहेत-संपादक सुभाष भेंडे यांनी दळवींचे जीवन, व्यक्तिमत्व आणि समग्र साहित्य यांची जडणघडण कसकशी होत गेली, त्याचे 'प्रारंभीचे चार शब्द', कल्पनांचे फुगे फुगवत समोरच्याला गुंतबवून टाकणारे विक्षिप्त 'रॉय किणीकर'आणि कडू गोड आठवणींचे जाळे सभोवताली गुंडाळत, रस्त्यावरून स्वतःच्या महालात जाण्यापर्यंत यशस्वी झालेले आयुष्य जगत गेलेले मनस्वी 'केशवराव कोठावळे' ही ती तीन प्रकरणं, माझ्या मनाची भूक तुडुंब भरेल इतके सारे मला देऊन गेली आहेत. माझ्या मनातील तृप्तीची ढेकर, मी येथे जनात ही अशी मांडत आहे इतकेच.
असे सकस वाचन वाचायला मिळणे, हा योग जसा भाग्याचा तसंच केवळ पोटाची भूक भागणे पुरेसे नाही, हे जाणवून देणारे, मनाच्या अनुभवांची श्रीमंती वाढवत नेणारे वाचनासारखे तृप्तीचा समाधानाचा आनंद मिळणे हे अहोभाग्यच होय ! साहजिकच आता 'बेस्ट ऑफ जयवंत दळवी' माझे तन मन व्यापून टाकत, आगामी काही दिवस माझ्यासमोर मनभावन क्षणांची तिजोरीच खुली करत जाणार यात शंकाच नाही !":💐
################
👍"क्लासिक दिग्दर्शक-लेखिका जयश्री दानवे !":👍
👍"भारतीय चित्रपट सृष्टीचा अविस्मरणीय मागोवा !": 👍
हे पुस्तक अभ्यासपूर्ण लेखनकौशल्याची कमाल आहे.
बॉलीवूड मधील बारा क्लासिक दिग्दर्शकांच्या यशस्वी थोरवीला योग्य तो न्याय तर दिला आहेच, पण त्या त्या दिग्दर्शकाच्या कार्यकर्तृत्वाचे सार संबंधित उत्तम चित्रपट कोणते तेही त्यांनी अचूक अधोरेखित केले आहे ! कसे ते बघा:
के आसिफ-दिव्य स्वप्नांचा बादशाह
मुगले आजम
मेहबूब खान- युगप्रवर्तक दिग्दर्शक
मदर इंडिया अंदाज
विमल रॉय- ऑफ बीट सिनेमाचा जन्मदाता
देवदास मधुमती बंदिनी यहुदी
कमाल अमरोही- कलात्मक भव्यतेची कमाल
पाकीजा दिल अपना प्रीत पराई महाल रजिया सुलतान
बी आर चोप्रा- सामाजिक समस्यांचा बादशहा
हमराज गुमराह नया दौर कानून
यश चोप्रा- रोमँटिक चित्रपटांचा जादूगार
चांदनी दिल तो पागल है सिलसिला दाग वक्त
ऋषिकेश मुखर्जी- मध्यमवर्गीयांचा कौटुंबिक दिग्दर्शक
अभिमान गुड्डी चुपके चुपके आनंद
विजय आनंद- दिग्दर्शनाचा सर्वांग सुंदर बादशहा
गाईड तेरे घर के सामने ब्लॅकमेल ज्यएल थीफ
गुलजार-सर्वस्पर्शी 'गुलजार' दरवळ
मेरे अपने आम्ही मौसम बसेरा
शक्ती सामंत-अमर प्रेमाचा सफल दिग्दर्शक
काश्मीर की कली अमर प्रेम अमानुष आराधना
व्ही शांताराम-अमर कलात्मक चित्रपती
दो आखे बारा हात नवरंग पिंजरा
जनक जनक पायल बाजे
शाम बेनेगल-आर्ट फिल्म्सचा अंकुर
जुनून झुबेदा भूमिका कलयुग
प्रत्येक दिग्दर्शकाचा हा यथोचित आणि सर्वांगसुंदर असे वैशिष्ट्य दाखविणारा ऐवज वाचणे म्हणजे चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम चित्रपटांची इतिहासाची उजळणी करणे असेच होते. असे पुस्तक वाचायला मिळणे, हा देखील एक परमभाग्याचा सुयोग आणि अर्थातच म्हणूनच या पुस्तकाला एक क्लासिक पुस्तक असेच म्हणावे लागेल !":
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
बुधवार, ९ जुलै, २०२५
"गुरुपौर्णिमेनिमित्त अर्थपूर्ण शुभचिंतन !":👍
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
👍"गुरुपौर्णिमेनिमित्त अर्थपूर्ण शुभचिंतन !":👍
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
💐" अर्थपूर्ण हा शब्दच मुळात खरोखर किती अर्थपूर्ण आहे हे वेगळं सांगायला नको. अर्थ म्हणजे जे काही व्यक्त होत आहे मग ते कुठल्याही माध्यमात असू दे, त्याचे अचूक सार आणि अर्थपूर्ण म्हणजे असे सार की जे मनाला भिडणारे, भावणारेे नवीन प्रेरणा देणारे आणि मार्गदर्शक गुरुप्रमाणे आत्मविकासाचा रस्ता दाखवणारे ते म्हणजे अर्थपूर्ण !
