सोमवार, ३० जून, २०२५
" शारदोत्सव-एक क्लासिक पुस्तक
👍"क्लासिक दिग्दर्शक-लेखिका जयश्री दानवे !":👍
👍"भारतीय चित्रपट सृष्टीचा अविस्मरणीय मागोवा !": 👍
💐"हे पुस्तक अभ्यासपूर्ण लेखनकौशल्याची कमाल आहे. बॉलीवूडमधील 12 क्लासिक दिग्दर्शकांच्या यशस्वी थोरवीला योग्य तो न्याय तर दिला आहेच, पण त्या त्या दिग्दर्शकाच्या कार्यकर्तृत्वाचे सार संबंधित उत्तम चित्रपट कोणते तेही त्यांनी अचूक अधोरेखित केले आहे ! कसे ते बघा:
के आसिफ-दिव्य स्वप्नांचा बादशाह
मुगले आजम
मेहबूब खान- युगप्रवर्तक दिग्दर्शक
मदर इंडिया अंदाज
विमल रॉय- ऑफ बीट सिनेमाचा जन्मदाता
देवदास, मधुमती, बंदिनी, यहुदी
कमाल अमरोही- कलात्मक भव्यतेची कमाल
पाकीजा, दिल अपना प्रीत पराई,महाल
रजिया सुलतान
बी आर चोप्रा- सामाजिक समस्यांचा बादशहा
हमराज, गुमराह, नया दौर, कानून
यश चोप्रा- रोमँटिक चित्रपटांचा जादूगार
चांदनी, दिल तो पागल है,सिलसिला, दाग, वक्त
ऋषिकेश मुखर्जी- मध्यमवर्गीयांचा कौटुंबिक दिग्दर्शक
अभिमान, गुड्डी, चुपके चुपके, आनंद
विजय आनंद- दिग्दर्शनाचा सर्वांग सुंदर बादशहा
गाईड, तेरे घर के सामने, ब्लॅकमेल, ज्युएल थीफ
गुलजार-सर्वस्पर्शी 'गुलजार' दरवळ
मेरे अपने, आंधी, मौसम,
शक्ती सामंत-अमर प्रेमाचा सफल दिग्दर्शक
काश्मीर की कली, अमर प्रेम, अमानुष, आराधना
व्ही शांताराम-अमर कलात्मक चित्रपती
दो आखे बारा हात, नवरंग, पिंजरा
जनक जनक पायल बाजे
शाम बेनेगल-आर्ट फिल्म्सचा अंकुर
जुनून, मंथन, भूमिका, कलयुग
प्रत्येक दिग्दर्शकाचा हा यथोचित आणि सर्वांगसुंदर असे वैशिष्ट्य दाखविणारा ऐवज वाचणे, म्हणजे चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम चित्रपटांच्या इतिहासाची उजळणी करणे असेच होते. असे पुस्तक वाचायला मिळणे, हा देखील एक परमभाग्याचा सुयोग आणि अर्थातच म्हणूनच या पुस्तकाला एक 'क्लासिक' पुस्तक असेच म्हणावे लागेल !":💐
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
शुक्रवार, २० जून, २०२५
सोशल मीडियावरील सर मिसळ
# जीवनाची वाट ही प्रत्येकाची वेगळी असते. त्या वाटेवरच्या प्रवासात आपल्याला साथ देणारे भेटले तर चांगलेच, पण नाही भेटली माणसं तर एकट्याने चालत प्रवास सार्थकी लावायचा असतो !":💐
# कळत नाही आयुष्यात
माणसं कशी येतात
कळत नाही कोण कधी साथ देईल
कोण कधी सोडून देईल
कळत नाही कधी हसू
तर कधी रडू येईल
आयुष्य हा एक प्रवास आहे
ज्यात माणसं भेटतात साथ देतात
कधीतरी रस्ता खडतर असतो
तर कधीतरी सुखद
पण माणसं नेहमी सोबत असतात !":💐
# श्री प्रमोद गायकवाड
👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच!:👌
💐 " दूरदर्शन वरील नक्षत्रांच्या दिवसांचे घबाड !":💐
" अभिवाचन क्रमांक 365 !":
💐 " कालप्रवाहाच्या ओघात अनेक घटना, प्रसंग, परिस्थिती सातत्याने बदलत असते. पण त्यातीलच काही मनमंजुषेत पुन्हा पुन्हा आठवत रहाव्या अशा काही घटना व क्षण असतात 1972 मध्ये दूरदर्शनची सुरुवात मुंबईला झाली आणि तेव्हा तेथे कार्यरत असलेले निर्माते श्री अरुण काकतकर यांच्या 'घबाड' या पुस्तकाचा श्री सुधाकर नातू यांनी घेतलेला हा रसास्वाद, अभिवाचन रूपात श्री उदय पिंगळे येथे सादर करत आहेत. "दूरदर्शनवरील
ह्या मनभावन पाऊलखुणा" तुम्हालाही पुन्हा पुन्हा उजळणी कराव्याशा वाटतील !":💐
पुढील ध्वनिफीत उघडून ऐका तर मग....
या साऱ्याकडे चिकित्सक दृष्टीने पहात साक्षेपी शब्दातील "मल्लिनाथी- कुठेतरी काहीतरी चुकतंय !" या श्री सुधाकर नातू लिखित लेखाचे अभिवाचन येथे श्री उदय पिंगळे करत आहेत. ऐकण्यासाठी पुढील ध्वनिफीत उघडा....!":🤣
👍" बोल अमोल वाचता वाचता वेचलेले !":👌
# "जीवनाची वाट ही प्रत्येकाची वेगळी असते. त्या वाटेवरच्या प्रवासात आपल्याला साथ देणारे भेटले तर चांगलेच, पण नाही भेटली माणसं तर एकट्याने चालत प्रवास सार्थकी लावायचा असतो !":💐
#################
👍" छाप (पड)लेले शब्द !":👌
💐 " काळ बदलतो पण दु श प्रवृत्ती दूरवर्तन तसेच राहते नव्हे ते अधिकाधिक अमानु ष माणुसकीला काळीमा फासणारे राक्षसी होत जाते त्याच्या पाऊलखुळा आज समाज मनाला युद्ध करत असलेल्या पाण्याची साऱ्यांवर वेळ आली आहे त्यावेळी निदान दूरवर्तनाला सामना करणार्या टोप्या तरी होत्या परंतु आज काय परिस्थिती आहे तर अशा तऱ्हेच्या अपप्रवृत्तींना आळा घालणारे अभावानेच आढळत आहेत. साहजिक दिशाहीन हातबल समाज अधिकाधिक चिखला त रुुतत चालला आहे.
अशा तऱ्हेची स्पंदने मनात उमटवणारी ही छोटीशी बातमी मूर्ती लहान पण कीर्ती महान अशीच दिशादर्शक म्हणायला हवी.
जाता जाता एक नोंद माननीय श्री सुशील कुमार शिंदे आज 84 वर्षे होऊ नये तसेच दिलखुलास हास्य बालगीत मिश्किल टीकाटिपन्या करताना पाहून हेच म्हणावेसे वाटते त्यांच्या वतीने की अभी तो हम जवा है !":💐
###############
😇 "इकडे तिकडे वाकडे तिडके !":😇
☺️ "करूया ह्या हृदयीचे त्या हृदयी" जाणिवा विस्तारु
या ध्येयामुळे गेली पाच सहा वर्षे मी शब्द, बोल, दृश्य अशा विविध माध्यमांतून वा रूपातून सोशल मीडियावर उपक्रम सादर करत आहे, त्याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. बदल हा केव्हाही आवश्यक असतो त्यामुळे नवनवीन कल्पना सुचण्याचा मार्ग मोकळा होतो.
🤣 "बोल अमोल" च्या पाठोपाठ "वाचता वाचता, वेचलेले" ही संकल्पना आता चांगले मूळ धरायला लागलेली आहे. परंतु वास्तवतेचे एकंदर अकार्यक्षम यंत्रणेचे, व्यवस्थेचे तसेच मनोवृत्तीचे अनेक अनेक नकारात्मक परिणाम आपल्याला विविध प्रसारमाध्यमातून पहायला लागतात.
"कुठेतरी काहीतरी चुकतंय" हे या साऱ्या वरून समजून येते आणि म्हणूनच जागे होणे, आवश्यक सुधारणा करणे तर नितांत गरजेचे, चालसे कल्चर यापुढे टाकले पाहिजे ह्या प्रामाणिक हेतूने "इकडे तिकडे वाकडे तिडके" ही नवीन संकल्पना प्रदर्शित करणे सुरू केले आहे.
😇 "इकडे तिकडे वाकडे तिडके !":😇
☺️ "
🤣 "वर्तमानपत्रातील पुढील चिंताजनक वृत्तमथळे पहा:
अनयंत्रित गर्दी सज्जतेचा अभाव बेंगळुळातील जिल्हा स्वामी स्टेडियम बाहेर गोंधळामुळे दुर्घटना
अनधिकृत इमारतीवर कारवाई ठाणे महापालिका प्रशासनाला सात महिन्यानंतर जाग
दुर्गाडी किल्ल्याची तटबंदी कोसळली दुरुस्ती वेळी नव्याने बांधलेली भिंत पडल्याने प्रश्नचिन्ह पीडब्ल्यूडी चे पुरातत्त्व खात्याकडे बोट तत्कालीन आयुक्तांची चौकशी एन एम एम टी च्या चार बस गाड्या आगीच्या भक्ष स्थानी ई वाहनातील बॅटरीतील शॉर्ट सर्किटमुळे आग कोरड वायरच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू सह भंगार गोदामांना आग लोकलच्या टपावर स्टंटबाजी भोवली
स्वस्त सोन्याच्या आमिषाने फसवणूक टोळी पोलिसांच्या जाळ्यात
प्रदूषणाचे 55 बळी चंद्रपुरात 400095 रुग्ण सहा महिन्यातील धक्कादायक वास्तव
# "तरूणही पाठदुखीने बेजार
बैठी जीवनशैली व्यसने व्यायामाचा अभाव
# मोबाईल हॅक करून खात्यातून पैसे लंपास..
# गल्यांमध्ये हिरवा चिखल
छाटणीनंतर पालापाचोळा फांद्या रस्त्यावर पडून...
# रेल्वे तिकिटासाठी खासदाराचे बनावट पत्र....
# पोलिसांनी वेषांतर करून आवळल्या मुसक्या
'बहुरूपी' चोराकडे लाखोंचे घबाड. .
# अलिबाग जिल्हा रुग्णालय गैरसोयीचे आगार
स्वच्छतागृह बंद
रुग्णांसह नातेवाईकांचे हाल...
# "अकरावी परीक्षेचा घोळ संंपता संपेना...
.......
......
विकासाच्या प्रगतीच्या पराक्रमांच्या वल्गना करता करता पायाखाली काय जळते आहे, याची जाण करून देणारे हे व्रुत्तमथळे... 🤣🤣🤣
##################
# किरकोळ वादातून तरुणाची हत्या...
# चौकडीकडून तरुणावर जीवघेणा हल्ला...
# ठाण्यात कॅसलमेल नाक्यावर हाणामारी:
पूर्व वैमनस्यातून दोघांवर जॉपरणे हल्ला....
