गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

"ह्रदयसंवाद-२०": "दाद, फिर्याद व प्रतिसाद":


"ह्रदयसंवाद-२०":
"दाद, फिर्याद व प्रतिसाद":

"एक अनुभवी सल्ला":
माझा एक होतकरू लेखक मित्र आहे. त्याला आपले पुस्तक काढावे, अशी इच्छा निर्माण झाली. कधीमधी त्याचे अधून मधून मासिकांमध्ये लेख छापून येत असत, त्यामुळे निवृत्त झाल्यावर चार पैसे हातात असल्यामुळे आपण आपलाच लेखसंग्रह काढावा अशी त्याला इच्छा निर्माण झाली. त्यावेळेला त्याने त्याच्या एका प्रतिष्ठित लेखक मित्राला फोन केला. तेव्हा त्याने जो सल्ला त्याला दिला, तो मला त्याच्याकडूनच समजला.

तो उपयुक्त सल्ला मी अजूनही कधी विसरलो नाही आणि पुढे कधीही बहुधा विसरणार नाही. तो सल्ला असा होता:

"तू पुस्तक काढतोय हे खरं आहे, पण एक लक्षात ठेव की, तुझ्या पुस्तकाला जर तुला अपेक्षित संख्येचे ग्राहक वा वाचक मिळाले नाहीत, तर तुला निश्चितच वाईट वाटेल. एवढंच काय पण नैराश्यही येईल, तेव्हा विचार करून निर्णय घे."

त्यावर त्या होतकरू लेखक मित्राने अजून तरी नवीन पुस्तक काढायचा निर्णय घेतलेला नाही, कारण त्याला खात्री नाही की पुढे काय होईल ! प्रतिभावंत लेखक वा कवी जेव्हा एखादी साहित्यनिर्मिती करतो, ती प्रथम जरी स्वांतसुखाय असली तरी, ती अधिकाधिक व्यक्तींपर्यंत पोहोचली पाहिजे, तिला जास्तीत जास्त अनुकूल प्रतिसाद पाहिजेत असे त्याला वाटणे नैसर्गिक असते. तसे प्रोत्साहन जर मिळाले नाही, तर तो नाराज होऊ शकतो, निराश होऊ शकतो.

"माझी पद्धत":
आज ह्या गोष्टीची मला आठवण अशाकरता झाली की, गेले काही दिवस या लाँकडाऊनच्या काळात मी उत्साहाने काहीना काही नवनवीन निर्माण करत आलो आहे. गेल्या तीन-चार वर्षातल्या माझ्या ब्लॉग वर चॅनेल इत्यादी अनुभवामुळे मी दिवाळी अंक लेखसंग्रह व्हिडिओज प्रदर्शित करून माझा संपर्कसंग्रह-contact list अनेक कल्पना प्रत्यक्षात आणून वाढवत आलो आहे. त्यामुळे जे सुचले ते ते दररोज whatsapp वर अनेकांना पाठवायला लागलो आहे. त्यामुळे मला वाटत राहिले की, माझे निर्मितीचे जे काही कौशल्य आहे हे सर्वदूर पसरत आहे. अशा वेळेला मला प्रोत्साहन निश्चितच अधून-मधून लाईकस् च्या रूपात मिळत होते.

"अचानक धक्का":
परंतु मी हे जे काय करतोय त्याला काल अचानक ब्रेक लागला आणि त्या ब्रेकने मला प्रचंड धक्का बसला. "हेची फळ काय मम तपाला?" असं वाटू लागलं. आतापर्यंत जे काय पाठवत होतो ते पाठवू नका असं काही कोणी मला म्हटलं नव्हतं.
आणि आता हा प्रतिसाद आला होता:

"मला आपण अनाहूतासारखे सातत्याने संदेश पाठवत आहात, हे चूक आहे, अवैध आहे. मला ह्यापुढे कोणतेच संदेश पाठवू नका."

उत्साहाच्या बहरात असलेल्या मला, जणु ही एक सणसणीत चपराकच बसल्यासारखे वाटले.

"माझी घालमेल":
त्यामुळे मला कळेना की आता आपण काय करावं. आपण सारंच सोडून द्यावं कां? काय व कशाला करायचा असा इतरांना मार्गदर्शन करत रहाण्याचा अट्टाहास ! तसंच मला वाटत होतं, आपण अनाहूतपणे कुणालाही संदेश वा लिंक्स ध्वनीफिती कितीही उपयुक्त आपल्याला वाटतात म्हणून पाठवणे बरोबर नाही. आपण त्याकरता काहीतरी सुधारणा केली पाहिजे आणि नंतरच आपण आपला हा जो लेखन-प्रपंच आहे व निर्मिती प्रपंच आहे तो सुरू ठेवला पाहिजे.
कारण केवळ, एक दुःखद प्रतिसाद मिळाला म्हणून, आपल्या जवळ जे आहे ते दुसऱ्यांना देण्यासाठी हा छंद आहे, अशा शुद्ध हेतूने असल्यामुळे व आपण काही गैर वा आक्षेपार्ह पाठवत नसल्याने हे काम चालूच ठेवले पाहिजे.

निराश वा नाराज होऊ नये. हे असं मला वाटायचं कारण मला जाणवलं की, नवनवीन कल्पना आणि सुधारणा अनेक समाजसुधारकांनी गेल्या शतकात जेव्हा प्रत्यक्षात आणल्या, तेव्हा त्यांना प्रचंड विरोध झाला होता, पण त्याची त्यांनी तमा बाळगली नव्हती. अशा मनोभूमिकेमुळे माझं नैराश्य पळाले. मी पुन्हा उत्साहाने काम करायचे ठरवले आणि सोशल मीडियावर व्हाट्सअप वर माझा हा संदेश पाठवला:

"एक नम्र विनंती:
हा संदेश आवर्जून वाचावा.":

मी सुधाकर नातू, एक ज्येष्ठ नागरिक.