आज हे सारे विचार सुचायला महाराष्ट्र टाइम्स मधील गुरुपौर्णिमेनिमित्त काही छोटे छोटे मनोगतांचे वृत्तांत नजरेत आले त्यामुळे ! त्याशिवाय अजून एक प्रेरणा या 'अर्थपूर्ण'मुळे मला आज लाभली. ती म्हणजे पूर्वी मी मला वाटतं 10/12 वर्षांपूर्वी दूरदर्शन मालिकांच्या पाणी टाकत लांबत जाण्यामुळे रात्री आठ ते नऊ या 'गोल्डन अवर'मध्ये मालिका न बघता असेच जे जे काही मनाला भिडणारे वृत्तांत वाचत असे, ते कटिंग करून एका ड्रॉइंग बुक मध्ये मी चिकटवत असे. त्याला 'ट्रेझर बुक'असे नावही दिले होते .आज या अर्थपूर्ण अशा वृत्तांमुळे मला तसेच पुनश्च करावे असे वाटू लागले आहे आणि बघू या, आता गोल्डन ट्रेझर बुक तयार होते कां ते !":💐
शनिवार, ५ जुलै, २०२५
" सोशल मीडियावरील हसा चकट फु
*थोड नाही भरपूर हासू या*
😂 *विरंगुळा*
1) *सकाळी* *सकाळी* बायको चा हसरा चेहरा बघा. दिवस मस्त जातो.*
__पु ल देशपांडे
** मग बायको कुणाची पण असो
😊😂😂
2) *डॉक्टर* :- हा बोला, कुठं दुखतंय..? ....
*पेशंट** : फी कमीकरणार असाल तर सांगतो. ... नाहीतर शोधा....
🤣🤣🤣😂😂😂
3) पुण्यात हल्ली खूप चहाची दुकाने निघालीत.......
:
येवले चहा......
:
सायबा चहा......
:
कडक चहा......
:
हरमन चहा......
:
मायेचा चहा.......
:
प्रेमाचा चहा.....
:
मी एका पुणेकराला सहज प्रश्न विचारला.......
:
सगळ्यात कोणता चहा चांगला ? ? ?
:
तर तो म्हणाला......
:
*फुकटचा चहा......*
😉🤪😁😆😝
5) *नवरा* : मला आज पर्यंत समजलेले नाही की, टी व्ही वर दररोज नवनवीन रेसिपीचा कार्यक्रम बघून सुद्धा घरी खिचडीच का होते ????
बायको : हेल्दी आहे ते...
सगळे जसे किंगफिशरचे कँलेडर बघून घरात कालनिर्णयच लावतात ना...
आगदी तस्सेच असते हे सुद्धा..