षडरिपूंपैकी क्रोध हा अत्यंत घातक असा माणसाचा
शत्रू आहे. भौतिक विकास वेगाने होत असताना, माणसाचा मानसिक भावनिक आणि नैतिक र्हास झपाट्याने होत असल्याचेच हे लक्षण आहे. संयम आणि सबुरी विसरली जात आहे. मानसशास्त्रज्ञांनी वैद्यकीय संशोधकांनी या अशा तऱ्हेच्या मनोवृत्ती घडण्याच्या कारणांची सखोल कारणे शोधणे अत्यावश्यक आहे. पर्यावरण मग ते वातावरणाचे असो वा सामाजिक, तसेच जीवघेणी वेगवान जीवनशैली व अपरिहार्य स्पर्धा याचबरोबर खानपानाच्या वेळा सवयी आणि पदार्थ यांचा दर्जा, घटक...अशा विविध कारणामुळे मानवजातीचे हे विपरीत स्खलन होत आहे कां आणि त्यावर उपाय कोणते ? यांचा गांभीर्याने उहापोह व्हावा अशीच अपेक्षा, सुज्ञ सुसंस्कृत माणसे अशा उत्तरोत्तर सगळ्याच माध्यमातून अंगावर येणार्या वृत्तांमुळे करतील !:🤣
############
👍" मराठी रंगभूमी आणि नाटके!":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
☺️ "माणसाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा नाद असतो व्यसन असते. त्या गोष्टीचा नादात तो वास्तवता विसरतो त्या अनुभवांची जणू त्याला नशा चढते. त्यामुळे देहभान हरपते. कोणाला दारूचे, अफूचे व्यसन असते, तर कोणाला संगीताचा नाटकाचा शौक असतो. दोन्ही वेळेस परिणामात फरक असला तरी शौकाची दिशा एकच असते.
मराठी माणसासाठी नाटक हा एक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे नाट्यरसिकांना नाटकांचा असाच विलक्षण शौक असतो. नाटक ही एक खरोखर रोमांच निर्माण करणारी चीज आहे. मराठी रंगभूमीवरील नाटकांमध्ये पुष्कळदा धंदा कला विचार या त्रिमूर्तीचा अपूर्व संगम करण्याची कुवत असते. एक अनोखे करामणूक विश्व आहे.
कोणत्याही व्यवसायात जी मूलभूत तत्वे असतात त्यांचा इथे समावेश होतो. कस ते सांगतो. रंगमंच हे त्या व्यवसायाचे ठिकाण, काम करणारे कलावंत व्यवसायाकरता भांडवल अर्थात कॅपिटल, तर ग्राहक प्रेक्षक_. व्यवसायाकडून बाहेर पडणाऱ्या फायनल प्रॉडक्टचा नाटकाचा उपभोक्ता म्हणजे कस्टमर असतो. गुंतवलेल्या भांडवलावर अर्थातच जास्तीत जास्त फायदा रिटर्न मिळवणे हा कोणत्याही व्यवसायाचा गाभा येथे उपस्थित असतो. त्या दृष्टीने हा एक धंदा आहे, पण इथे गोष्ट तिथे संपत नाही नाटक हे धंद्यापलीकडे कलेच्या रूपाने एक वेगळे निर्मितीविश्व_ क्रिएटिव्ह वर्ल्ड येथे आविष्कार घडवत असते. जातिवंत कलावंताच्या अद्भुत प्रतिभेचा चमत्कार अनुभवण्याची तिथे संधी मिळू शकते. कलेमध्ये एक अपार असे सौंदर्य असते, तर विचारांची प्रगल्भता बुद्धीचा तरल संवाद नाटक आपल्या उपभोक्त्यांशी भावसंवाद करू शकते. म्हणूनच नाटक धंदा कला विचार त्रीमूर्तीचा अद्भुत संगम करणारी गोष्ट आहे.
विविध विषयांवर समाजाच्या मानवाच्या जीवनातील विविध अशा गुंतागुंतीवर समस्यांवर जेव्हा नाटकाच्या रूपातून भाष्य केले जाते, तेव्हा एक नवा विचार देणारेनाटक नवीन दिशा देत असते. त्यामुळे या त्रिवेणी संगमापोटी मिळणारा आनंद खरोखर शब्दातीत असतो. अर्थात प्रत्येक नाटकाला जे जमतेच असं नाही. अत्यंत दुर्मिळ अशी नाटके या ३ गोष्टींचा समायोजित समकल्प करणारी असतात आणि अर्थातच ती रसिक मनाला धुंद आणि अंतर्मुख करत असतात असं मला वाटतं. नाटक रंगभूमी या यावर मला जे वाटलं सुचलं ते इथे मांडलं आणि ते तुम्हाला देखील आवडेल असं मला वाटतं !':👌
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
" सोशल मीडियावरील अलौकिक अर्थपूर्ण व्हिडिओज
1
👍"सोमि'वरील मुशाफिरी-' मुकी होत चाललेली घरे' !":👌
" अभिवाचन क्रमांक 368 !":
💐"ह्या जीवाळ्याच्या विषयावरील टोपीवाला व्याख्यानमालेत श्री विवेक घळसासी यांनी मांडलेले उद्बोधक विचार प्रवर्तक आणि प्रसंगी धक्कादायक आऊट ऑफ बॉक्स असे विवेचन करणारा हा व्हिडिओ प्रत्येकाने पहावा समजून घ्यावा मनामध्ये विचार करावा असाच आहे.
अधून मधून आपल्या अभिवाचन मंचाला वेगळी दिशा आणि मार्ग मिळण्यासाठी आम्ही आपल्याला असे व्हिडिओ प्रकाशित करण्याची प्रेरणा या व्याख्यानाने आम्हाला दिली आहे....
हे विस्तृत व्याख्यान आपल्यालाही अंतर्मुख करेल असा आम्हाला विश्वास आहे....💐
त्यासाठी पुढील लिंक उघडा...💐
https://youtu.be/She11tNLv_A?si=WUvYFy-gfbB1WMnx*‘मैत्रीमधील मंदी’*
#####÷################################
2
मी अलीकडेच हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूच्या अंकात एक अत्यंत विचारप्रवर्तक लेख वाचला आणि तो थेट हृदयाला जाऊन भिडला.
या लेखात ‘Friendship Recession’ म्हणजेच मैत्रीमधील मंदी कशी आपल्या दैनंदिन व्यवहारात शिरकाव करत आहे, हे अतिशय प्रभावीपणे मांडले आहे.
American Perspectives Survey नुसार, 1990 पासून अमेरिकन प्रौढांमध्ये “एकही जवळचा मित्र नाही” असे सांगणाऱ्यांचे प्रमाण चारपट वाढून १२% वर गेले आहे, तर “१० किंवा अधिक जवळचे मित्र आहेत” असे सांगणाऱ्यांचे प्रमाण एकतृतीयांशाने कमी झाले आहे.
माझं मत आहे की जर भारतातील शहरी भागात असाच एखादा सर्व्हे केला, तर तसाच काहीसा कल दिसून येईल. आपल्याकडे ओळखी वाढत आहेत, पण *खरे ‘मित्र’* कमी होत आहेत.
पूर्वी अशा वेळा होत्या की आपण नवीन शहरात असलो, तरी एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलो , बसलो आणि ओळखीच्या, अनोळखी मित्रांशी सहज गप्पा रंगल्या असं सहज घडलं असतं. पण आजकाल अनेकजण एकटे टेबलवर बसतात, गर्दीकडे पाठ करून.
अमेरिकेतील एका अलीकडच्या सर्व्हेप्रमाणे, एकट्याने जेवणं हे प्रकार मागील दोन वर्षांत २९% ने वाढले आहेत.
Stanford University तर आता विद्यार्थ्यांना सामाजिक जीवन उद्देशपूर्वक रचायला शिकवण्यासाठी ‘Design for Healthy Friendships’ नावाचा अभ्यासक्रम चालवते.
हे सगळं फक्त एक सामाजिक बदल नाही, तर एक सांस्कृतिक संकट आहे. मैत्रीसाठी वेळ काढणं ही केवळ लक्झरी राहिलेली नाही; ती आता एक प्राथमिकता असलीच पाहिजे.
आपण आपला वेळ कुठे घालवतो, कोणामध्ये गुंतवतो, हे सर्व झपाट्याने बदलतंय. एकटेपणा हा आता निवड नाही, तर एक नवा नॉर्म बनत चाललाय.आणि जर योग्य पद्धतीने वापरला गेला नाही, तर हा एकटेपणा मित्र न बनवण्याचीच नाही, तर मैत्री टिकवण्याचीही क्षमता गमावून बसण्याचं कारण बनतो.
जर आपण जागरूकपणे आपल्या प्राधान्यक्रमात मैत्रीला स्थान दिलं नाही, तर “संबंध” – हा आपल्या आनंदाचा आणि आरोग्याचा सर्वात महत्त्वाचा स्रोत – आपल्याला नकळत गमवावा लागेल.
आता आपण आधीपेक्षा अधिक स्वतःमध्ये गुंततोय – सोशल मीडिया, कुटुंबातील जबाबदाऱ्या, पालकत्व, पाळीव प्राणी यांच्यात.
आज मैत्री ही आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग राहिलेली नाही, ती आता इतर सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर उरलेल्या वेळात जमली तर जमली, अशा स्वरूपात आली आहे.
हे सगळं असूनही, मैत्रीचे महत्व अधोरेखित करणारे भरपूर संशोधन उपलब्ध आहे.
Bonnie Ware या हॉस्पिटल परिचारिकेच्या ‘The Top Five Regrets of the Dying’ या प्रसिद्ध पुस्तकात एक अत्यंत हृदयस्पर्शी विधान आहे –
“I wish I had stayed in touch with my friends.”
*“मला वाटतं, मी माझ्या मित्रांशी संपर्कात राहिलो असतो तर बरं झालं असतं.”*
संशोधन सांगतं की –
“Social isolation म्हणजे सामाजिक एकटेपणा हा हृदयरोग, डिमेन्शिया आणि मृत्यूचा धोका वाढवतो. हे रोज १५ सिगारेट पिण्याइतकं धोकादायक असू शकतं.”
मैत्री ही मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्य सुधारते.
Harvard University च्या ८० वर्ष चाललेल्या प्रसिद्ध अभ्यासात हे स्पष्ट सांगितलं गेलंय की,
*“आपल्या आयुष्यातील आरोग्य व आनंद याचा सर्वात मोठा भविष्यवक्ता (predictor) म्हणजे तुमचं धन किंवा व्यावसायिक यश नव्हे, तर तुमचे निकटवर्तीय संबंध आणि मैत्री आहे.”*
Survey Centre on American Life च्या अहवालात एक मूलभूत सत्य आहे:
*“More friends equals more life satisfaction.”*
*“अधिक मित्र = आयुष्यात अधिक समाधान.”*
जसं गुंतवणूक वाढण्यासाठी वेळ लागतो, तसंच मैत्रीसुद्धा!
ती एक दिवसात होत नाही – तिच्यासाठी लागतो वेळ, प्रयत्न आणि मनापासूनचा सहभाग.
*आणि ही मैत्री जिथे नैसर्गिकरीत्या फुलते ती जागा म्हणजे BBNG च्या विकली मीटिंग ..* या मीटिंग मध्ये अनेक जिवाभावाचे मित्र मिळतात आणि सोबत मिळते व्यवसाय वाढीची संधी …
*Join BBNG…. Do come to meeting Regularly… Make Friends … Boost Business ..*
शेवटी मिर्झा गालिब यांचा हा शेर खास मित्रांसाठी –
“दोस्तों के साथ जी लेने का मौका दे ऐ खुदा…
तेरे साथ तो , मरने के बाद भी रह लेंगें…”
मित्र व्हा, आणि सदैव आशीर्वादित रहा. 😊🌹
*डॉ. अभिजीत चांदे*
*असोसिएट डायरेक्टर*
*BBNG*
*9822753226*
#########################
🤗 *पुढील वर्षी येणारी नवीन पुस्तके :-*😎
"बारामतीकरांच्या करामती" एक अनुभव
लेखक : छगन भुजबळ
"विश्व कर्जाचे - कर्ज तुमचे सल्ला माझा"
लेखक : विजय मल्ल्या
एक (अधूरी) आत्मकथा -
"मी पंतप्रधान झालो तर...."