जे जे माझ्याजवळ अनुभव व ज्ञान भांडार आहे, ते ते इच्छूकांना विनामूल्य देत रहाणे, हे माझे Mission असल्याने मी आतापर्यंत विविध संदेश, माझ्या ब्लॉगवरील लेखांची लिंक वा चँनेलवरील विडीओच्या लिंक अथवा ध्वनीफिती तुम्हाला अनाहूतासारखा पाठवत आलो आहे.

हा एकप्रकारे तुमच्या वैयक्तिक भवतालांतील कदाचित अडथळा आहे, असे जर आपल्याला वाटत असेल तर प्रतिसादांत क्रुपया जरूर नकार कळवावा, ही विनंती.
धन्यवाद."
--------------------------
हा संदेश whatsapp वर पाठवल्यावर आलेले हे प्रोत्साहनपर निवडक प्रतिसाद:

# नातू साहेब नमस्कार,
आपण पाठवित असलेले लेख, ब्लाॅग सर्व वाचनीय असतातच, ते चांगले मार्गदर्शन, पण करतात. बरेचसे लेख मी इतरांना गृपवर देखील पाठवितो. धन्यवाद.
# नाही, अडथळा नक्कीच वाटत नाही.
कधी कधी कार्याधिक्यामुळे वाचायला उशिर होतो.
पण तुम्ही तुमचे लेख इ. पाठवत रहावेत
# पाठवत रहा. धन्यवाद.
मला वैयक्तिक पाठवा..मी ऐकतोय आपल्याला.
मला आपले अनुभव उपयोगी आहेत.
# पाठवा सर मला वाचायला आवडतं.
# तुम्ही पाठवत रहा लेख, ऑडियो.
छान असतात.
# आपल्या सारख्या एक ज्येष्ठ व्यक्ती कडून मिळालेले ज्ञान आमच्या साठी उत्तम प्रतीचे भांडार आहे. आपण आमच्या वडीलासमान आहात. तरी आपली कृपा व आशिर्वाद आमच्यावर कायम असू द्यावे ही मनापासून विनंती.
# सर... अडचण नाही..विधायक कार्य करतात तुम्ही.
# फार सुंदर निरूपण केलं आहे ज्ञानात भर पडली🙏🏻🙏🏻🙏🏻धन्यवाद
# पाठवत जा, माझी काही हरकत नाही. माझ्या ज्ञानांत भरचं पडणार आहे तेव्हा संकोच नसावा.
# 🏵💫🌸तुम्ही पाठवलेली माहिती खूपच छान आहे ,खरं म्हणजे हे महान कार्य करीत आहेत तेही विनामूल्य you are ग्रेट.
# आपण सुंदर कार्य करत आहात....
आपलं असंच अविरतपणे चालू राहो...
# Tumachya anubhavacha aamhala nakkich fayada hoto. Aamhala kontahi adthala kinva adchan nahi. Pls misunderstanding karun ghevu naka 🙏🙏
# आपले अनूभव खूप ऊपयोगी आहेत मनापासून आभारी आहे👏👏👏👏👏Welcome sir
इ. इ......
---------------------------

अखेरीस एक गोष्ट मात्र मला मान्य करायला हवी की, मी आता संयम व वेळेची कुणाकुणाला पाठवावयाचे ह्याची योग्य शिस्त पाळून माझे संदेश पाठवायला हवेत. सरसकट कुणालाही ते न पाठवता, ज्यांनी आपल्याला प्रोत्साहन दिले आहेत, त्यांनाच शक्यतो काही दिवसांच्या अंतराने ते पाठवणे योग्य ठरेल. माझ्यात योग्य ती सुधारणा करून माझा हा निर्मिती प्रपंच समाजहितासाठी माझ्याजवळ जे आहे ते ज्ञान अनुभव वाटण्यासाठी करतच राहणार आहे. मला खात्री आहे की, त्यात तुमची सर्वांची मला भरगोस साथ मिळणार आहे.

धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
असेच वाचनीय लेख वाचण्यासाठी ही लिंक उघडा......संग्रही ठेवा.....
आपल्या whatsapp grp वर शेअरही करा.....

http//moonsungrandson.blogspot.com

मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

"Management Musings-9": "Looking back, Looking Forward":


"Management Musings-9":
"Looking back, Looking Forward":

After a few days gap, when today morning Tea Time, I opened my old Treasure book of Management notes, I came across the History of evolution of Man and his World alongwith the development he has witnessed through all these years due to the Fundamental Revolutions. The interesting part of the same, I am pleased to share here:

"Three Revolutions have changed the History of Human race; the first being Agricultural Revolution, second is Industrial Revolution and the third one is The Knowledge Revolution. Behind all these had been the effect of Art of Management and man's quest for technological advancement.

The Agro Era brought about radical changes in the primitive man and the first flock of human groups, then the society, then the Nation States culminated into reality. The industrial revolution changed the very nature of work and economic means, as the muscle power was replaced by machine power ! This phase gave rise to more mobility, specialised kills, more materialistic Comforts and convenience, besides rapidly developing the Economy.

The final revolution, that of Knowledge has brought the entire World on the flat platform and boundaries of distance and time have vanished vertually. The economic fall out of this Revolution has been phenomenal & countries after countries are now becoming more prosperous day by day.

These three revolutions have changed the behaviour, affected social cultural systems and values drastically. Each individual has now become a self centred unit: from flock to joint families to nuclear families to individual alone-the Rise and fall of human values in these three Revolutions has also been glaring.

Total self-centeredness, selfishness fast food, fast money culture has brought about criminal instincts without any shame. The peace of mind, genuine concern for needy, the very value for Human life has unfortunately vanished. When you look around today in the Jungle of so-called prosperity, you find more and more acts of terrorism, crimes, rapes, thefts decoity and Land and Money scams, frauds and what not ! The security, the peace are at Stake and uncertainty of human life under such environment are the critical issues to be adressed on a war footing by the Human race.