😝😄😝😂😂😂
6) *एक* *देशस्थ* जाम वैतागला होता. त्याला विचारलं काय झालं तर म्हणतो ह्या कोकणस्थ लोकांचं एक काही धड नसतं -
रानडे कर्वे रोडवर राहतात
कर्वे फडके रस्त्यावर राहतात
फडके लेले आळीत राहतात
लेले सेनापती बापट रस्त्यावर राहतात
बापट दांडेकर पुलाजवळ राहतात
दांडेकर गोखले नगरला राहतात
गोखले भांडारकर रोड वर राहतात
आणि भांडारकर रानडे रस्त्यावर राहतात
*अरे आपापल्या गल्लीत रहा ना कुणीतरी* 😡🤭🤣😂😝
7) You can't outsmart a Punekar:-
मुंबईकर: तुमच्याकडे गणपती किती दिवस बसतो
पुणेकर: दिड दिवस !!!
मुंबईकर:किती हा चिकटपणा ??
पुणेकर: तुमच्याकडे किती दिवस बसतो ???
मुंबईकर : दहा दिवस
पुणेकर : गणपती कशाची देवता आहे ??
मुंबईकर : बुद्धीची !!!
पुणेकर : मग बरोबर आहे.....आम्हाला दिड दिवस पुरतो.
😝😂😂😂😂
8) *दुकानदार* - साहेब, काय देऊ?
ग्राहक - होणाऱ्या बायकोच्या कुत्र्यासाठी केक द्या.
दुकानदार - बांधून देऊ की इथेच खाणार?
🤪🤪🤪😂😂
9) मुंबईत समुद्राजवळ रहाणाऱ्यांनी कृपया धोतर व टोपी घालू नये.
वादळ घुसलं तर पॅराशुट होईल!
🤔🤔🤔
10) पुण्यातील सोसायटीच्या बाहेर लागलेली पाटी
*IIअतिथि देवो भव II*
परंतु देवांना नम्र विनंती आहे की
*त्यांनी आपापली पुष्पक विमाने सोसायटीच्या बाहेर पार्क करावी...*
😂😂😂😂😂
11) मुलगा- मी तुमच्या मुलीवर 10 वर्षांपासून प्रेम करतोय
*पुणेरी* *वडील* - मग आता काय पेन्शन मागायला आलायस ??
😬🤦🏻♂😬😂😂😂
12) भिकारी : साहेब खूप भूक लागली आहे. ५ रुपये द्या ना
पुणेकर : १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का?
भिकारी : हो आहे ना साहेब
पुणेकर : मग आधी ते खर्च कर. भिकारचोट कुठला.
😂😂😂😂😂😂
13) *स्थळ :- सदाशिव पेठ*
गिऱ्हाईक : “हियरिंग एड चे यंत्र केवढ्याला?”
दुकानदार :-
“वीस रुपयापासून पाच हजार रुपये पर्यंत आहेत.”
गिऱ्हाईक :-
“वीस रुपयांचे बघू.”
दुकानदार :-
“हे घ्या...
कानात एक बटण आणि कानातून शर्टाच्या खिशात एक वायरचा तुकडा सोडायचा...."
गिऱ्हाईक :-
“हे कसं काम करतं?”
दुकानदार :-
“काहीच काम करत नाही.
पण ते बघून सगळे जण तुमच्याशी मोठ्याने बोलायला लागतात......
*पुण्यात सर्वात जास्त खप असलेलं,*
*हेच एकमेव यंत्र आहे."*
.😂🤣🤣🤣🤣
15) कधी विचार केला
M सरळ आणि
W उलटे का लिहितो?
कारण Men सरळ आणि
Women उलटा विचार करतात
काल ही कथा थेट माझ्यासोबत घडली ……
16) काल मी लिफ्टने वर जात होतो,
त्यावेळी एका बाईने लहान मुलासह लिफ्टमध्ये प्रवेश केला .. !!
मी लिफ्टचे बटण दाबले आणि विचारले:
"दुसरा की तिसरा"?
बाईंनी रागाने म्हटले
"आत्या आहे मी याची"
😆😆😆😆😆😆
17) चाळिशीचा फार त्रास होतो ...नको नकोसं होतं नुसतं..काय करावे कळत नाही, सुधरत नाही ...
तिशीत होत तेंव्हा कस बरं होत, उत्साह होता, कुठेही आणि कधीही जाऊ शकत होतो...