लेखक : शरद पवार
एक व्यंगकार - "मुक्त हस्त चित्र"
लेखक - निखिल वागळे
दिवाळी अंक -
"स्वत:ची मोरी तरी - - - - चोरी"
लेखक आणि संपादक - अजित पवार
एक शोकांतिका - "फक्त मी आणि माझं इंजिन"
लेखक - राज ठाकरे
एक रहस्यकथा - "कमळाबाईचे प्रेम की...... गेम"
लेखक - उद्धव ठाकरे
बालगीत - "असावा सुंदर चिक्कीचा बंगला"
कवयित्री - पंकजा मुंडे
"प्रवास वर्णन"-
"सिंधुदुर्ग ते मुंबई व्हाया चेंबूर"
लेखक - नारायण राणे
अजुन एक चमत्कार -
"चाऱ्यापासून वीजनिर्मिती"
लेखक - लालूप्रसाद यादव
"जिवंत रोबोट - एक फसलेलं तंत्रज्ञान"
लेखक - मनमोहन सिंग
बालनाट्य - "मै और मेरी मम्मी"
लेखक - राहुल गांधी
"फोडा आणि जोडा"
लेखक - अमित शहा
"कर्जव्यूहात अडकलेला अभिमन्यू"
लेखक - देवेंद्र फडणवीस (वादग्रस्त पुस्तक)
"शेवटचं स्वप्न - मंगळ दौरा"
लेखक - नरेंद्र मोदी
🤣😀😜😄
गुरुवार, १९ जून, २०२५
" युट्युब वरील moonsun grandson चॅनेल वरचे व्हिडिओज !":
छाप (पड)लेले शब्द !":नव्या रूपात-करा कर्तव्याकडे दुर्लक्ष, समस्या, लक्ष लक्ष !":
"अवैैध झोपडपट्ट्यांमुळे, खारफुटी धोक्यात..
रस्ते, फूटपाथ, कुणासाठी? पादचाऱ्यांसाठी की, फेरीवाल्यांसाठी?"👌
👍"शासकीय यंत्रणा, राजकारणी आणि जागरूक नागरिक यांनी आपापली विहित कर्तव्ये न केल्यामुळे, निर्माण होणारे हे प्रश्न आहेत. त्यामध्ये सुयोग्य आर्थिक नियोजनाची हेळसांड, तसेच सरसकट नागरिक शास्त्रातले नियम वाऱ्यावर सोडणे, राजकारण्यांनी मतपेट्यांसाठी अवैैध गोष्टींंना प्रोत्साहन देणे, अशा विविध गोष्टी प्रामुख्याने असे प्रश्न निर्माण व्हायला कारणीभूत आहेत. त्यामुळे जगायचे कसे? हा प्रश्न सामान्यांसमोर उभा राहिला आहे. आपापली कर्तव्ये जर निमूटपणे चोख, सगळ्यांनीच जर केली, तर असे प्रश्न निर्माणच होणार नाहीत !":👌
https://youtu.be/9bPJBJu7ozw?si=iO445MdERPSHyhfm
##############
आशावादी रहा, हेही दिवस जातील, ही खात्री बाळगा."
सध्याच्या महासंकटात Accept, Adopt & Adjust असे आवर्जून सांगणारा हा प्रेरणादायी विडिओ पहायला........
ही लिंक उघडा....
https://youtu.be/3TAGJIja2vQ?si=TZJCwDbl_Eo6VmZE
############
🤣"मुंबईत जुलैमध्ये ही मे महिन्यासारख्या झळा
पाऊस गायब, रहिवाशांची काहिली !":🤣
सहाजिकच मुंबईमधील पावसाच्या अशाच हुलकावण्यांमुळे मी एक ध्वनिफीत बनवली होती, तिची आतवण झाली. त्यामध्ये जवळजवळ 55/ 60 वर्षांपूर्वी पावसाने दडी मारल्यामुळे मुंबईकरांना स्थलांतर करावे लागेल अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली होती, ते जसे सांगितलं, तसच त्या वेळी मी जो धक्कादायक असा 'पण' किंवा 'नवस'पुरा केला होता, त्याचीही कहाणीही ध्वनिमुद्रित केली होती. त्या ध्वनिफीतीत शेवटी म्हटले होते की, पुढच्या आठवड्यात मुंबईत भरपूर पाऊस पडेल आणि अखेर तसेच झालेले दिसतले !
सांगायला अभिमान आणि कौतुक वाटते की, त्या ध्वनिफितीचे व्हिडिओ रूपांतर माझा नातू इयत्ता दहावीत असलेल्या अथर्व याने केले आहे ! ते पहाण्यासाठी हा विडीओ आवर्जून पहा
https://youtu.be/BUwMpRm6e-c?si=cGekBzHLT4gsG162
###########
🤣"मुंबईत जुलैमध्ये ही मे महिन्यासारख्या झळा
पाऊस गायब, रहिवाशांची काहिली !":🤣
सहाजिकच मुंबईमधील पावसाच्या अशाच हुलकावण्यांमुळे मी एक ध्वनिफीत बनवली होती, तिची आतवण झाली. त्यामध्ये जवळजवळ 55/ 60 वर्षांपूर्वी पावसाने दडी मारल्यामुळे मुंबईकरांना स्थलांतर करावे लागेल अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली होती, ते जसे सांगितलं, तसच त्या वेळी मी जो धक्कादायक असा 'पण' किंवा 'नवस'पुरा केला होता, त्याचीही कहाणीही ध्वनिमुद्रित केली होती. त्या ध्वनिफीतीत शेवटी म्हटले होते की, पुढच्या आठवड्यात मुंबईत भरपूर पाऊस पडेल आणि अखेर तसेच झालेले दिसतले !
सांगायला अभिमान आणि कौतुक वाटते की, त्या ध्वनिफितीचे व्हिडिओ रूपांतर माझा नातू इयत्ता दहावीत असलेल्या अथर्व याने केले आहे ! ते पहाण्यासाठी हा विडीओ आवर्जून पहा
https://youtu.be/BUwMpRm6e-c?si=cGekBzHLT4gsG162
https://youtu.be/BUwMpRm6e-c?si=cGekB
👌 "मुक्तसंवाद- आजचा दिवस माझा !":👌
💐"नुकतीच मी वयाची 80 वर्षे पूर्ण करुन, सहस्त्रचंद्रदर्शन प्रवेश साजरा केला ! मागे वळून पाहताना मला ध्यानात आले की, गेले दशक मोठे कसोटीचे आणि आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरले. एका दुर्धर रोगावर मात करून मी हाती आलेल्या स्मार्टफोनद्वारे अधिकच स्मार्ट बनत गेलो ! त्याचा अनुभव सोशल मीडियावरील माझ्या मुक्तसंचाराने सर्वांच्या अनुभवास येत आहे. मला सुचलेला हा मुक्तसंवाद "प्रत्येक दिवस माझा दिवस' अशा तऱ्हेने साजरा कसा करायचा ते सांगणारा !"
कारण ध्येय एकच आहे:
"ह्या हृदयीचे, त्या हृदयी करू,
https://youtu.be/cEeynnqK0Z0?si=39aJ0jmTeElV3jF7
J0jm##########÷########
👍" मुक्तसंवाद सहज- तुुझे आहे तुझंपाशी, जे तुमच्या जवळ आहे त्यात समाधान माना !:👌
👍"आपण नेहमी आपल्याजवळ नाही, त्याची चिंता करतो, त्यामुळे ईर्षा, असूया असमाधान निर्माण होते. त्यासाठी मनाला चटका लावणारी उदाहरणे देऊन, जे आपल्याजवळ आहे त्यात समाधान मानायचे कसे, ह्याचा मूलमंत्र दाखवणारा हा व्हिडीओ आपल्या तुम्हा सर्वांचे डोळे उघडेल......👌
पहाण्यासाठी पुढील लिंक उघडा.....👌
https://youtu.be/NlXgejUTDUI?si=JPmHjOK5nExEImXO
https://youtu.be/NlXgejUTDUI?si=JPmHjOK5nExEImXO
षण
#############
👍" मुक्तसंवाद- बोलायचं कां, किती केव्हा कसं कोणाशी !:👌
👍" माझ्या यूट्यूब वरील चॅनेल सरफिंग करताना माझा सुमारे वर्षापूर्वीचा हा व्हिडिओ अचानक नजरेत आला. बोलणं आणि ऐकणं या दोन महत्त्वाच्या गोष्टी पाहण्या च्या व्यतिरिक्त आपण करत असतो त्यामधील बोलणं हे संपर्काचं आणि कुठलाही व्यवहार पुढे जाण्याचा साधन असल्यामुळे अत्यंत महत्त्वाचं असतं.
कुणी विचारल्याशिवाय सांगू नये कमीत कमी गरजेपुरतं आवश्यक असेल तेव्हाच बोलावं असा या व्हिडिओचा मतितार्थ आहे....💐
तो समजून घेण्यासाठी पुढील लिंक उघडा.....💐
https://youtu.be/mtGLEl3h-rg?si=h4FoqnVAHcDkgw8H
मुक्तसंवाद- माणसाची का वागतात? दोष हा कुणाचा?":
"अपेक्षाभंगामुळे, वादविवाद वा मतभेद त्यामुळे निर्माण होणारा ताणतणाव जर टाळायचा असेल, तर काय करायला हवे ते समजावणारा सर्वांनी पहावाच असा हा विडीओ"
त्यासाठी पुढील लिंक उघडा.....
https://youtu.be/icZzjOa3rdY?si=TXIR4NUC7s6sxa9z&sfnsn=wiwspwa
##########
👍"मुक्तसंवाद सायबर क्राईम पासून सावधान !":👌
💐 "तंत्रज्ञानाचा विकास झाला आणि स्मार्टफोन मुळे बँकिंग खरेदी वगैरे गोष्टी करता येऊ लागल्या. परंतु या सुविधेबरोबरच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंडळींनी नवनवीन क्लुप्त्या योजून निष्पाप लोकांना फसवून त्यांचे पैसे लुटायला सुरुवात केली. उत्तरोत्तर सायबर क्राईमस् चे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे आणि त्यापासून सर्वांनी सावधान राहण्याची गरज आहे हे उलगडणारा हा मुक्तसंवाद !":
💐
त्यासाठी पुढील लिंक उघडून पहा....👍
https://youtu.be/m2Nu4B5guBE?si=tZ9XJtwgbMrtUorw
👍 " मुक्तसंवाद- दृष्टी तशी सृष्टी:
दृष्टी बदला, निर्णय बदलेल !:👌
👍"आपल्या दररोजच्या जीवनामध्ये साधे साधे प्रसंग येत असतात आणि योग्य निर्णय घेणे आवश्यक असते. अशावेळी घाई करू नका. दृष्टिकोन बदलत त्याची तपासणी करा, कारण दृष्टिकोन जर बदलला तर निर्णय बदलून तुमचे हितच कसे होते, हे दर्शविणारा हा व्हिडिओ पुढील लिंक उघडून पहा...👌
https://youtu.be/5MbGyY1Gvi4?si=bwVkvDYOrudnswPf
######################
"कोरोनाच्या संकटाची वाटचाल कशी व कुठपर्यंत?":
हा विडीओ शेवटपर्यंत पहा......
ही लिंक उघडा........
विडीओ आवडला......