Soner or latter the answers and solutions to these Divastating issues would have to be found. For that, we have to face the root question:

'What is it, that compels one to commit crime & injustice to others' !

These Ten Major events have changed the World like never before:

1. 11/9: Berlin fall wall: the fall on
9the November 1989- the wind allowing us to assume the World as a single space.

2. 8/9: 9/8/1995 Netscape went public and Dot com bubble emerged creating people to people connectivity.

3. Workflow software applications' expansion. The World could come together, manupulating and shaping words, data and images, like never before.

4. Outsourcing: connecting apps to apps seamlessly.

5. Offshoring entire factories: Shifting base due to economic reasons and benefits.

6. Open Sourcing: free of charge Information sharing.

7. Insourcing.

8. Supply chain management-use of ERP & SAP.

9. Informing: through Net search.
&
10. The Steroids: Wireless access & voice over internet protocol.

These Ten events have completely changed the World and economic dynamics of the World.

Finally,
The most Worthy: the Most Critical:

The Human Mind is a puzzle, there are no set rules which are followed by human mind; the moods change, your views change, your actions and behaviour changes any moment, any time & that change is unpredictable.

As the time changes every second, the too, mind also changes anyway, any moment. Sometimes you are active, you are enthusiastic and sometimes you are down and out !
Inconsistency is maintained by the mind constantly !

Probably that is the very nature of Human mind. Howsoever you may determine to mould the mind, try turning it to your preconceived plans, it need not or more correctly, would not go your way ! One's future, One's happiness & satisfaction level is totally dependent on the way the mind looks at the changes that go on happening.

Compiled by
Sudhakar Natu
P.S.
To read earlier Eight articles in :
"Management Musings Artical Series":

Please Open this link
and share it too:

http//moonsungrandson.blogspot.com


रविवार, २६ एप्रिल, २०२०

"ह्रदयसंवाद-१९": "एक रोमांचक सिलसिला"!:


"ह्रदयसंवाद-१९":
"एक रोमांचक सिलसिला"!:

# सुरुवातीलाच सर्वात महत्वाचे.....
"एक रोमांचक सिलसिला":
" माझी कथा" ही जणू लक्ष वेधून घेणार्या मुखपृष्ठाप्रमाणे भासणारी एक सुवर्ण संधी, कुणालाही व्यक्त होण्यासाठी 'फेबु'वर उपलब्ध आहे. तिचा मी गेले कित्येक दिवस दररोज न चुकता लाभ घेतो आहे. जे जे पहातो, वाचतो वा अनुभवतो, त्याचा सर्वकालिक सर्वमान्य अर्थ-Concepts, लावण्याचा प्रयत्न करणारी शब्दचित्रे अथवा कधी कधी गतकाळातील स्मरणक्षणांची दर्शनचित्रे असे माझ्या कथेचे रूप राहिले आहे.

तेव्हापासून दररोज किती वाचक अथवा प्रेक्षक माझी कथा पाहतात किंवा वाचतात हे आजमावण्याचा छंदही एक कुतूहल म्हणून मला लागला आहे. मला लक्षात आले की, दर्शन चित्रे अधिक बघितली जातात, त्या मानाने शब्दचित्रे वाचणारे कमी. त्यामागील कारण, "काही वाचण्यापेक्षा, बघणे हे कदाचित कमी श्रमाचे कार्य" हे तर नव्हे?

दर्शन चित्रांबद्दल बोलायचे तर ती वेगवेगळ्या ठिकाणची आणि वेळेची अन् अनोख्या मूडमधील लक्षणीय रंगरूपातील, भावचित्रे पुनश्च येथे मांडणे, हा एक असीम आनंददायी अनुभव मला वाटत आला आहे. कारण त्यावेळचे आपले रंगरूप भावपटल किती आगळे वेगळे होते, हे जसे कळते, तसेच बदलत्या काळामध्ये माणूस कसा आमुलाग्र बदलून जातो तेही उमजते. खरोखर काळ तुम्हाला असा कसकसा अन् किती किती बदलून टाकतो हे एक गूढच आहे. त्या तुलनेत शब्दचित्रे मात्र वर्तमान काळातील मनातील स्पंदनांचे सर्जनशील प्रकटीकरण असते.

सहाजिकच, इथे दर्शनचित्र रूपाने भूतकाळ जागवला जातो, तर शब्दचित्रांच्या माध्यमातून वर्तमानाचा भविष्याची दिशा आणि वेध दाखविण्याचा, प्रयत्न माझ्याकडून होऊन जातो. हा सिलसिला खरोखर रोमांचक असाच आहे, आणि तो होता होईल तो चालूच राहणार आहे.

आशा आहे की, असेच वाढत्या संख्येने दर्शक अन् वाचक मला प्राप्त होत रहातील!

तेव्हां जरूर पहा वा वाचा, 'फेबु'वरील:
"माझी कथा" अर्थात्
"एक रोमांचक सिलसिला"!
----------------------------
# "ह्याला जीवन ऐसे नांव-१!":
जीवनाच्या रँट रेसमध्ये, माणसाला हवी हवीशी असलेली गोष्ट मिळणे, जेवढे दुरापास्त असते त्याहीपेक्षा ती गोष्ट, जेव्हा हवी त्याच वेळी मिळणे, हे महाकर्म कठीण असते.

म्हणूनच समाधानी माणसांपेक्षा, असमाधानी माणसांचेच प्राबल्य जगामध्ये जास्त असते.

आपल्याकडे जे आहे ते न बघता जे नाही त्याचाच विचार सतत करणे हे असमाधानी माणसांचे लक्षण असते.
--------------------------
# "ह्याला जीवन ऐसे नांव-२!":
नामवंत घराण्याचा मूळ पुरुष जितका धोरणी, कर्तबगार व नेत्रुत्वगुण, दूरद्रुष्टि असणारा असतो, तेवढे व तसे कार्यक्षम त्याचे नंतरचे वारसदार अभावानेच निपजतात.