विशीत असताना तर अजून छान, कितीही फिरलं, खेळलं तरी दमायला पण होत नव्हतं ...
पण आता...
नको नकोस झालं आहे ...
४५ च्या आसपास काय होणार काय माहिती? पन्नाशी नंतर तर बोलूच नका।
नाही नाही,
माझ्या वयाबद्दल नाही बोलत..
तापमानाबद्दल बोलत आहे.. तापमान कस तिशीत किंवा विशीत असलेलंच चांगलं...😂😂😂😂
18) 🤣🤣लॉक डाऊन पर्यटन ..
.पुण्यात पाटी लागली ☆☆☆
स्विगी आणि झोमॅटोचा ड्रेस भाड्याने मिळेल!
मनसोक्त फिरण्याचा आनंद घ्या!!!😂😂😂😂
19) *शेजारच्या* *वहिनी*
बायकोला म्हणाल्या...
तुमचे साहेब खूप हुशार आहेत.
माझ्या चेहऱ्यावर
मास्क असूनही मला
ओळखलं व हसले
सुद्धा...!!
आता घरातलं*
*लॉकडाऊन आणखी*
*कडक झालंय ...!!!*
😷😷😘😘🤪🤪
20) *काल* एका जुन्या मित्राला चार पाच वेळा कॉल केला पण त्याने उचललाच नाही।
मग आज मी एक मेसेज पाठवला ...
आपल्या वर्गातील 'श्रेया' आठवते ना. ती आज सकाळी भेटली होती. तुझा नंबर विचारत होती. देऊ का ??
सकाळपासून किमान 15 वेळा फोन केला पठ्ठ्याने. .
मग मी पण उचलला नाही.
😆😷 😀😄
22) पुणेकर v/s पुणेकर
पहिला पुणेकर - *तुम्हाला आमरस देऊ की बासुंदी ?*
दुसरा पुणेकर - *घरात एकच वाटी आहे का ?🤔🤔*😃😂🤣😆
23) *कावळ्याने* माठाला विचारले, "तुला आगीमधे भाजून तयार केलं जातं, तरीही तू एवढ्या तप्त वातावरणात, आपल्या आतलं पाणी इतकं शीतल, इतकं थंड कसं ठेवू शकतोस?"
माठानं फारच सुंदर उत्तर दिलं... म्हणाला:
बाष्पीभवन, उष्णता शोषण प्रक्रिया आहे ही! त्यासाठी डेल्टा एच पॉजिटिव्ह असतं.
माझ्या पृष्ठभागावर जी सूक्ष्म छिद्र आहेत, ज्यावर थर्मोडायनेमिक्सच्या नियमांनुसार कूलिंग इफेक्ट जनरेट होतो
......
*कावळ्यानी मनाशी खुण गाठ बांधली की इथून पुढे नको त्या चौकशा करायच्या नाहीत...*
कावळा कुठला होता माहित नाही
पण..
माठ पुण्याचा होता....
😂😂😜😂😂😂
24) याला अपमान म्हणावं की प्रेम? 🙊
नवऱ्याने, बायकोला विचारले: “तुला हँडसम नवरा आवडतो का हुशार आवडतो..??”
बायको: “दोन्हीही नाही…. मला तुम्हीच आवडता!”
😂😂😂
25) *आजचा अजून एक शोध.. 😌*
*रामफळ हे रामाचे.....!💁🏻♂️*
*आणि*
*सीताफळ हे सीतेचे!! 💁🏻♂️*
*तर .......मग.....*
..... *वांगे कुणाचे* ......🤔
......भरताचे!!*. 🤷♂️
😝😆😝😜😂😂😂😂😂
बसल्या बसल्या असंच काहीतरी सुचतं 🙈🙈
26) *रामायण मालिका बघतांना राक्षसिणीला पाहून मुलाने विचारले : ही कोण ?*
*मम्मी म्हणाली : आत्या.*
*पप्पा म्हणाले : मावशी.*
*मग काय रामायण संपले आणि महाभारत चालू झाले
27) सध्या करोना म्हटलं की लोकांना लगेच *काळजी घ्या* म्हणण्याची इतकी सवय लागलीय की प्रत्येक पोस्टवर न वाचता *काळजी घ्या* ठोकून देताहेत.