तर लिंक शेअरही करा.....
https://www.facebook.com/share/p/1EgFqLoRzE/
#####@#######@#########
💐"शोधा म्हणजे सापडेल प्रयत्न करा म्हणजे गौसे अशक्य काही नाही हे सांगणारा हा विडीओ पाहण्यासाठी पुढील लिंक उघडा...💐
https://youtu.be/kx8EuR4z-p4?si=3cyZAf5A1flab74f
#################'
👍" मुक्तसंवाद- झोप कशी लागू शकते !":👌
💐 "माणसाला झोपेची किती आवश्यकता आहे हे वेगळे सांगायला नको. सारा अट्टाहास जो जीवनाचा चाललेला असतो त्यातील शांत झोप मिळावी हाही अपेक्षित असतोच असतो. मन अंतकरण आणि त्यातील खळबळ यांचा सखोल विचार करून गाढ झोप कशी मिळवावी याचे चिंतन येथे केले आहे, ते सगळ्यांनाच उपयोगी पडेल !":💐
त्यासाठी पुढील लिंक उघडा.....💐
https://youtu.be/GG3MkZbfDV8?si=iNG9OtEdQjJs16dX
#######÷#########
👍 " मुक्तसंवाद-गुपचूपपणे चक्रव्यूहाचा चकवा!:👌
👍"प्रवासामध्ये अनेकदा रस्ता चुकतो पुन्हा पुन्हा आपण त्याच ठिकाणी येतो हा चकवा. आयुष्यात देखील त्याच्या आयुष्यात चकवे कधी कसे येतील जीवनाची गाडी कशी भरकटत जाईल ते कळतही नाही...!:👌
कसे ते पाहण्यासाठी पुढील लिंक उघडा.....
https://youtu.be/bMLC7EdYFLI?si=STcUwdAjQIqyWTvg
###################
👍" मुक्तसंवाद- वाचता वाचता, 'वाचलेला- दिवस !:👌
💐"मोबाईल वापरायचा अतिरेक झाल्यामुळे काही ना काही तरी वेगळे घडणार नवीन मानसिक समस्या निर्माण होणार, असे वाचनात येतात एक दिवस मोबाईल न वापरण्याचा उपास करायचा प्रयत्न केल्यावर तो वेळ वाचनात घालवल्यामुळे दिवस कसा वाचला ते खुसखुशीत भाषेत सांगणारा हा मुक्तसंवाद पुढील लिंक उघडून
आपण जरूर समजून घ्या !":💐
https://youtu.be/D_tWDxhYw7U?si=RHWUN5QUBZWHFyap
############@#########@
👍" दाद प्रतिसाद-घरं, घर करतात !:👌
💐 "घरं ही माणसाच्या आयुष्यातील सुख दु:खांना साक्षीदार असलेली गोष्ट! सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (सीनियर ) यांनी वेगवेगळ्या चित्रपट मालिका यामध्ये अभिनय करताना जी घरं त्यांना पाहायला, अनुभवायला मिळाली त्याबद्दलचा लेख वाचनात आल्यावर त्याला हा असा आगळावेगळा प्रतिसाद आणि दाद श्री सुधाकर नातू यांनी दिली !":💐
ती समजण्यासाठी पुढील लिंक उघडा.....💐
https://youtu.be/ywGuarXcR0g?si=KnTfdbVlKoz3wMMF
################@#########
👍" मुक्तसंवाद- चुका का आणि कशा होतात!":👌
💐 "साध्या साध्या गोष्टींमुळे, आपल्या हातून अनुदानाने चुका होतात. विशेषत: तंत्रज्ञानाच्या योग्य उपयोग न केल्याने त्या चुका नंतर लक्षात येतात. बोलणे आणि लिहिणे यातील फरकामुळे कशी चूक झाली आणि नुकसान झाले त्याचा हा मुक्तसंवाद धडा देऊन जाईल...💐
त्याकरता पुढील लिंक उघडा....💐
https://youtu.be/KZ64caYOFIw?si=UA-95yJRHq0EZQj8
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
मंगळवार, १७ जून, २०२५
" बोल अमोल !":
👍" बोल अमोल-याला जीवन ऐसे नाव!:👌
😇 "माणसाचे जीवन हे एक गुढ आहे, कोडे आहे, अव्याहत सामना आहे. सामना आहे, तो परिस्थिती आणि ती व्यक्ती या मधला. त्याच्या जोडीला प्रत्यक्ष क्रियेत भाग न घेता अंतिम फळावर परिणाम करणाऱ्या 'कॅटलिस्ट' प्रमाणे प्रारब्ध आणि नियती ही तिसरी अदृश्य शक्ती त्या सामन्यात असतेच असते. म्हणजे सामन्यातील तीन भिडूंपैकी दोन भिडू त्या व्यक्तीच्या हातात नसतात अदृश्य असतात, प्रवाही असतात. अशा वेळी ती व्यक्ती आणि तिचे सामन्यासाठी सामोरे जाणारे निर्णयगुण व कृती हेच वास्तव असते.
अशा अव्याहत एका मागोमाग खेळल्या जाणाऱ्या सामन्यांचे मिळून व्यक्तीचे चित्र विचित्र रंगीबेरंगी आयुष्य घडत जाते, सुखदुःखाचे जाळे कुछ खट्टा कुछ मीठा असे सारे. सामन्यांची ही जत्रा संपते तेव्हाच, जेव्हा ती व्यक्ती या जगाचा निरोप घेते. याला जीवन ऐसे नाव !":😇
#########
👍" बोल अमोल-याला जीवन ऐसे नाव!:👌
😇 "माणसाचे जीवन हे एक गुढ आहे, कोडे आहे, अव्याहत सामना आहे. सामना आहे, तो परिस्थिती आणि ती व्यक्ती या मधला. त्याच्या जोडीला प्रत्यक्ष क्रियेत भाग न घेता अंतिम फळावर परिणाम करणाऱ्या 'कॅटलिस्ट' प्रमाणे प्रारब्ध आणि नियती ही तिसरी अदृश्य शक्ती त्या सामन्यात असतेच असते. म्हणजे सामन्यातील तीन भिडूंपैकी दोन भिडू त्या व्यक्तीच्या हातात नसतात अदृश्य असतात, प्रवाही असतात. अशा वेळी ती व्यक्ती आणि तिचे सामन्यासाठी सामोरे जाणारे निर्णयगुण व कृती हेच वास्तव असते.
अशा अव्याहत एका मागोमाग खेळल्या जाणाऱ्या सामन्यांचे मिळून व्यक्तीचे चित्र विचित्र रंगीबेरंगी आयुष्य घडत जाते, सुखदुःखाचे जाळे कुछ खट्टा कुछ मीठा असे सारे. सामन्यांची ही जत्रा संपते तेव्हाच, जेव्हा ती व्यक्ती या जगाचा निरोप घेते. याला जीवन ऐसे नाव !":😇
############
👍" बोल अमोल- अपेक्षा ठेवू नका !:👌
😃 "दररोजच्या जीवनामध्ये एकमेकांबरोबर संपर्क येत राहतात. आपल्याला जसे एखाद्या व्यक्तीने त्या त्या विशिष्ट प्रसंगात वागावे असे वाटते, तसे ती वागतच नाही. साहजिकच आपल्याला अपेक्षित असलेली परिणामांची फळे विपरीतच होत जातात आणि आपला मनस्ताप होतो. दुर्दैव असे की हे सारे होऊनही ती व्यक्ती मात्र अनभिज्ञ, बेफिकीर असते आणि आपले काही चुकले असे तिला वाटतच नाही. दिलगिरी व्यक्त करणे तर दूरच, पण जर तुम्ही मनातला मनस्ताप दाखवला, तर उलट तुमच्यावरच कुरघोडी करायला भाग असल्यासारखी ती वागते. साहजिकच तुमचा तिळपापड होतो, अक्षरश:
अंगाची लाही लाही होते. अशावेळी ही व्यक्ती सुधारणार कशी, बदलणार कशी, या प्रश्नाचा विचार करणं व्यर्थ असतं. तुमचाच त्रास अधिकाधिक वाढत जाणार असतो. यावर एकच उपाय म्हणजे आपण अपेक्षाच सोडून देणे. ती व्यक्ती तिला पाहिजे तसेच वागेल, आपल्या अपेक्षेप्रमाणे वागणारच नाही, प्रतिकूल तेच होईल असे गृहीत धरून आपण त्या त्या प्रसंगात अलिप्त राहून, कोणत्याच अपेक्षा न ठेवता जो परिणाम होईल तो स्वीकारणं हाच शेवटी शहाणपणा ठरवू शकतो- नव्हे असतोच असतो !":😃
सोमवार, १६ जून, २०२५
"चंद्र राशीच्या षडाष्टकातील दिवसांची अनिष्ट फळे !":
चंद्र राशीच्या षडाष्टकातील दिवसांची अनिष्ट फळे !"
भारतीय ज्योतिष चंद्राला महत्व देते तर पाश्च्यात्य ज्योतिष रविला. त्यामुळे, आपल्या जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो, ती आपली जन्मरास मानली जाते. चंद्र सर्वसाधारणपणे एका महिन्यात बाराही राशींचा प्रवास पूर्ण करतो, त्यामुळे आपली जन्मरास ठरविताना, जन्मतारिख महिना वर्ष व जन्मवेळ माहीत असावी लागते. तर रवि प्रत्येक राशीचा प्रवास एका महिन्यात पूर्ण करत असल्याने त्या संपूर्ण महिन्याच्या कालखंडात जन्मलेल्या सर्वांची रास रवि ज्या राशीत असतो ती असते. सहाजिकच जन्मतारिख व महिना माहीत असला की पाश्च्यात्य ज्योतिष पध्दतीत जन्मरास ठरविता येते. जन्मसाल माहीत नसले तरी चालते. ह्या फरकावरून समजते की चंद्रावर आधारित भारतीय ज्योतिष अधिक सूक्ष्मपणे वस्तुनिष्ठ, तसेच व्यक्तिनिष्ठ विचार करते. त्या तुलनेत, रविच्या भ्रमणावर आधारित पाश्च्यात्य ज्योतिष ढोबळ विचार करते.
आपले आयुष्य ही विशिष्ठ परिस्थितींत घेतलेले वा न घेतलेले निर्णय आणि त्यानुसार केलेली क्रुती वा न केलेली क्रुती ह्यांच्या परिणामांची अखंडीत श्रुंखला असते. परिस्थितीदेखिल नित्य नव्याने बदलत रहात असते. ह्या सर्व घडामोडींमागे आपले मन एखाद्या सारथ्याची भूमिका बजावत असते. मानवी मनावर चंद्रभ्रमणाचा यथोचित परिणाम होत असतो आणि प्रुथ्वीवरील समुद्राच्या भरती ओहोटीचा संबंध चंद्राच्या दररोजच्या भ्रमणावर अवलंबून असतो हे सर्वश्रुत आहे. आपल्या शरिरात सुमारे सत्तर टक्के पाणी असते. सहाजिकच चंद्रभ्रमण आपले विचार निर्णय व क्रुतीवर प्रभाव पाडत असते, हे ओघाने आले. ह्या विचारमंथनामुळे चंद्रभ्रमणाला केंद्रीभूत मानणार्या भारतीय ज्योतिषाविषयी मला कुतूहल वाटू लागले, त्यात तर्कशास्त्राला पटू शकेल असे तथ्य आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितले तर चंद्र हा पृथ्वीचे अपत्य आहे आणि आपण सारे देखील या पृथ्वीतलावरील मूलद्रव्यांपासून बनलेली सजीव आहोत. पृथ्वीबरोबर चंद्र जसा फिरतो तसे आपणही अवकाशात फिरत असतो साहजिकच चंद्राची विशिष्ट वेळची अवस्था आणि आपली याला न्यूटनचा तिसरा नियम लागू करून एकमेकांमधला जो ताण अथवा फोर्स पुढील समीकरणावरून समजला जातो
G=m1×m2/d square
M1=Mass of moon M2=Individual Mas
d=distance at a particular time between the moon and an Individual
दर महिन्याला 12 ही चंद्रराशींतून चंद्र प्रवास करतो प्रत्येक राशीला साधारणतः दोन दिवस आठ तास लागतात एखाद्याची जी चंद्र राशी असेल त्या राशीला सहाव्या आणि आठव्या स्थानात जेव्हा चंद्र प्रवास करतो अशा साधारण चार दिवस 16 तास षडाष्टक योग त्या त्या व्यक्तीच्या बाबतीत होत असतो. साहजिकच दर महिन्याला प्रत्येकाला अशा अनिष्ट फळे देणाऱ्या षडाष्टकयोगाचा अनुभव घ्यावा लागतो जसे मेष राशीला जेव्हा कन्येत व वृश्चिक त चंद्र जात असेल तेव्हा त्या व्यक्तीला तो षडाष्टक योग होईल या योगाची फळे वादविवाद कुटुंबामध्ये कलह जोडीदाराबरोबर मतभेद मनाजोगत्या गोष्टी न घडणे मानसिक शांती व्यवहारात आपले अंदाज चुकणे नुकसान होणे अशा तऱ्हेची असतात.