राणा भीमदेवी थाटाने अशा वारसदारांनी कितीही वल्गना केल्या, तरी केव्हा ना केव्हातरी त्यांचे पितळ उघडे पडतेच.

कुठल्याही क्षेत्रातील नावाजलेल्या घराण्यांची घसरगुंडी, जरी लगेच दुसर्याच पिढीत झाली नाही, तरी तिसर्या वा चौथ्या पिढीनंतर र्हास सुरु होतो, ह्याला इतिहास साक्ष आहे.
--------------------------
# "शहाणपणाचे बोल"':

* "जे नापसंत, ते करावे बेदखल."
* "टीका करण्यापूर्वी, दुसर्याच्या नजरेतून बघावे, तसेच संभाव्य परिणाम प्रथम आजमाववावे."

*"तुम्हीच, तुमच्या जीवनाचे शिल्पकार: मानसिक स्थितीनेच आपले भवितव्य अधिक घडते. दैवी शक्ती ही मनाला फक्त तथास्तु म्हणत असावी."

* "निराशेच्या अंधकारातून नवप्रेरणेच्या उत्साही मार्गाकडे":
"जेव्हा जेव्हा सगळे रस्ते बंद होतात, त्यावेळेला काय करावे, कुठे जावे काही सुचत नाही आणि अशा वेळेला अचानक आपल्याला एक नवा मार्ग सापडतो, ज्यामुळे चैतन्याच्या, नवनिर्मितीच्या उत्साहात आपण जीवनात अर्थ भरू शकतो.
म्हणून कधीही निराश होऊ नका.

* "सौहार्दाचे परस्परसंबंध नेहमीच आवश्यक"
आपण कुणाचे भले करु शकत नसलो, तरी आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, ह्याची सातत्याने दक्षता घ्यावी.

* "जीवन जगण्याचा अर्थ":
"क्षणा क्षणातच रंग भरा"!:
"जीवन म्हणजे असणे, अन् जगणे म्हणजे जीवन अर्थपूर्ण करत रहाणे, हा खराखुरा फरक.
जीवनातील जगणे, अर्थपूर्ण करण्यासाठी आपण प्रथम मनाचे दार उघडले पाहिजे.

*वेळ ही गोष्ट आपल्या हातात नसते. वेळेचा अपव्यय करून आपणच आपले खूप नुकसान करून घेत असतो. वेळेची किंमत जो जाणतो, तोच प्रगती करतो.

* आयुष्यात योगायोगाने गोष्टी घडत जातात व माणसाचे भवितव्य आकार घेत रहाते. विभिन्न प्रव्रुत्तीच्या माणसांशी जुळवून घेण्याची कलाच-Human Engineering, ज्यांना जमते, तेच यशस्वी होतात.

* जो माणूस, योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी असतो आणि परिस्थितीनुसार योग्य ते निर्णय व तशी क्रुती करत, तोच सामान्यांतून असामान्यत्व मिळवतो.
-------------------------
# "आजचा दिवस, माझा !":
नेहमी, मी रोज सकाळी, काल काय केलं, त्याची कित्येक दिवस एका वहीत नोंद करत आलो आहे आणि आता तर अशा उपक्रमाची आवश्यकता आहे. कारण आपण वेळेचा उपयोग अधिक चांगल्या कामासाठी करू शकतो, याची जाणीव बहुदा व्हायला हवी. कारण वेळच वेळ सगळ्यांना आता उपलब्ध आहे.

ह्या संवयीमुळे, आजचा दिवस, कालच्या पेक्षा चांगला कसा करायचा, हे त्यामुळे उमजेल, रोजच रोज!
हे मी आत्ता सकाळीच लिहिले आहे.
--------------------------
# "अति तेथे माती!"
आपण आपल्याच मस्तीत, आपलेच गुणगान ऐकायला मिळावे, ह्या लालसेपोटी एखाद्या प्रवाहपतितासारखे केव्हां कसे वाहवत जातो, ते आपले आपल्यालाच कळत नाही........

कुठे थांबायचे, कसे व कां, तेच आपल्याला कळत नाही, आणि त्यातून गर्व, अहंकार इतका काही फुलतो की, अखेर आत्मनाश होणे, किती जवळ आले, ते आपल्या खिजगणतीतही नसते.......

प्रत्येकाला मर्यादा असतात. आपण आपल्या मर्यादा न ओळखता, असा अट्टाहास जर केला, तर तो सहन केला जात नाही आणि अखेरीस नकारघंटा सगळीकडून केव्हा वाजायला लागतात, ते समजतही नाही........

म्हणून जागे व्हा, जागे रहा.
लक्षात असूं द्या:
"अति तेथे माती"!
----------------------------
# विरंगुळा व जिज्ञासा ह्यासाठी...
You tube वर जा. सर्चमध्ये लिहा:
माझ्या चँनेलचे नांव:

moonsun grandson

आणि मार्गदर्शन करणारे राशीभविष्य आणि अनेक उपयुक्त विडीओज् पहा:
चँनेल subscribe करा......
हा संदेश wapp grp वर शेअरही करा......

तसेच
असेच शंभराहून अधिक वाचनीय लेख
वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगची
ही लिंक उघडा......

http//moonsungrandson.blogspot.com

धन्यवाद
सुधाकर नातू



बुधवार, २२ एप्रिल, २०२०

"ह्रदयसंवाद-१८":  "जीवनाचे गूढ व मतितार्थ": 

"ह्रदयसंवाद-१८":
"जीवनाचे गूढ व मतितार्थ":

 "आपले आरोग्य आपल्याच हातात":

दैवदुर्लभ मानवजन्म मिळणे ही एक भाग्याची सुवर्णसंधी असते. जीवन सुलभतेने दीर्घकाळ जगता येण्यासाठी प्रथम आपले शरीर व मनाचे आरोग्य नीट संभाळणे अत्यावश्यक असते. आपल्याला स्वतःचे आरोग्य नीट राखता येणे सहजशक्य असते, नव्हे ते ज्याचे त्याने स्वतः नीट राखायला हवे.