मी पोस्ट टाकली होती...
*कोरोनामुळं माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला बायको सोबत दीर्घकाळ राहता आलंय!*
माझ्या या पोस्टला शंभर-सव्वाशे जणांनी काळजी घ्या असा सल्ला दिला.
😃😛😛😛 🤭
28) *अक्षयतृतीयेच्या*** मुहूर्तावर*
*मी एक गादी व दोन उश्या घेतल्या !*
*आखीर वो भी तो*
*'सोने'* की चीज है ..😂😂😂
31) पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट च्यायला
समजतच नाहीये जमिनीवर
राहतो का समुद्रात...
🙄🙄😜😃😜🤪😜🤪😜😜😆😂😱😳😱😜🥶😜
32) तो बायकोला म्हणाला
You are my strength
बायको त्याला म्हणाली
It means other women are your weakness?
आता वाक़डयात शिरायचे म्हटल्यावर काय😜😂😂😂
गुरुवार, ३ जुलै, २०२५
" सोशल मीडियावरील माझी सरमिसळ
मी जिवंत आहे
एका पार्टीत अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या. तिथे एक वयोवृद्ध गृहस्थ काठीच्या साहाय्याने मंचावर आले आणि आपल्या जागेवर बसले.
होस्टने विचारले, “आपण अजूनही डॉक्टरकडे वारंवार जाता का?”
वृद्ध हसून म्हणाले, “हो, मी तर नियमित जातो!”
होस्टने विचारले, “का?”
वृद्ध म्हणाले, “रुग्णांनीच डॉक्टरकडे जायला हवं, तेव्हाच तर डॉक्टर जिवंत राहील!”
श्रोत्यांनी त्यांची ही हजरजबाबी ऐकून टाळ्यांचा कडकडाट केला.
पुन्हा होस्टने विचारले, “मग आपण फार्मासिस्टकडेही जाता का?”
वृद्ध हसून म्हणाले, “नक्कीच! फार्मासिस्टलाही तर जगायचंय ना!”
आता अजूनच जोरात टाळ्या वाजल्या.
होस्ट हसत म्हणाले, “मग फार्मासिस्टने दिलेली औषधं घेतात का?”
वृद्ध उत्तरले, “नाही! औषधं तर बहुतेक वेळा फेकून देतो… मलाही तर जिवंत राहायचंय!”
यावर तर सगळा हॉल खदखदून हसला.
शेवटी होस्ट म्हणाले, “या मुलाखतीसाठी तुमचं मनःपूर्वक आभार.”
वृद्ध उत्तरले, “स्वागत आहे! मला माहित आहे, तुम्हालाही तर जिवंत राहायचंय ना!”
श्रोते एवढे हसले की बराच वेळ टाळ्यांचा गजर होत राहिला.
पुन्हा एक प्रश्न विचारण्यात आला, “आपण आपल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्येही अॅक्टिव्ह आहात का?”
वृद्ध म्हणाले, “हो, मधूनमधून मेसेज पाठवत राहतो, जेणेकरून सगळ्यांना वाटावं की मी जिवंत आहे! नाहीतर लोक समजतील की मी गेलो आणि ग्रुप अॅडमिन मला ग्रुपमधून काढून टाकेल!”
म्हणतात, हा विनोद जगातला सर्वात मजेशीर विनोद मानला गेला, कारण सर्वांना जगायचंय!
म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, हसत राहा, मेसेज पाठवत राहा, आणि आपल्या माणसांशी जोडलेले राहा!
लोकांना सतत कळत राहिलं पाहिजे की आपण जिवंत आहोत, आनंदी आहोत आणि तंदुरुस्त आहोत — शरीरानंही आणि मनानंही!
जगायचं असेल… तर जिंदादिलपणा हवा!👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच !"