दर महिन्याचे पंचांग बघून आपल्या चंद्र राशीला कधी असा षडाष्टक योगाचा चंद्राचा प्रवास होतो ते पाहणे गरजेचे असते या कालखंडात शक्यतोवर मनावर संयम ठेवावा प्रतिकूल तेच घडेल अशा मनोभूमीकेतून सामोरे जावे नवीन आव्हानात्मक निर्णय क्रुुती टाळावी.
प्रत्येक राशीला षडाष्टक कुठल्या राशीमुळे येतात ते पुढे दाखवले आहे:
1 मेष-कन्या वृश्चिक 2 वृषभ- तुळ धनु
3 मिथुन -वृश्चिक मकर4 कर्क- धनु कुंभ
5 सिंह-मकर मीन 6 कन्या -कुंभ मेष
7 तूळ- मीन वृषभ 8 वृश्चिक- मेष मिथुन
9 धनु-व्रुषभ कर्क 10 मकर-मिथुन सिंह
11 कुंभ-कर्क कन्या 12 मीन- सिंह तूळ
त्याचप्रमाणे आपले जन्म लग्न म्हणजे जन्मवेळी सूर्य ज्या राशीत असतो ती रास असलेल्या स्तनाला जन्म लग्न स्थान म्हणतात. जन्म लग्न राशी आणि जन्म चंद्र राशी भविष्य वेगळ्या असतात. षडाष्टक योगाची त्यामानाने सौम्य फळे जन्म राशीला मिळू शकतात मात्र ज्यांचे जन्म चंद्र राशी व लग्न राशी देखील एकच असेल त्याला ती फळे अधिक तीव्र असू शकतात.
प्रत्येक दिवस आपल्याला वेगळी मनभावना व परिस्थिती सातत्याने निर्माण करत असतो साहजिकच सगळे दिवस सुखाचे नसतात किंवा दुःखाचे नसतात कुछ खट्टा कुछ मीठा अशा तऱ्हेने आपल्या सर्वांचेच जीवन बनलेले असते. व्यावहारिक जीवनात दरमहा आपल्या चंद्र राशीला षडाष्टक योगाचे कठीण दिवस कधी येतात ते ध्यानात व नोंदवून त्या त्या दिवशी वर सांगितल्याप्रमाणे सुयोग्य काळजी घ्यावी हाच या लेखाचा हेतू
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
"" सायबर क्राईमचा भस्मासुर !":👌
👍" सायबर क्राईमचा भस्मासुर !":👌
🤗🤗🤗🤗🤗
🤣" रानटी अवस्थेतील माणसाचा उत्तरोत्तर प्रगतीचा प्रवास आज तंत्रज्ञानामुळे प्ररमोच्च बिंदूला पोचला असला, तरी त्याची मूलभूत शिकारीवृत्ती अजूनही कमी झाली नाही, अशाच तऱ्हेचे सध्याचे एकंदर गुन्हेगारी विश्वाचे भयावह चित्र आहे. दुसऱ्याचे ओरबाडून घेण्याची ही प्रवृत्ती भीषणावह आहे. पॉकेटमारी,चोऱ्या दरोडे ही सारी त्याच प्रवृत्तीची अनिष्ट उदाहरणे आहेत.
अशा तऱ्हेच्या गुन्हेगारीमध्ये प्रत्यक्ष शारीरिक हजेरी लावून, संभाव्य पकडले जाऊन मार खाण्याच्या धोक्याला तोंड देण्याची शक्यता गृहीत धरूनही, हे गुन्हे काही केल्या कमी होत नाहीयेेत. हा खरोखर मानवसंस्कृतीला लागलेला हा काळीमा कधी दूर होणार कुणास ठाऊक !
त्यात आता भर पडली आहे, ती सायबर क्राईमस् भस्मासुराची ! सोबतच्या वृत्तामुळे आपल्याला लक्षात येईल की, फसवणुकीद्वारे किती भयानक वेगाने अशा गुन्ह्यांची संख्या वाढत जात आहे आणि त्यामानाने पकडले जाणारे नगण्य आहेत. येथे तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगाद्वारे रिमोट ठिकाणी हजेरी असूनही, कुठेही कसेही संभाव्य भक्ष हेरून त्यांना भीती दाखवून त्यांचेच पैसे या गुन्हेगारांना बिन दिक्कतपणे धाडले जातात. उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या सायबर क्राईमस् मध्ये एकदा फसवणूक झाली की हातात तक्रार करण्याशिवाय काहीच उरत नाही, कारण समोर गुन्हेगार कोण आहे याचाच पत्ताच नसतो.
भौतिक प्रगती जरी झाली तरी नैतिक अध्यपतन इतक्या थराला गेले आहे की, हे असले आधुनिक भामटे गुन्हेगार सहजतेने निरपराध सामान्य जनतेने घामाने मिळवलेल्या संपत्तीवर डल्ला मारत आहेत.
ही मानवी प्रवृत्ती कधी कशी संपणार, त्यासाठी खरोखर काय करायला हवे, प्रामाणिकपणा सचोटी निस्पृहता या गोष्टी समाज कसा कधी अंगीकारणार, याचा विचार करायची गरज कधी नव्हे ती आता निर्माण झाली आहे. मानसशास्त्रज्ञ यासाठी पुढे यायला हवेत. अथक संशोधन करून अगदी बालपणापासून कोणते, कसे संस्कार
करायला हवेत याचे मार्गदर्शन त्यांनी करायला हवे.
सर्वसामान्यांनीही जागृत राहून आपण फसवणुकीला बळी पडणार नाही, अनोळखी अशा कुठल्याच संपर्कात न येण्याची खबरदारी त्यांनी जर घेतली तर कदाचित काहीसा आळा या असल्या चिंताजनक सायबर क्राईमस् वर घालता येईल !":🤣
🤗🤗🤗🤗🤗
श्री सुधाकर नातू
शनिवार, १४ जून, २०२५
"सोशल मीडियावरील मुसाफिरी !":
"सोशल मीडियावरील मुशाफिरी !":
सोशल मीडियामुळे जग अगदी जवळ आले आहे. कोणाशीही कधीही कसाही संपर्क साधता येतो साहजिकच सर्विंग करत असताना सोशल मीडियावर आपल्याला चांगले चांगले असेल उपयुक्त मन परिवर्तन करणारे उद्बोधक नवीन माहिती देणारे संदेश पाहायला मिळतात किंवा ऐकायला किंवा बघायला मिळतात.
त्यातीलच हे काही मासले....
1
"आठवणीतल्या साठवणी !":
त्यावेळी मुंबईत आमच्या लहानपणी अल्युमिनीयमच्या पातळ पत्र्याची झाकणं बसवलेल्या अर्ध्या लिटरच्या बाटलीत आरेचं दूध मिळायचं. दोन प्रकारचे दूध मिळायचे. होल आणि टोंड..
हे दूध वितरणासाठी मुंबईत जागोजागी आरेची वितरण केंद्रे होती. २/४/६ बाटल्यांचे क्रेट असायचे. त्यात रिकाम्या बाटल्या घेऊन आपल्या घराजवळच्या आरे वितरण केंद्रासमोर भल्या सकाळी रांग लावावी लागत असे.
बाटल्या घेऊन घरी आल्यावर, त्यांची झाकणं काढल्यावर झाकणाला लागलेली साय खाण्याची गंमत होती. त्यावेळी दुधाची भेसळ होऊ शकते असं कोणी म्हटलं असतं, तरी त्यावर कोणाचा विश्वास बसला नसता. इतकी काळजी आरे डेअरी घ्यायची.
त्या दुधकेंद्रावर जाण्यासाठी लवकर उठावं लागे. म्हणून त्यावेळी ती त्रासदायक बाब वाटायची. दूध घेतलं की बाजूच्या बेकरीतून कडक पावाची एक लादी चहाबरोबर खाण्यासाठी घेणं हा नित्यक्रम असायचा. त्यावेळी बेकरीत खारी, नरम पाव आणि कडक पाव इतक्याच व्हरायटी होत्या आणि माखानियावर प्रयत्न चालू होते.
हे आरेचे दूध चवदार असायचं. आजच्या पातळ दुधाला ती चव येत नाही.
आज त्या दुधाच्या बाटल्या, ते वायरचे क्रेट ॲल्युमिनियमचे कार्ड या गोष्टी इतिहासजमा झाल्यात. लोकांच्या विस्मृतित गेल्यात. आजच्या पिढीला या दुधाच्या बाटल्यांविषयी काहीही माहिती नसेल.
होल,टोल, स्पेशल असे 3 प्रकारे दुध मिळायचे.ही अल्युमिनियम ची झाकणे भांडी घासण्याच्या गुप्ता साबण मध्ये मिक्स करून तवा घासायला उपयोगी यायची😊
पर्यावरणाचे शून्य प्रदूषण करणाऱ्या काचेच्या बाटल्या जाऊन पर्यावरणाला प्रदूषित करणाऱ्या प्लास्टिक पिशव्या आज वापरात आहेत. ही सुधारणा की ही अधोगती....
एक गंमतीचा भाग सांगते ....पूर्वीच लोक असे म्हणायचे लग्नासाठी मुलगी बघायची असेल तर तिला सकाळच्या दुधाच्या लाईन मध्ये बघावी खरे सौंदर्य माहीत पडते .....🤣🤣
##################
2
*सुंदर कविता*
*मुलंही जातात सोडून .....* 🚶🏻♂️
मुलांना सासरी पाठवलं जात नाही घरातून, पण मुलंही जातात सोडून .....
आपलं घर, आपली खोली, गल्ली, मित्र अन् गाव .....
शिक्षणासाठी, नोकरीसाठी, पोटापाण्यासाठी .....
रात्रभर कूस बदलत, बिन झोपेचा, कण न् कण घराचा साठवत राहतो उदास डोळ्यात .....
आपलं जग मागे सोडताना, सर्टिफिकेट अन् कपडे सूटकेसमध्ये भरताना .....
भरलेल्या छातीत, मनाचं मेण होताना .....
आपली बाईक, बॅट, अन् भिंतीवर लावलेले आवडत्या नायकांचे पोस्टर डोळे भरून पहात, ओलसर डोळ्यांनी कसंनुसं हसत मुलगा घराबाहेर पडतो .....
मुलांची पाठवणी होत नाही घरातून, पण मुलंही जातात घर सोडून .....
रेल्वेच्या दारात, बसमधल्या खिडकीतून,
बंद कारच्या काचेतून, विमानतळावर चेक-इन करताना डोळ्यातलं पाणी लपवत,
हसतो मित्रांचा निरोप घेत, दुरावण्याचं दुःख लपवत,
हळूहळू चालत्या रेल्वे सोबत, ओला उबर सोबत, बससोबत किंवा चेक-इन करण्याकरिता नाहीसा होतो मुलगा .....
मुलांची पाठवणी होत नाही घरातून, पण मुलंही जातात घर सोडून...
आता ऐकू येणार नाहीत मित्रांच्या बोलवण्याच्या हाका .....
आणि वाजणार नाही दाराबाहेर खुणेचे हॉर्न .....
घराच्या गेटवर आता जमणार नाही मित्रांच्या हास्यकल्लोळाचा मेळा .....
उंबरठा ओलांडतांना घराचा,
त्यालाही रडावसं वाटतं .....
आईच्या गळ्यात पडून पुन्हा मूल व्हावंसं वाटतं .....
पण जबाबदार्यांचा बंधारा अश्रूंची वाट अडवतो,
मुलगा मग सार्या भावना खोल छातीत दडवतो .....
मुलीच्या पाठवणीच्या कौतुकात,
माहेर तुटण्याच्या दुःखावर,
शेकडो गीतं लिहिली गेलीत...
पण मुलं मात्र घराच्या अंगणातून बॅग घेऊन शांतपणे निघून जातात .....
एका अनोळखी शहरात,
जिथे कोणीही त्याची वाट पाहत नाही .....
अशा कुठल्यातरी एका घरात .....
मुलं मुळातून दुरावण्याचं दुःख शांतपणे सहन करतात ....
हो, हे खरंच आहे की मुलांची पाठवणी होत नाही घरातून,
पण मुलंही घर सोडून जातात.....
मुलंही घर सोडून जातात .....