विशेषतः साठीनंतरचे वय सांगत असते की, आता सावध राहा, तब्येतीकडे बघा, दुसऱ्यावर अवलंबून राहायची वेळ येऊ देऊ नका. ह्याकरता आपण काय काय, किती, केव्हा, व कसे खातो हे जसे ध्यानात ठेवायला हवे. तसेच शरीराच्या तंदुरुस्तीसाठी सध्या घरातच रहाणे आवश्यक असल्याने, तिथेच शक्यतो चालणे, व्यायाम यानिमित्ताने किती हालचाल करतो, ते पहायला हवे. नीट निरोगी रहायलाच हवे, न पेक्षा आपण आपल्याच हाताने आपले नुकसान करून घेत असतो.

कुणाला निवृत्तीमुळे वा इतरांना सध्याच्या कसोटीच्या काळात रोजच जणु रविवार असल्याने, याबाबतीत डोळ्यात तेल घालून प्रत्येकाने आपल्याला योग्य असा, आपल्या बाँडी क्लाँकबरोबर जुळेल, असा दिनक्रम अमलात आणायला हवा. अति TV पहाणे तसेच आवाजाचे प्रदूषण करणारे संगीत ऐकणे टाळावे. नाही तर, त्यापेक्षा वाचन आणि लेखन हे कदाचित उपयुक्त ठरू शकते. थोडक्यात आरोग्य न राखल्यास त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात, हे कायम ध्यानात ठेवावे. तसेच मनाची मशागत करण्यासाठी एखाद्या उपयुक्त छंदामध्ये विरंगुळा शोधावा.

 "जीवनाचा मतितार्थ":
प्रत्येक व्यक्तीच्या अंगी कोणता ना कोणता चांगला गुण कला वा कौशल्य असतेच असते. तसेच प्रत्येकाच्या ठायी एखादा तरी वर्मावर बोट ठेवावा असा दुर्गुण वा दुखरी बाजू असतेच असते. चांगल्या गुणांची कलेची, कौशल्याची ज्यांना जेव्हां जाणीव होते व त्याचा ते सातत्याने पाठपुरावा करत राहतात, तेव्हा त्यांना सुख यश व समाधान मिळतेच मिळते. तुम्हाला तुमच्यातील आगळ्यावेगळ्या तुमच्या शक्तीस्थळांची अशी जाण कधी होते ते सांगता येणे कठीण आहे.

पण ती जर कां एकदा झाली तर, तिचा सातत्याने पाठपुरावा करत राहिलात तर तुम्हाला समाधान व यश मिळणार. स्वतंत्र विचार, कल्पना करत राहणे व त्या समजतील अशा तऱ्हेने प्रकटीकरण करण्याचे लेखन कौशल्य माझ्याकडे आहे. दुसरी चांगली कला व कौशल्य म्हणजे मला ज्योतिषाचा अभ्यास करून विवेचन करणे हे आहे असे वाटते. जन्म पत्रिकेवरून समोरच्या व्यक्तीची तसेच तिच्या जीवनाची योग्य ती जाणीव करून घेऊन, तिला योग्य तो दिलासा देणारे मार्गदर्शन करण्याचे कौशल्य माझ्यात आहे, ह्याचीही जाणीव या मूलभूत शाश्वत विचारामुळे झाली आहे.

जी गोष्ट चांगल्या गुणांची कलेची कौशल्याची त्याचबरोबर उलटी बाजू म्हणजे माणसाची व्यसने, वागण्यातील दुर्गुण, अनिष्ट प्रवृत्ती तसेच एखादी अतिरेक करणारी गोष्ट इ.इ. दुखऱ्या गोष्टींमुळेच प्रत्येकाचा ऱ्हास होत जातो. तो कळत नकळत दारू सिगरेट तंबाखू इत्यादी इत्यादी वाईट व्यसनांच्या मागे लागतो, त्यांच्या आधीन होतो. कुणी केवळ पैशाचा हव्यास धरतो व कोणत्याही मार्गाने तो मिळवण्याचा अट्टाहास करतो, तर कुणी दुसऱ्यांच्या भावनांचा विचार न करता आत्मकेंद्री वृत्ती स्वार्थाने आपल्याला वाटेल तसे इतरांना पीडा देत, वागत राहतो.

आपल्यातील शक्तिस्थळे जशी महत्त्वाची आणि ती सहजासहजी जशी सापडत नाहीत, त्याचप्रमाणे आपल्यातील दोष देखील लवकर काही समजत नाहीत. अशा अंतर्मुख करणार्या विचारमंथनातून निरीक्षणातून मानवी जीवनातील मतितार्थ वा गूढ समजू शकते. प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्या, समाजाच्या व देशाच्या हितासाठी स्वतःच्या शक्तीस्थळांचा शोध घेऊन त्यांच्याद्वारे योग्य तसे वागायला हवे.

 "जीवनाचे गूढ":
काय बरोर आणि काय चूक हे ठरवणारे आपण कोण? ते तर काळ-जो कधीच बदलता येतही नाही, वा हातात पकडताच नाही तो काळ आणि तशीच सतत बदलत जाणारी परिस्थिती-जिच्यावर आपले काहीच नियंत्रण नसते ती. त्यांच्याच तर हातात असते, बरोबर वा चूक ठरविण्याचे अन् आपले नशीब घडविण्याचे वा बिघडवण्याचे !