😄 " आहे मनोहर तरी भाग 42 !":
" अभिवाचन क्रमांक 363 !":
अभिवाचन ऐकण्यासाठी पुढील लिंक उघडा
https://drive.google.com/file/d/1882G2s_dwU-oNNzgmROank9dZRY2WA9m/view?usp=drivesdk
#######
👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच !":👍
😄 " आहे मनोहर तरी भाग 45!":😄
" अभिवाचन क्रमांक 373 !":
💐 "ह्या भागामध्ये सौ सुनीताबाईंनी कॉपीराईटसंबंधी भाईंच्या लेखा बद्दल जो पाठपुरावा 2 प्रकाशकांंबरोबर. केला तो खरोखर त्यांच्या काटेकोर व्यावहारिक दृष्टिकोनाचे दर्शन घडवतो. कुठल्याही प्रश्नांची आपल्याला हवे तशी तड लागेपर्यंत आपली भूमिका ठाम ठेवायची त्यांच्या वृत्तीची प्रचिती येथे येते. परंतु अखेरीस त्यातील एका प्रख्यात प्रकाशन संस्थेच्या चालकांबरोबर जे घडते ते उलटच, कसे ते समजून घेण्यासाठी पुढील लिंक उघडा....💐
https://drive.google.com/file/d/1E6orZbiySkaCzMY6PKHKfn4Prvo_CXFj/view?usp=drivesdk
##########
😇 "इकडे तिकडे वाकडे तिडके !":😇
😭 "कुठेतरी काहीतरी चुकतंय !":😭
🤣 "वर्तमानपत्रातील पुढील चिंताजनक वृत्तमथळे पहा:
या साऱ्या वरून समजून येईल की जागे होणे, आवश्यक सुधारणा करणे तर नितांत गरजेचे, चालसे कल्चर यापुढे टाकले पाहिजे. ह्या प्रामाणिक हेतूने
"इकडे तिकडे वाकडे तिडके" ही नवीन संकल्पना प्रदर्शित करणे सुरू केले आहे.
# मुंबईमध्ये झटपट जुगाराचे पेय
# बालहक्काबाबत सरकारची अनास्था
# आधी बोंबील खरेदी नंतर सोडून साखळी अंगठीवर डल्ला
# निवडणूक कामामुळे शैक्षणिक नुकसान
शिक्षण संस्था संघटनांचे निवडणूक आयोगाला निवेदन
# इमारतींना पुन्हा नोटीसा
महारेरा घोटाळा प्रकरण केडीएमसी अधिकारी पुन्हा चक्रीय
# शिक्षक सुटा बुटात
विद्यार्थी गणवेशा विना
# रेल्वे प्रवास भीतीदायक
महिलांनी मांडल्या प्रवासादरम्यानच्या यातना
# बुलेट ट्रेन राहू द्या
आधी उपनगरी सेवा सुधारा
# मृत महिला जिवंत भासवूून भूखंड हडप
# मौल्यवान नीलम हिऱ्याची हेराफेरी
# दीड लाखाची लाज घेताना अटक
)# अ वाट पाहुनी जीव शीणला
दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे डोळे कॉलेजच्या वाटेकडे
निकालानंतर महिना उलटूनही महाविद्यालय प्रवेशाची प्रतीक्षा
# 13 कोटींचा बनावट इनपुट टॅक्स घोटाळा उघड
# रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत
मृतदेह दोन तास रस्त्यावर
# विद्यार्थ्यांना जुंपले कामाला
प्रवेशोत्सवाला बुलढाण्यात गालबोट
# आदिवासी गर्भवतीचा झोळीतून प्रवास
# शहरात पुन्हा खड्ड्यांचे विघ्न
मुंबई महापालिकेच्या पाहणीत 1881 खड्डे !