🩷
99###################
3
👇कोविड-१९ च्या शरीराचे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) करणारा सिंगापूर हा जगातील पहिला देश ठरला आहे. सखोल तपासणीनंतर असे आढळून आले की कोविड-१९ हे विषाणू म्हणून अस्तित्वात नाही, तर किरणोत्सर्गाच्या संपर्कात आलेल्या जीवाणू म्हणून अस्तित्वात आहे आणि रक्तात गोठून मानवी मृत्यूला कारणीभूत ठरते.
असे आढळून आले की कोविड-१९ आजारामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात, ज्यामुळे मानवांमध्ये रक्त गोठते आणि रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गोठते, ज्यामुळे व्यक्तीला श्वास घेणे कठीण होते; कारण मेंदू, हृदय आणि फुफ्फुसांना ऑक्सिजन मिळू शकत नाही, ज्यामुळे लोक लवकर मरतात.
श्वसन शक्तीच्या कमतरतेचे कारण शोधण्यासाठी, सिंगापूरमधील डॉक्टरांनी WHO प्रोटोकॉल ऐकला नाही आणि कोविड-१९ वर शवविच्छेदन केले. डॉक्टरांनी हात, पाय आणि शरीराचे इतर भाग उघडून काळजीपूर्वक तपासल्यानंतर, त्यांना आढळले की रक्तवाहिन्या पसरल्या आहेत आणि रक्ताच्या गुठळ्यांनी भरल्या आहेत, ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येतो आणि शरीरातील ऑक्सिजनचा प्रवाह देखील कमी होतो ज्यामुळे रुग्णाचा मृत्यू होतो. या संशोधनाबद्दल कळल्यानंतर, सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने ताबडतोब कोविड-१९ उपचार पद्धतीत बदल केला आणि त्यांच्या पॉझिटिव्ह रुग्णांना अॅस्पिरिन दिली. मी १०० मिलीग्राम आणि इम्रोमॅक घेण्यास सुरुवात केली. परिणामी, रुग्ण बरे होऊ लागले आणि त्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने एका दिवसात १४,००० हून अधिक रुग्णांना बाहेर काढले आणि त्यांना घरी पाठवले.
वैज्ञानिक शोधाच्या काही काळानंतर, सिंगापूरमधील डॉक्टरांनी उपचार पद्धती स्पष्ट करून सांगितले की हा रोग एक जागतिक फसवणूक आहे, “हा आजार रक्तवाहिन्यांमधील रक्तसंक्रमण (रक्ताच्या गुठळ्या) आणि उपचार पद्धतीशिवाय दुसरे काहीही नाही.
अँटीबायोटिक गोळ्या
दाहक-विरोधी आणि
अँटीकोआगुलंट्स (अॅस्पिरिन) घ्या.
हे सूचित करते की हा आजार बरा होऊ शकतो.
सिंगापूरच्या इतर शास्त्रज्ञांच्या मते, व्हेंटिलेटर आणि अतिदक्षता विभाग (ICU) ची कधीही आवश्यकता नव्हती. या उद्देशासाठीचे प्रोटोकॉल सिंगापूरमध्ये आधीच प्रकाशित झाले आहेत.
चीनला हे आधीच माहित आहे, परंतु त्यांनी कधीही त्याचा अहवाल प्रसिद्ध केला नाही.
ही माहिती तुमच्या कुटुंबासह, शेजारी, ओळखीच्या व्यक्तींसह, मित्रांसह आणि सहकाऱ्यांसह शेअर करा जेणेकरून ते कोविड-१९ ची भीती दूर करू शकतील आणि हे लक्षात येईल की हा विषाणू नाही तर एक जीवाणू आहे जो केवळ किरणोत्सर्गाच्या संपर्कात आला आहे. फक्त खूप कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांनीच सावधगिरी बाळगली पाहिजे. या किरणोत्सर्गामुळे जळजळ आणि हायपोक्सिया देखील होतो. पीडितांनी एस्पिरिन-१०० मिलीग्राम आणि अप्रोनिक किंवा पॅरासिटामोल ६५० मिलीग्राम घ्यावे.
स्रोत: सिंगापूर आरोग्य मंत्रालय ने पाठविले ( नक्की वाचले पाहिजे)
*जसे आहे तसे पाठविले
✌️💐⚡️
4
👍" मुक्तसंवाद- वाचता वाचता, 'वाचलेला'- दिवस !:👌
💐"मोबाईल वापरायचा अतिरेक झाल्यामुळे काही ना काही तरी वेगळे घडणार नवीन मानसिक समस्या निर्माण होणार, असे वाचनात येतात, एक दिवस मोबाईल न वापरण्याचा उपास करायचा प्रयत्न केल्यावर तो वेळ वाचनात घालवल्यामुळे दिवस कसा वाचला ते खुसखुशीत भाषेत सांगणारा हा मुक्तसंवाद पुढील लिंक उघडून आपण जरूर समजून घ्या !":💐
https://youtu.be/D_tWDxhYw7U?si=RHWUN5QUBZWHFyap
मंगळवार, १० जून, २०२५
"दाद प्रतिसाद!":
👍" दाद प्रतिसाद-घरं, घर करतात !:👌
💐 "घरं ही माणसाच्या आयुष्यातील सुख दु:खांची साक्षीदार असलेली गोष्ट! सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (सीनियर ) यांनी वेगवेगळ्या चित्रपट, मालिका यामध्ये अभिनय करताना जी घरं त्यांना पाहायला, अनुभवायला मिळाली त्याबद्दलचा एक लेख वाचनात आल्यावर, त्याला हा असा आगळावेगळा प्रतिसाद आणि दाद श्री सुधाकर नातू यांनी दिली !":💐
ती समजण्यासाठी पुढील लिंक उघडा.....💐
https://youtu.be/ywGuarXcR0g?si=KnTfdbVlKoz3wMMF
###@####@###@#####@
"दाद प्रतिसाद !":
संपादक
'ललित' मासिक,
मुंबई
सप्रेम नमस्कार
मराठी नियतकालिकांमध्ये मासिक हा प्रकार दुर्मिळ होत चाललेला असताना "ललित' सारखे केवळ साहित्यविषयक मासिक आपण गेली 62 वर्षे प्रकाशित करत आला आहात, याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
मे'25 ललित अंकातील
"अक्षरधन' निवडक महाराष्ट्र साहित्य पत्रिका विसावे शतक"
संपादक: डॉक्टर नीलिमा गुंडी
पृष्ठे: 1016 मूल्य: रुपये 1500
ह्या संग्राह्य दस्तावेजाची रसास्वादात्मक ओळख डाॅ सुजाता शेेणई यांनी समग्रपणे करून दिली आहे. साहजिकच ललितच्या अंकातील 'मानाचे पान' ठरावा असाच हा लेख आहे.
ह्या महत्त्वपूर्ण अशा प्रकल्पाची पार्श्वभूमी व महत्त्व, संपादकांची निवड त्याचप्रमाणे त्यातील प्रत्येक विभागाची आणि त्यातील निवडक लेखांची सटीप अशी नोंद या लेखात घेतली आहे. साहित्य शारदेच्या विश्वात हा एक अमोल ग्रंथ ठरावा असेच या लेखावरून वाटते.
तसेच जे साहित्य प्रेमी नसतीलही त्यांनाही
साहित्याविषयी, मराठी भाषेविषयी कुतुहूल निर्माण होऊन आपणही अधिकाधिक वाचन करायला हवे असे जाणवून देणारा हा लेख वाचनीय आहे.
धन्यवाद
----------------------------
😀 "वाचाल, तरच वाचाल !":😀
"काय वाचले आणि काय जाणवले !":
# महाराष्ट्र टाइम्सची संवाद पुरवणी नेहमीच वाचनीय असते.
त्यातील 'वाघांच्या कुटुंबातला माणूस' हा श्री सुनील करकरे यांचा लेख भारतीय व्याघ्र संरक्षणातील महत्त्वाचे नांव असलेले वाल्मीक थापर यांच्या एकंदर कार्यकर्तृत्वाचा विशाल पट आपल्याला थक्क करतो. रणथंबोरमधील वाघांच्या कुटुंबाचा भाग होऊन आयुष्याच्या अखेरपर्यंत व्याघ्र संवर्धनाचा ध्यास घेतलेल्या ह्या असामान्य वन्यजीव कार्यकर्त्याचे हे हृदयस्पर्शी स्मरण आपल्या मनात घर करून जाते.
# तंबी दुराई यांची 'दीड दमडी' -'गैरसमज दूर व्हावे म्हणून' हे
एक कॉलमी स्फूट, खरोखर चटका लावणारे आणि डोळ्यात अंजन घालणारे ठरावे ! 'बार' आणि तेथे चालणारे उपद्रव तसेच जुगाराचे अड्डे आणि एकंदरच व्यवस्थेतील देवाणघेवाण जिला भ्रष्टाचार असे पॉलिटिकली करेक्ट नांव दिले जाते, त्यासंबंधी वास्तवाचे रोचक, बोचणारे दर्शन ही 'दीड दमडी' आपल्याला देऊन जाते आणि अंतर्मुख करते.
# त्याच 'तंबी दुराई' अर्थात श्रीकांत बोजेवार यांचा 'सामना' तेव्हा आणि आता" लेख हा बदलत्या राजकीय सामाजिक परिस्थितीचा आणि पन्नास वर्षांपूर्वी घडूून गेलेला दुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींमधील 'सामना' या कालातीत चित्रपटाची ओळख 'तेव्हा आणि आता' ह्यांचा अतूट संबंध खुबीने मांडतो. 'सत्ता आणि मत्ता' यांचे एकमेकांशी असलेले अतूट नाते आज पन्नास वर्षे उलटूनही तसेच राहिले आहे आणि म्हणूनच सामना चित्रपटातील मास्तर आणि हिंदुराव यांच्यातला संघर्ष आजही नव्याने राक्षसी थैमान घालत असल्याचे आपल्याला दिसून येते.
चित्रपटाचे निर्माते रामदास फुटाणे दिग्दर्शक जब्बार पटेल आणि द्रष्टे लेखक विजय तेंडुलकर या त्रिकुटाचे असे एकत्र येणे, हे 'सामना' विलक्षण प्रभावी आणि परिणामकारक होण्याचे कारण होते हेही आपल्याला या लेखावरून समजून येते.
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
श्री सुधाकर नातू
सोमवार, ९ जून, २०२५
Social media a platform for new learning !":
India's popular Unified Payments Interface (UPI) is inching closer to surpassing global payments giant Visa's daily transaction volume, which will make it the largest retail interbank payment settlement platform in the world.
UPI, the world's largest retail real-time payments system, recorded 644 million transactions on June 1 and 650 million the next day.
Visa processed an average of 639 million daily transactions during FY24. It does not share daily transaction data.
The average daily volume of UPI was 602 million in May, whereas Visa's average daily transactions in the March quarter – the latest available data – were 674 million.
UPI recorded 630 million daily transactions in the first few days of May but grew to 640-650 million in June.
Next milestone for UPI is surpassing Visa in total payment volumes
Annual payment volumes
Visa $15.2T
Mastercard $10.4T
UPI $3.6T
Amex $2.2T
शुक्रवार, ६ जून, २०२५
पुढे जाण्यापूर्वी मागे वळून पाहताना
आम्ही एक UPI संकटाच्या काळात आहोत.
जिथे जाल तिथे QR कोड तुमचे बँक खाते रिकामं करण्यासाठी तयार असतो. भाजीवाले, रिक्षावाले, पान टपऱ्या, आलिशान दुकानं — सगळे फक्त एका स्कॅनवर तुमच्या पैशांपासून दूर आहेत. कोणतीही संकोच नाही, कोणतीही जाणीव नाही. फक्त दोन टॅप, आणि काम संपलं.
पूर्वी असं नव्हतं.