 ज्योतिषाच्या नजरेतून हा सारा अभ्यास-जर माणसाच्या जीवनासंबंधी केला, तर एक गोष्ट निश्चित जाणवते, ती म्हणजे माणूस हा कुठल्यातरी गुढ अतर्क्य अशा नियतीच्या हातचे खेळणे असते ही. प्रत्येकाचे भागध्येय वेगळे असते, प्रारब्ध व संचित वेगळे असते. कदाचित त्यानुसार तो जीवनात बरोबर वा चुकीचे निर्णय घेतो, कृती करतो व फळे भोगतो. परिस्थितीवर नियंत्रण मिळवून त्यावर यशस्वी मात करण्याचे भाग्य फारच थोड्यांना प्राप्त होते, तेही त्यांच्या जीवनात अत्यल्प काळात, अनिश्चित रूपातच जमू शकते. बाकीच्या सामान्यांसाठी असतो, पूर आलेल्या नदीच्या प्रवाहात, सापडलेल्या ओंडक्यासारखा प्रवाहपतित त्याचा प्रवास. हे लक्षात घेतले की माणसाच्या जीवनाची अतर्क्यता लक्षात येते.

 अखेरीस, जीवनाचे गूढ व मतितार्थ उकलण्यासाठी....
 "सर्वश्रेष्ठ शोध"':
माणसाचा सारा जीवनपट चलत् चित्रपटासारखा प्रतिमांचा रूपाने त्याच्या स्मृतीकोषांत साठवला जात असतो. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे अवशेष पंचतत्वात विलीन करण्यापूर्वी, हा स्मृतीकोष किंवा मेमरी बॉक्स जसाच्या तसा ट्रान्सफर करून सेव्ह करण्याचा शोध, त्या जोडीला म्रुत्युनंतर माणूस कुठे जातो कां, त्याचे काय होते हाही शोध जर कधी कुणी लावलाच तर, ते इतिहासांतच नव्हे तर अनंत भविष्यापर्यंतचा सर्वोत्तम व सर्वश्रेष्ठ शोध असतील.
-----------------------------------------
 असेच उत्तमोत्तम शंभराहून अधिक लेख वाचण्यासाठी ही लिंक उघडा....... आपल्या संग्रही ठेवा....... आणि whatsapp grps वर शेअरही करा.... http//moonsungrandson.blogspot.com

 धन्यवाद
 सुधाकर नातू

सोमवार, २० एप्रिल, २०२०

"आजोबांचा बटवा-४":"कोडे- एक कोडेच'! उर्फ कोडे पुराण":


"आजोबांचा बटवा-४":
"कोडे- एक कोडेच'! उर्फ कोडे पुराण":

मला विविध विषयांवर माहिती गोळा करून ती डायरीत नोंदवावयाची संवय आहे. आताच्या कोरोनारुपी महासंकटात लाँकडाऊन असल्याने सर्वांना घरातच दिवसाचे २४ तास बसायची वेळ आली आहे. अशावेळी ह्या डायर्या माझ्यासाठी महापर्वणी ठरल्या. गुढी पाडव्याच्या मूहूर्तावर मी अनेक नवीन कल्पना प्रत्यक्षात आणल्या. त्यातीलच एक म्हणजे नवनवी कोडी तयार करून whatsapp वर टाकणे.

प्रथम मी विविध निवडक मनोरंजक कोडी व त्यांची उत्तरे देतो आणि शेवटच्या माझ्या कोड्याच्या उत्तराने मला ह्या कोडेपुराणाने काय धडा दिला ते सांगतो...

१ पुस्तकप्रेमींसाठी कोडे:
पुस्तके वाचल्यावर त्यांचे नांव व लेखक ही माहीती डायरीत होती. त्यावरुन मी हे कोडे बनवले.

"पुस्तकप्रेमींसाठी हे कोडे-१":
पुढील पुस्तकांचे लेखक कोण ते ओळखा:

कोसला, मुंगीचे महाभारत, झिम्मा,
पैस, पोपटी चौकट, बनगरवाडी, म्रुदगंध,
तिसरी घंटा, सोनेरी टोळी,
उजेडाची झाडे, वाँर्ड नंबर ५, धाकटी पाती,
रारंगढाण, व्यासपर्व, रसयात्रा,

उत्तरे:
‼ भालचंद्र नेमाडे,, गंगाधर गाडगीळ,, विजया मेहता,, दुर्गा भागवत,, विद्याधर पुंडलिक,, व्यंकटेश माडगूळकर,, इंदिरा संत,, मधुकर तोरडमल,, नाथ माधव, अनंत काणेकर
डॉ रवी बापट,, सुर्यकांत मांढरे,, प्रभाकर पेंढारकर,, दुर्गा भागवत,, कुसुमाग्रज..‼
------------------------

२ "संगीतप्रेमींसाठी कोडे":
ही जगदीश खेबुडकर यांनी रचिलेली गीते आहेत. त्यांचा चित्रपट, गायक व संगीतकार कोण ते सांगा:

१ आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा - आराम हराम आहे, सुधीर फडके, सुधीर फडके,
२ ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे - साधी माणसं, लता, आनंदघन (लता)
३ देव नाही मंदिरी, फुल आहे गंध आहे भाव आहे अंतरी
४ सख्या रे, घायाळ मी हरिणी - सामना, लता, भास्कर चंदावरकर
५ झनन झननन छेडिल्या तारा - हळद कुंकु, सुरेश वाडकर, विश्वनाथ मोरे
६ बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला - साधी माणसं, लता, आनंदघन (लता)
चित्रपट मोहित्यांची मंजुळा
७ वारा गाई गाणे प्रीतीचे तराणे - संसार, लता, ह्रदयनाथ
__________________

३ अ
पुढील शब्दातील काही चित्रपटांची नांवे आहेत, हे उत्तर न देता, ह्या शब्दांचे अर्थ सांगा..