#######
👍"वाचता वाचता वेचलेले भावलेले !":👍
💐 "प्रत्यक्षात वास्तव हे असतं की कोणतीही कामगिरी व्यक्ती व परिस्थिती परिपूर्ण नसते ती 100% चांगली व 100% वाईट नसते त्यात चार चांगल्या चार वाईट आणि चार न्यूट्रल आणि अनेक या सर्वांच्या मधल्याही अशा गोष्टी आहेत इंद्रधनुष्याचा अर्क एका स्पेक्ट्रम वर जसे एकामागोमांग एक विविध रंग दिसतात तशीच कोणतीही व्यक्ती व परिस्थिती दोन टोकांच्या मध्ये कुठेही असू शकते चांगल्या वाईटच्या विविध प्रमाणातल्या मिश्रणाच्या स्वरूपात केवळ दोन मीटिंगमध्ये दोन रंगांमध्ये व जगाला स्वतःला व जगाला पान अवास्तववादी आहे आपण सर्वच त्रिमितीय बहुरंगी आहोत पातळ क***** किंवा पांढऱ्या कागदासारखी आपली व्यक्तिमत्व नाहीत ती आहेत विविध रंगांच्या वाकारांच्या फुलदाणी सारख्या त्रिमतीय वस्तूंसारखी परफेक्शन परफेक्शन मधलं हे ब्लॅक अँड व्हाईट थिंकिंग मुळे आपण वास्तवापासून दूर जाऊन स्वतःचेच नुकसान करून घेतो !":💐
# डॉक्टर तेजस्विनी कुलकर्णी
"वाचता वाचता वेचलेले !":
"स्त्री जन्मा ही तुझी कहाणी !":
करियरला प्राधान्य देणाऱ्या महत्त्वाकांक्षी स्त्रीच्या आयुष्यातही एक थांबा असतो मातृत्वाचा आयुष्यात येणारा हा टप्पा अनेकांच्या प्राधान्यक्रम बदलून टाकतो आई झाल्यावर स्त्रीचे आयुष्य पूर्णपणे बदलते तिचे सगळे काही बाळापासून सुरू होते आणि त्याच्या पर्यंत येऊन थांबते त्यामुळे तिची इच्छा असूनही तिला अनेकदा करिअरला बाजूला सारावे लागते तिने करिअर करण्यासाठी थोडीफार धडपड केलीच तरी तिला बऱ्याच गोष्टींना सामोरे जावे लागते तिने त्यावेळी घेतलेले निर्णय समोरच्या लोकांना पट्टाच असे नाही त्यामुळे तिच्या मातृत्वाच्या थांब्यावर अधिक काळ राहावे लागते हे खरे आहे
# चैताली जोशी
######
👍"रंगांची दुनिया !":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍"स्वरानंद-109 !":👌
💐 " पुढील लिंक्स उघडून तीन सुमधुर गाणी ऐका...
1 आजा सनम मधुर चांदनी में हम........
2 उडे जब जब जुल्फे तेरी......
3 क कोई आया धडकन केहती है....
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
#####@#
👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच!:👌
👍" चंद्र राशीच्या षडाष्टकयोगात चंद्र आल्यानंतर होणारे अनिष्ट परिणाम !":👌
" अभिवाचन क्रमांक 372 !":
💐" माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येक दिवस वेगळा असतो. 'कुछ खट्टा कुछ मीठा' असा अनुभव येतो. जेव्हा चंद्र आपल्या चंद्रराशीला षडाष्टक योगात येतो तेव्हा ते दर महिन्यातील चार सव्वाचार दिवस त्रासदाय कसे जातात, त्याचे दिग्दर्शन करणारा श्री सुधाकर नातू यांचा लेख. त्याचे अभिवाचन येथे श्री उदय पिंगळे करत आहेत. आपल्याला मार्गदर्शक ठरेल असा हा लेख ऐकण्यासाठी पुढील ध्वनिफीत उघडा....💐
####@
अवैैध झोपडपट्ट्यांमुळे, खारफुटी धोक्यात..