पैशांना वजन असायचं. तुम्ही ते हातात धरायचात. दहा रुपयांच्या नोटेचा स्पर्श, एखादी कुरकुरीत ₹५०० ची नोट खर्च करताना येणारी घालमेल. पाकीट उघडून खर्च करण्याआधी दोनदा विचार करायची ती क्रिया. तो ‘फ्रिक्शन’ म्हणजे शहाणपणा होता. तो तुम्हाला थोडा थांबवत होता, विचारायला लावत होता — माझं खरंच याची गरज आहे का?
UPI ने तो फ्रिक्शन काढून टाकला. आणि त्यासोबत आपल्या मेंदूमधील एक महत्त्वाचा भावनिक सर्किटही. वर्तनशास्त्रज्ञ याला "pain of paying" म्हणतात — खर्च करताना होणारी ती हलकीशी मानसिक घालमेल, जी तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवते. रोख रक्कम देताना ती होती. UPI ने ती गायब केली.
हे सगळं मला गेल्या आठवड्यात समजलं, जेव्हा मी माझे मासिक खर्च तपासत होतो. आकडे पाहून अक्षरशः धक्का बसला. फूड डिलिव्हरीवरचा खर्च दुप्पट झाला होता. यादृच्छिक व्यवहार, विसरलेली सदस्यता शुल्कं, अनियोजित खर्च — हे सगळं शांतपणे होत होतं, आणि मी निष्काळजीपणे त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो. सोयीने मला सुस्तावून टाकलं होतं. मी झोपेत चालणाऱ्यासारखा खर्च करत होतो.
बाबांनी नेहमीप्रमाणे आधीच सांगितलं होतं. ते अजूनही नोटा बाळगतात. महिन्यातून एकदा रोख रक्कम काढतात. आईकडे ठेवतात. त्यांना वाटतं, त्यामुळे वास्तवाशी नातं टिकून राहतं. सुरुवातीला मी ते जुनाट म्हणून झटकून टाकलं. पण आता त्यांचं म्हणणं कळतं. मर्यादेत एक शिस्त असते. स्पर्श करता येणाऱ्या पैशात स्पष्टता असते.
UPI च्या सुलभतेमुळे आपल्याला भास होतो की आपण सगळं परवडवू शकतो. पण तुम्ही पैसे जाताना पाहत नाही. पश्चात्तापही होत नाही. आणि खरं तर, पश्चात्ताप शत्रू नाही — तो एक प्रतिक्रिया आहे. एक आठवण आहे. त्याशिवाय खर्चाचं परिणामांशी नातं तुटतं. आणि जेव्हा पैसा अनभिज्ञतेने खर्च होतो, तेव्हा जीवनसुद्धा दिशा हरवू लागतं.
सोय ही एका किमतीवर येते. आणि ती किंमत म्हणजे जाणीव.
कॅशलेस म्हणजे कायमच भान ठेवूनच होतो असं नाही.
एकदा हरवलेली जागरूकता पुन्हा मिळवणं महागडं असतं.
हा लेख तंत्रज्ञानाला दोष देण्यासाठी नाही. हा केवळ आठवण करून देण्यासाठी आहे — की व्यवहाराची गती, विचाराच्या गतीपेक्षा जास्त वेगाने जाऊ नये. UPI राहणारच आहे. पण तसाच विचार पण राहायला हवा. संयम राहायला हवा. आणि तो लहानसा आतला आवाज, जो पूर्वी कुजबुजायचा — पुन्हा विचार कर.
कारण खरी अडचण पाकिटात नाही, तर खर्च आणि जाणिवा यांच्यामधल्या त्या शांततेत आहे.
---
एक फॉरवर्ड मिळालं... 👍🙏
बुधवार, ४ जून, २०२५
Social Media is an unìque platform for Learning
Here is a collection of few forwarded messages noticed on social media:
1 *GURU Can Be Anyone ~ By Dr.Subhash Munje*.
I started my first job at a hospital in Alibaug.
*One afternoon, an injured woman was brought in. She was pregnant after 11 years of marriage.*
*A bull roaming around the streets of Alibaug knocked her down & gored her stomach with its horn.*
*It was a scary sight, with part of the woman's stomach injured and a baby's hand peeping out of the crack of the uterine wall.*
*My mind was in a turmoil. The mother's life could be saved, her stomach wound was not serious. But to sew up the wall of the uterus was unthinkable, as it was impossible to put the child's hand back inside.*
*The family's mandate was clear, "Save the mother's life". But how would I ignore the call of that little hand which appeared to be asking for help!!!!*
*The operation theatre had a skeleton staff. Apart from me, there were two nurses, a compounder and a helper whose job was to sterilize tools.*
*He was middle aged and an alcoholic, but extremely sincere & efficient in his work for which the entire staff tolerated him.*
In the OT, I observed that he was standing quietly & observing the proceedings.
*After healing the stomach wound, how do I get that little hand inside was beyond my bookish knowledge.* The creator had made the Uterine wall so strong that it cannot be opened easily, no option came to my mind except to perform surgery.
At this point, the helper, who was silently watching, all of a sudden came up to me and whispered in my ear, *"Sahib, there is a way that the hand will automatically move back in".*
I stared at him. Time was precious. I didnt know why, but my inner conscience made me ask him what he had in mind. *He said, "Heat the injection needle and touch the hand, it will immediately go back".*
Having no other option, I agreed to his suggestion. I prayed to God in my heart and asked for a hundred apologies from that little one.
I gathered courage, warmed the needle and pricked the little hand lightly.
*The miracle happened at once!! The baby's hand immediately withdrew back inside with a jerk.*
The further work was easy. I put the strap on by dressing the uterine wall.
*Two months later, the woman safely delivered the baby in the same hospital and that little baby was smiling right in my hands.*
*I consider that helper as one of my many gurus.*
*To my mind, I believe that when there is no cure by the books, God shows the path as a guru in any form, as the helper showed me that day.* His tip will not be found in any medical book.
In the end I will say, *"This is the Will of God"*
(From Doctor Subhash Munje's book "Behind The Mask")
#####################################
// When there is a Will, there is a Way...
'There is always Light at the end of Tunnel !"://_
##################
*वाचा आणि गांभीर्याने*
*विचार करा.*
*An Eye Opener*
*CAN WE BUILD NEW IITs BY JUST WATCHING IPL?*
It comes from Prof. Mayank Shrivastava, Professor at IISc Bengaluru, one of India’s leading researchers.
He asks:
"India doesn’t lack money. Indians don’t lack money. What we lack is the vision to invest in the future."
Just look at the numbers:
📌 IPL 2023 revenue: ₹11,770 crore
📌 BCCI surplus: ₹5,120 crore
📌 3-year IPL profits: ₹15,000 crore
📌 Potential tax (40%): Enough to build 10 new IITs
📌 Franchise profits: ₹800–1,200 crore/year → Tax potential: ₹6,000 crore/year for research
But here’s the irony:
⚠️ BCCI pays no income tax (charitable status)
⚠️ Research labs pay GST on equipment
⚠️ Bollywood, religious trusts, sports leagues = tax breaks
Dr. Shrivastava calls it out: “Entertainment is subsidised. Research is taxed.”
Now the real question:
👉 Why does a cricket board enjoy tax exemption while research institutions struggle for funding?
👉 Why are we taxing microscopes but not match tickets?
👉 If India truly dreams of becoming a tech powerhouse, is this where our money should go?
We cheer for sixes, but who’s cheering for science?
Repost if you think it’s high time India fixed its priorities. *Today’s Food for Thought*
##############₹##
मुशाफिरी
[14/5, 10:33 PM] Sudhakar Natu: https://www.facebook.com/share/p/15okUeV3Qs/
[15/5, 10:20 PM] Sudhakar Natu: https://www.facebook.com/share/v/1B5nag27gs/
[15/5, 10:24 PM] Sudhakar Natu: https://www.facebook.com/share/v/1FE6QfveWN/
[17/5, 9:37 AM] Sudhakar Natu: " छाप (पड)लेले शब्द !":
" जे इंदूरला जमलं ते इतर शहरांना का नाही शक्य झालं ?":
[17/5, 10:26 AM] Sudhakar Natu: "छाप (पड)लेले शब्द !": "अफाट विश्वाच्या पसाऱ्यात आपल्यासारखे सजीव कोणी,
कुठे आहेत कां ?:
[17/5, 10:53 AM] Sudhakar Natu: "छाप (पड)लेले शब्द !": " ताणतणावापासून मुक्त होत, मन प्रसन्न ठेवा, रक्तदाबापासून दूर रहा ":
[17/5, 10:58 AM] Sudhakar Natu: "छाप (पड)लेले शब्द !": "जागतिक स्पर्धेला यशस्वी तोंड देई
'रसना' जायी, देशोदेशी घरोघरी !":
मंगळवार, ३ जून, २०२५
"इकडे तिकडे वाकडे तिडके !":😇
😇 "इकडे तिकडे वाकडे तिडके !":😇
☺️ "करूया ह्या हृदयीचे त्या हृदयी" जाणिवा विस्तारु
या ध्येयामुळे गेली पाच सहा वर्षे मी शब्द, बोल, दृश्य अशा विविध माध्यमांतून वा रूपातून सोशल मीडियावर उपक्रम सादर करत आहे, त्याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. बदल हा केव्हाही आवश्यक असतो, त्यामुळे नवनवीन कल्पना सुचण्याचा मार्ग मोकळा होतो.
🤣 "बोल अमोल" च्या पाठोपाठ "वाचता वाचता, वेचलेले" ही संकल्पना आता चांगले मूळ धरायला लागलेली आहे. परंतु वास्तवतेचे एकंदर अकार्यक्षम यंत्रणेचे, व्यवस्थेचे तसेच मनोवृत्तीचे अनेक अनेक नकारात्मक परिणाम आपल्याला विविध प्रसारमाध्यमातून पहायला लागतात.
"कुठेतरी काहीतरी चुकतंय" हे या साऱ्या वरून समजून येते आणि म्हणूनच जागे होणे, आवश्यक सुधारणा करणे तर नितांत गरजेचे, चालसे कल्चर यापुढे टाकले पाहिजे ह्या प्रामाणिक हेतूने "इकडे तिकडे वाकडे तिडके" ही नवीन संकल्पना प्रदर्शित करणे सुरू केले आहे.
🤣 "वर्तमानपत्रातील पुढील चिंताजनक वृत्तमथळे पहा:
# "तरूणही पाठदुखीने बेजार
बैठी जीवनशैली व्यसने व्यायामाचा अभाव
# मोबाईल हॅक करून खात्यातून पैसे लंपास..
# गल्यांमध्ये हिरवा चिखल
छाटणीनंतर पालापाचोळा फांद्या रस्त्यावर पडून...
# रेल्वे तिकिटासाठी खासदाराचे बनावट पत्र....
# पोलिसांनी वेषांतर करून आवळल्या मुसक्या
'बहुरूपी' चोराकडे लाखोंचे घबाड. .
# अलिबाग जिल्हा रुग्णालय गैरसोयीचे आगार
स्वच्छतागृह बंद
रुग्णांसह नातेवाईकांचे हाल...
# "अकरावी परीक्षेचा घोळ संंपता संपेना...
.......
......
विकासाच्या, प्रगतीच्या, पराक्रमांच्या वल्गना करता करता पायाखाली काय जळते आहे, याची जाण करून देणारे हे व्रुत्तमथळे... 🤣🤣🤣
सोमवार, २ जून, २०२५
👍" मराठी रंगभूमी आणि नाटके!":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
👍" मराठी रंगभूमी आणि नाटके!":👌
💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐
☺️ "माणसाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा नाद असतो व्यसन असते. त्या गोष्टीचा नादात तो वास्तवता विसरतो त्या अनुभवांची जणू त्याला नशा चढते. त्यामुळे देहभान हरपते. कोणाला दारूचे, अफूचे व्यसन असते, तर कोणाला संगीताचा नाटकाचा शौक असतो. दोन्ही वेळेस परिणामात फरक असला तरी शौकाची दिशा एकच असते.
मराठी माणसासाठी नाटक हा एक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे नाट्यरसिकांना नाटकांचा असाच विलक्षण शौक असतो. नाटक ही एक खरोखर रोमांच निर्माण करणारी चीज आहे. मराठी रंगभूमीवरील नाटकांमध्ये पुष्कळदा धंदा कला विचार या त्रिमूर्तीचा अपूर्व संगम करण्याची कुवत असते. एक अनोखे करामणूक विश्व आहे.