बरखुरदार - clever, धूर्त
दायरा - coverage
फाजील दोस्त - intelligent friend
बंदगी - प्रणाम
कश्मकश - dilemma
जजबात - emotion
जुनुन - Rage
ऐतराज - objection
आनबान - Pratishtha / Prestige
चश्मेबुद्दूर- Buri nazar dur hovude
दीदार - दर्शन
दिल्लगी - betrayal
बाजीगर - Winner/ Magician
फंटूश - joker
कायनात- Universe
______________________
३ब
अनोखे शब्दकोडे-2
उत्तरे:
आन मनीषा, इच्छा, प्रार्थना
रंजिस नाराजी, अप्रसन्नता
तमस अंधार
धुम्मस धुरकट foggy
मंझधार नहर नदीचा प्रवाह
संगदिल कठोर ह्रदयी
कुदरत ईश्वरीय शक्ती निसर्ग
चमन छोटा बगीचा
आहट पदरव
कयामत मोठी बला वा महासंकट
बलामत नसती आफत
एतराज आपत्ती, टीका दोष काढणे
कोहरा धुके
कोहराम गडबडगोंधळ
खुदगर्ज स्वाभीमानी
रजामंद कबूल
कमरकस पळसाचा गोंद
जाल जाळे
अकलमंद हुश्शार
परवरीश संगोपन पालनपोषण
अलबेला असभ्य आपल्याच मस्तीत वागणारा
सीरत सौजन्य स्वभाव
वीरासत वारसा, उत्तराधिकार

ह्या दोन्ही कोड्यांमुळे नेहमी कानावर येणार्या पण अर्थ ठाऊक नसणार्या शब्दांचे अर्थ कळले.
--------------------

आता,
Whatsapp group वर पुढे पाठवलेले हे कोडेही स्मरणशक्ती व बुद्धी ह्यांची कसोटी पहाणारे आहे......

पुढील शब्दांना समानार्थी शब्द, ज्यात काना मात्रा वेलांटी अनुस्वार नाही असे शोधा..

शब्द उत्तर
१. हत्ती - गज
२. पंकज- कमळ
३. तोंड - वदन
४. पाणी - जल
५. नमस्कार - नमन
६. बाप - जनक
७. बाण - शर
८. बाग - वन
९. समस्या - अडचण
१० घास - कवळ
११ धाक - जरब
१२ भांडण - कलह
१३ नवरा - वर
१४ पर्वत - अचल
१५ कठीण - टणक
१६ पुरुष - नर
१७ द्रव्य - धन
१८ आवश्यकता - नड
१९ उलगडा- उकल
२० दूध - पय
२१ रूची- चव
२२ गंध - दरवळ
२३ गृह - घर
२४ घोडा - हय
२५ पाऊल - पद
२६ डोळा - अक्ष
२७ तृण - गवत
२८ रस्ता - पथ
२९ हात - कर
३० वारा- पवन
३१ सुवर्ण - कनक
३२ अंबर - ख
३३ खून - वध
३४ रास - चळत
३५ कप्पा - खण
३६ पक्षी - खग
३७ किल्ला - गड
३८ अवचित - नकळत
३९ मृत्यू - मयत
४० अग्नि - अनल
४१ काळ - समय
४२ जंगल - वन
४३ अविरत - सतत
४४ आश्चर्य - अजब
४५ अभिनेता- नट
४६ ढग - जलद
४७ पोट- जठर
४८ अंधार- तम
४९ ध्वनि - रव
५० ओझे -वजन
------------------------

"इतिहासावरचे कोडे":
माझ्याकडे असलेल्या माहितीवरून मी हे इतिहासावरचे कोडे तयार केले:

ANSWERS to Sunday Quiz:
1) How long did the Hundred Years War last ?
116 years

2) Which country makes Panama hats ?
Ecuador

3) From which animal do we get cat gut ?
Sheep and Horses

4) In which month do Russians celebrate the October Revolution ?
November

5) What is a camel's hair brush made of ?
Squirrel fur

6) The Canary Islands in the Pacific are named after what animal ?
Dogs

7) What was King George VI's first name ?
Albert

8) What color is a purple finch ?
Crimson

9) Where are Chinese gooseberries from ?
New Zealand

10) What is the color of the black box in a commercial airplane ?
Orange (of course!)

Note:
This happened to be in my Data bank of over a decade back.
------------------------

हे एक पुढे पाठवले forworded कोडे:

संगीतमय शब्दांचे कोडे:
"चला मंडळी
आता नवीन कोडं ह्या मध्ये शरिराच्या भागावर मराठी गाणे लिहायचे आहे...
हे शब्द गाण्यात कुठे ही आले तरी चालेल...

डोळे.... डोळ्यात वाच माझ्या
नाक.... नाकावरच्या रागाला औषध काय
गळा.... तुझ्या गळा माझ्या गळा
मान.... मान वेळावूनी धुंद होऊ नको
खांदा.... कुणाच्या खांद्यावर
पोट.... पोटापुरता पसा पाहीजे
हात.... हात तुझा हातात
करंगळी.... बाई माझी करंगळी मोडली
पाऊल.... मराठी पाऊल पडते पुढे
पाय.... कुणीही पाय नका वाजवू
कटी....मेखला कटीवरी किणकिणती
कान.... कानात सांग रानात तू आपले नाते
हृदय.... हृदयी प्रीत जागते
मुख/ मुखी.... रागिणी मुखचंद्रमा"
------------------------

माझ्याकडे असलेल्या माहितीवरून मी तयार केलेले हे:
"संगीतप्रेमींसाठी कोडे":
पुढील गीतांचे गीतकार व संगीतकार कोण, ते सांगा:

१ मानसीचा चित्रकार तो तुझे निरंतर चित्र काढतो P Savalaraam, Vasant Prabhu
२ आज कुणीतरी यावे ओळखीचे व्हावे , GaDiMa, Sudhir Phadke
३ प्रेमा होऊ कशी उतराई भाग्य दिले तू मला (something wrong with lyrics)
४ घननीळा लडिवाळा झुलवु नको रे हिंदोळा GaDiMa, Sudhir Phadke
५ ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसती GaDiMa, Sudhir Phadke
६ देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघड दार देवा GaDiMa, Sudhir Phadke