रस्ते, फूटपाथ, कुणासाठी? पादचाऱ्यांसाठी की, फेरीवाल्यांसाठी?"👌
👍"शासकीय यंत्रणा, राजकारणी आणि जागरूक नागरिक यांनी आपापली विहित कर्तव्ये न केल्यामुळे, निर्माण होणारे हे प्रश्न आहेत. त्यामध्ये सुयोग्य आर्थिक नियोजनाची हेळसांड, तसेच सरसकट नागरिक शास्त्रातले नियम वाऱ्यावर सोडणे, राजकारण्यांनी मतपेट्यांसाठी अवैैध गोष्टींंना प्रोत्साहन देणे, अशा विविध गोष्टी प्रामुख्याने असे प्रश्न निर्माण व्हायला कारणीभूत आहेत. त्यामुळे जगायचे कसे? हा प्रश्न सामान्यांसमोर उभा राहिला आहे. आपापली कर्तव्ये जर निमूटपणे चोख, सगळ्यांनीच जर केली, तर असे प्रश्न निर्माणच होणार नाहीत !":👌
#######
😭 "लक्षवेधी दुरावस्थेच्या नोंदी- 'चालसे कल्चर नको रे बाप्पा !":😭
👍"प्रत्येक सुजाण नागरिकाने जागल्याची भूमिका घेत अशाच दुरावस्थेच्या नोंदी नजरेत आणून द्याव्यात आणि सुधारणेसाठी आग्रह धरावा !":👍
#########@#
👍" मुक्तसंवाद सहज- तुुझे आहे तुझंपाशी, जे तुमच्या जवळ आहे त्यात समाधान माना !:👌
👍"आपण नेहमी आपल्याजवळ नाही, त्याची चिंता करतो, त्यामुळे ईर्षा, असूया असमाधान निर्माण होते. त्यासाठी मनाला चटका लावणारी उदाहरणे देऊन, जे आपल्याजवळ आहे त्यात समाधान मानायचे कसे, ह्याचा मूलमंत्र दाखवणारा हा व्हिडीओ आपल्या तुम्हा सर्वांचे डोळे उघडेल......👌
पहाण्यासाठी पुढील लिंक उघडा.....👌
https://youtu.be/NlXgejUTDUI?si=JPmHjOK5nExEImXO
https://youtu.be/NlXgejUTDUI?si=JPmHjOK5nExEImXO
षण
#############
👍" मुक्तसंवाद- बोलायचं कां, किती केव्हा कसं कोणाशी !:👌
👍" माझ्या यूट्यूब वरील चॅनेल सरफिंग करताना माझा सुमारे वर्षापूर्वीचा हा व्हिडिओ अचानक नजरेत आला. बोलणं आणि ऐकणं या दोन महत्त्वाच्या गोष्टी पाहण्या च्या व्यतिरिक्त आपण करत असतो त्यामधील बोलणं हे संपर्काचं आणि कुठलाही व्यवहार पुढे जाण्याचा साधन असल्यामुळे अत्यंत महत्त्वाचं असतं.
कुणी विचारल्याशिवाय सांगू नये कमीत कमी गरजेपुरतं आवश्यक असेल तेव्हाच बोलावं असा या व्हिडिओचा मतितार्थ आहे....💐
तो समजून घेण्यासाठी पुढील लिंक उघडा.....💐
https://youtu.be/mtGLEl3h-rg?si=h4FoqnVAHcDkgw8H
#############
"वाचता वाचता वेचलेले भावलेले !":
माणसाची आयुर्मर्यादा आणि तो करत असलेले संकल्प माणसाच्या हातात नसतात. ज्याप्रमाणे त्याची आयुर्मर्यादा त्याच्या हातात नसते, त्याप्रमाणे त्यान केलेल्या संकल्पाची सिद्धी त्याच्या हातात नसते. माणसाचे संकल्प आणि सिद्धी यामध्ये परमेश्वराधीन नियती उभी असते. त्यामुळे त्यानं केलेल्या संकल्पांची सिद्धी किंवा असिध्दी या दोन्ही गोष्टींच श्रेय वा अपश्रेय माणसान आपल्या अंगावर घेऊ नये. समाजात काही मानदंड उभे करावेत.
# भा. द. खेर
💐"तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार !
ग्रहबदलानुसार अनुकूल गुणांप्रमाणे प्रयत्न आणि अपेक्षा यांचा समतोल साधत...
'पुढचं पाऊल' संपूर्ण वर्षाचे राशिभविष्य !
# तुमच्या राशीला शनीची साडेसाती कधी ?
# शिवाय जन्मपत्रिकांनुसार विवाह जुळण्यासाठी गुणमेलन विषयक उपयुक्त मार्गदर्शनही !!
शंभर रुपये किंमत !
आजच विकत घेण्यासाठी,
पुढील लिंक उघडा...💐
https://www.bookganga.com/R/92WU8
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)