कोणत्याही व्यवसायात जी मूलभूत तत्वे असतात त्यांचा इथे समावेश होतो. कस ते सांगतो. रंगमंच हे त्या व्यवसायाचे ठिकाण, काम करणारे कलावंत व्यवसायाकरता भांडवल अर्थात कॅपिटल, तर ग्राहक प्रेक्षक_. व्यवसायाकडून बाहेर पडणाऱ्या फायनल प्रॉडक्टचा नाटकाचा उपभोक्ता म्हणजे कस्टमर असतो. गुंतवलेल्या भांडवलावर अर्थातच जास्तीत जास्त फायदा रिटर्न मिळवणे हा कोणत्याही व्यवसायाचा गाभा येथे उपस्थित असतो. त्या दृष्टीने हा एक धंदा आहे, पण इथे गोष्ट तिथे संपत नाही नाटक हे धंद्यापलीकडे कलेच्या रूपाने एक वेगळे निर्मितीविश्व_ क्रिएटिव्ह वर्ल्ड येथे आविष्कार घडवत असते. जातिवंत कलावंताच्या अद्भुत प्रतिभेचा चमत्कार अनुभवण्याची तिथे संधी मिळू शकते. कलेमध्ये एक अपार असे सौंदर्य असते, तर विचारांची प्रगल्भता बुद्धीचा तरल संवाद नाटक आपल्या उपभोक्त्यांशी भावसंवाद करू शकते. म्हणूनच नाटक धंदा कला विचार त्रीमूर्तीचा अद्भुत संगम करणारी गोष्ट आहे.
विविध विषयांवर समाजाच्या मानवाच्या जीवनातील विविध अशा गुंतागुंतीवर समस्यांवर जेव्हा नाटकाच्या रूपातून भाष्य केले जाते, तेव्हा एक नवा विचार देणारेनाटक नवीन दिशा देत असते. त्यामुळे या त्रिवेणी संगमापोटी मिळणारा आनंद खरोखर शब्दातीत असतो. अर्थात प्रत्येक नाटकाला जे जमतेच असं नाही. अत्यंत दुर्मिळ अशी नाटके या ३ गोष्टींचा समायोजित समकल्प करणारी असतात आणि अर्थातच ती रसिक मनाला धुंद आणि अंतर्मुख करत असतात असं मला वाटतं. नाटक रंगभूमी या यावर मला जे वाटलं सुचलं ते इथे मांडलं आणि ते तुम्हाला देखील आवडेल असं मला वाटतं !':👌
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
रविवार, १ जून, २०२५
"You tube वरील channel-मुक्तसंवादाचे व्हिडिओज
👍" मुक्तसंवाद-समाधान कसे मिळवायचे आणि इतरांना कसे द्यायचे !":👍
👍"जे जे आपणासी चांगले ठावे वा मनी यावे, ते ते इतरांसी देतची रहावे. जर आपण इतरांचे भले करू शकत नसलो, तरी इतरांचे निदान नुकसान होणार नाही, असे वागत वा निर्णय घेत राहिले पाहिजे असे सांगणारा हा विडीओ तुम्हाला नवी द्रुष्टी व प्रेरणा देईल.........👍
अहो उद्बोधक व्हिडिओ पाहण्यासाठी.....👌
पुढील लिंक उघडा....👌
https://youtu.be/VZxRPY10-i4?si=N6xdQr_XqPOK4LDH
###########
😇 "मुक्त संवाद दोष हा कुणाचा ?":😇
💐 "विचारल्याशिवाय
सांगू नये,
मागितल्याशिवाय
मदत करू नये,
माणूस समजल्याशिवाय
विश्वास ठेवू नये !"
आयुष्यातील साध्या साध्या अनुभवातून काय काय शिकायला मिळतं हे उदाहरणासहित दाखवणारा हा
मुक्तसंवाद ऐकण्यासाठी पुढील लिंक उघडा....💐
https://youtu.be/zJ28KoH_XM4?si=fjSu5zP1uAUm6uh3
#########÷###
https://youtu.be/KZ64caYOFIw?si=UA-95yJRHq0EZQj8
##@#######@##@####@@###
😃 "मुक्तसंवाद-पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज !":😃
🤣 "तंत्रज्ञान आणि महत्वकांक्षा अधिक सुखसोयी या साऱ्यांमुळे, भौतिक दृष्ट्या विकास झाला खरा, परंतु त्यामुळे निसर्गावर अन्याय होत राहीला व पर्यावरणाचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. वेळीच आपण जागे झालो नाही, तर विनाशाकडे कधी सारे जग जाईल याला उत्तर नाही.
त्याचप्रमाणे कौटुंबिक नातेसंबंधातील पर्यावरणाचा विचका होऊ नये म्हणून त्याकडेही तितकेच काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवे हे बिंबवणारा हा आगळावेगळा मुक्तसंवाद, खास तुमच्यासाठी !
पुढील लिंक उघडा आणि जरूर समजून घ्या... 🤣
https://youtu.be/qZ-L7JyD5uE?si=sEZ05vYUEXMNH4q3
#################
😇 "मुक्तसंवाद- कुठेतरी काहीतरी चुकतंय!":😇
🤣 "देशाची अर्थव्यवस्था जगामध्ये चौथ्या क्रमांकावर लवकरच होणार अशी दवंडी फिटत जात असताना वास्तव किती विदारक आहे !
75 वर्षांंहूून अधिक काळ स्वातंत्र्य मिळूनही देशाची काय चिंताजनक स्थिती आहे ते उदाहरणांसह दाखवणारा, डोळ्यात अंजन घालणारा हा मुक्त संवाद पाण्यासाठी विडिओची लिंक उघडा !":🤣
https://youtu.be/nh1kNhqbJeg?si=Rz6NyGzNw77chk5G
------------
👍" मुक्तसंवाद- पेराल तसे उगवेल!":👌
💐"दररोज 'अस्मिता वाहिनी' मुंबई आकाशवाणीच्या केंद्रावर सकाळी साडेसहा वाजता 'चिंतन' हा प्रेरणादायी कार्यक्रम होत असतो.
'ह्या हृदयीचे त्या हृदयी' करत अनेक मार्गदर्शक विचार आपल्याला ऐकता येतात आणि प्रत्येक दिवस अर्थपूर्ण करता येऊ शकतो. हे समजण्यासाठी अशाच एका चिंतन कार्यक्रमाचे सार या व्हिडिओ व्यक्त केले आहे....😀
पाहण्यासाठी पुढील
https://youtu.be/AOBE11SU9qM?si=N9S2muTEfPM9FOn5
----######
🤣 "देशाची अर्थव्यवस्था जगामध्ये चौथ्या क्रमांकावर लवकरच होणार अशी दवंडी फिटत जात असताना वास्तव किती विदारक आहे !
75 वर्षांंहूून अधिक काळ स्वातंत्र्य मिळूनही देशाची काय चिंताजनक स्थिती आहे ते उदाहरणांसह दाखवणारा, डोळ्यात अंजन घालणारा हा मुक्त संवाद पाण्यासाठी विडिओची लिंक उघडा !":🤣
https://youtu.be/nh1kNhqbJeg?si=Rz6NyGzNw77chk5G
👍" मुक्तसंवाद- पेराल तसे उगवेल!":👌
💐"दररोज 'अस्मिता वाहिनी' मुंबई आकाशवाणीच्या केंद्रावर सकाळी साडेसहा वाजता 'चिंतन' हा प्रेरणादायी कार्यक्रम होत असतो.
'ह्या हृदयीचे त्या हृदयी' करत अनेक मार्गदर्शक विचार आपल्याला ऐकता येतात आणि प्रत्येक दिवस अर्थपूर्ण करता येऊ शकतो. हे समजण्यासाठी अशाच एका चिंतन कार्यक्रमाचे सार या व्हिडिओ व्यक्त केले आहे....😀
पाहण्यासाठी पुढील
https://youtu.be/AOBE11SU9qM?si=N9S2muTEfPM9FOn5@
##########
😇 "मुक्तसंवाद- कुठेतरी काहीतरी चुकतंय!":😇
🤣 "देशाची अर्थव्यवस्था जगामध्ये चौथ्या क्रमांकावर लवकरच होणार अशी दवंडी फिटत जात असताना वास्तव किती विदारक आहे !
75 वर्षांंहूून अधिक काळ स्वातंत्र्य मिळूनही देशाची काय चिंताजनक स्थिती आहे ते उदाहरणांसह दाखवणारा, डोळ्यात अंजन घालणारा हा मुक्त संवाद पाण्यासाठी विडिओची लिंक उघडा !":🤣
https://youtu.be/nh1kNhqbJeg?si=Rz6NyGzNw77chk5G
##########
👍" मुक्तसंवाद- पेराल तसे उगवेल!":👌
💐"दररोज 'अस्मिता वाहिनी' मुंबई आकाशवाणीच्या केंद्रावर सकाळी साडेसहा वाजता 'चिंतन' हा प्रेरणादायी कार्यक्रम होत असतो.
'ह्या हृदयीचे त्या हृदयी' करत अनेक मार्गदर्शक विचार आपल्याला ऐकता येतात आणि प्रत्येक दिवस अर्थपूर्ण करता येऊ शकतो. हे समजण्यासाठी अशाच एका चिंतन कार्यक्रमाचे सार या व्हिडिओ व्यक्त केले आहे....😀
पाहण्यासाठी पुढील
https://youtu.be/AOBE11SU9qM?si=N9S2muTEfPM9FOn5#
##############
😇 "मुक्तसंवाद- कुठेतरी काहीतरी चुकतंय!":😇
🤣 "देशाची अर्थव्यवस्था जगामध्ये चौथ्या क्रमांकावर लवकरच होणार अशी दवंडी फिटत जात असताना वास्तव किती विदारक आहे !
75 वर्षांंहूून अधिक काळ स्वातंत्र्य मिळूनही देशाची काय चिंताजनक स्थिती आहे ते उदाहरणांसह दाखवणारा, डोळ्यात अंजन घालणारा हा मुक्त संवाद पाण्यासाठी विडिओची लिंक उघडा !":🤣
https://youtu.be/nh1kNhqbJeg?si=Rz6NyGzNw77chk5G
########
समाधानाची सप्तपदी":💐
आज हे सात मंत्र देताना मला विलक्षण आनंद होत आहे:
१. डोके वापरा.
२. दृष्टी बदला.
३. जीभेला आवरा.
४. हाताने नेहमी देत रहा.
५. ह्रदयापासून प्रेम करा.
६. मन काबूत ठेवा.
७. पायाने चालत रहा !":💐
जीवनात स्पर्धा व ताणतणावामुळे असमाधान, अपेक्षाभंग सहन करावे लागत आहे. समाधान मन:शांती मिळविण्याचे सोपे उपाय सांगणारा हा विडीओ.
त्यासाठी पुढील लिंक उघडा.....
https://youtu.be/g_OqskZbfxg?si=aZlfDrsxzbxol6Pu
Best of Luck.
धन्यवाद.
श्री सुधाकर नातू
##@@#####
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
😃 "मुक्तसंवाद-इतिहासातील पाऊलखुणा !":😃
👍"काल आज उद्या असा काल चक्राचा चक्र नेहमी क्रम सातत्याने अव्याहत चालत आलेला आहे. अशा वेळेला प्रत्येक दिवस सोन्याचा व्हावा अशा दृष्टीने जी माणसे धडपडत राहतात, त्यांना सुख समाधान शांती मिळण्याची शक्यता अधिक असते. या मुक्तसंवादात टीव्हीवर सर्फिंग करत असताना असे काही मनोज्ञ गवसले ते इतिहासातील
दैदीप्यमान पाऊलखुणांचे दर्शन घडवून गेले...
ते समजून घेण्यासाठी पुढील लिंक उघडा...👌
https://youtu.be/NnrPv0XOCp4?si=7kh-M154-sqGJzvf
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)