७ धागा धागा अखंड विणू या विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणूया P Savalaraam, Vasant Prabhu
८ बादशहाच्या अमर प्रितीचे मंदिर एक विशाल —, Gajananrao Watave
९ निरांजनातील वात -, Watave
१० आकाशी झेप घेत असे सोडी सोन्याचा पिंजरा GaDiMa, Sudhir Phadke
११ कुणीही पाय नका वाजवू मालती पांडे गजानन वाटवे
१२ लपविलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा लपेल का गदिमा प्रभाकर जोग
१३ मोहुनिया तुजसंगे नयन खेळले जुगार. -, Watave
१४ तुझे गीत गाण्यासाठी सुर लागू दे Mangesh Padgaonkar, Yashwant Dev
१५ मैत्रिणींनो सांगू नका नाव घ्यायला
मनमोहन नातू लता
१६ दोन ध्रुवांवर दोघे आपण तू तिकडे अन मी इकडे राजा बढे, गजानन वाटवे
१७ नरवर कृष्णासमान क्रु प्र खाडीलकर,
मास्तर क्रुष्णा
१८ बहरला पारिजात दारी फुले कां पडती शेजारी
१९ तूं नजरेने हो म्हटले पण वाचेने वदणार कधी?-, Yashwant Dev
२० जिथे सागरा धरती मिळते, तिथे तुझी मी वाट पाहते पी सावळाराम, वसंत प्रभू
------------------------

अजून एक मी रचलेले,
"हिंदी चित्रपट संगीतप्रेमींसाठी कोडे":
पुढे दिलेल्या गीतांचे चित्रपट सांगा, ते केव्हा प्रदर्शित झाले हे सांगू शकलात तर बोनस गुण!

१ याद किया दिलने कहा हो तुम - Patita - Hemant Kumar, Lata
२ ये रात भीगी भीगी - Chorizo Chori - Manna Dey, Lata
३ आजा सनम मधुर चांदनी में हम - Chori Chori Manna Dey, Lata
४ ऐ दिल मुझे बता दे - Bhai Bhai Geeta Dutt
५ माना जनाब ने पुकारा नही - Paying Guest - Kishore
७ हम आपकी आखो मे - Pyasa - Rafi Asha
८ ऐ मेहरबान - Howda Bride Asha
९ जाने कहा मेरा जिगर गया जी - Mr and Mrs 55 Rafi, Geeta Dutt
१० दिल की नजर से - Anadi Mukesh Lata
११ तस्वीर तेरी दिल में - Maya Rafi Lata
१२ इतना ना मुझसे तू - chhaya? Talat Lata
१३ तुझे जीवन की डोर से - Asli Nakali Rafi Lata
१४ रुक जा रात ठहर जा- Dil Ek Mandir Lata
------------------------

आता अगदी वेगळा अभ्यासाचा विषय..

तर गणिताची चांचणी घेणारे पुढे पाठवल्याने ग्रुपवर आलेले हे कोडे तर महाकठीण:

एक मजेदार कोडे : [ निव्वळ गणिती कोडे. कोणतेही शाब्दिक चातुर्य नाही. ] : विषमासूर नावाच्या राक्षसाच्या समोर 1000 माणसे एका रांगेत उभी आहेत. त्या रांगेमधील विषम क्रमांकावर [ उदा. 1,3,5,7,9 ] उभ्या असलेल्या सर्व लोकांना विषमासूर खावून टाकतो. त्या नंतर उरलेल्या माणसांची रांग शिल्लक राहते. आता त्या रांगेतील विषम क्रमांकाच्या माणसांना विषमासूर खावून टाकतो. असे करत करत रांग लहान होत जाते आणि शेवटी एक माणूस शिल्लक राहतो. तर तो शिल्लक राहिलेला माणूस मूळ 1000 लोकांच्या रांगेत कितव्या क्रमांकावर उभा असेल ? बघा try करून नक्की कितव्या क्रमांकावर ऊभा होता तो माणुस .
🤔😃🤔
उत्तर: ५१२
------------------------
१०
जवळच्या माहीतीवरून मी रचलेले गणिती कोडे
Quiz of Numbers:
1.

12×483=5796

Like in this equation here multiplication shows all 1 to 9 numbers.
Please give at least 3 more such examples of equations....

2.
Which number when multiplied by 9 will show result that has same integers of this number but in reverse order.
1.
Anwser:
in these three multiplication equations, you find all 1 to 9 numbers.

42×138=5796
18×297=5346
27×198=5346
-------------------------
११
मारुतीच्या शेपटासारखी अनेक चित्रविचित्र आणि विविध विषयांवरची असंख्य कोडी आपल्याला विरंगुळा म्हणून पहायला मिळत गेली. त्यामुळे अजून पुष्कळ कोडी येथे देणे शक्य असूनही लेख निष्कारण लांबू नये म्हणून........

आता सरते शेवटी मला कोडे रचणे व सोडविणे ह्या विषयावर अंतर्मुख करुन सखोल विचार करायला लावणारे
आणि
"माझी फजिती करणारे कोडे":

100 रुपयात 100 प्राणी घेऊन दाखवा:

1 रुपयाला 1 घोडा
5 रुपयाला 1 हत्ती आणि
1 रुपयाला 4 उंट

अट- प्रत्येक प्राणी घ्यावाच लागेल. सगळे १०० रूपये खर्च करायचे व १०० प्राणी घ्यायचे.
ह्याची आलेली उत्तरे तपासताना मीच गोंधळलो व चुकलो. एकच उत्तर नसून अनेक उत्तरे आहेत असे माझा सतरा वर्षांच्या नातवानेच पुढील पर्यायी उत्तरे देऊन माझी विकेटच घेतली.
त्याचे उत्तर होते:

Horse Camel Elephant
81 16 3
62 32 6
43 48 9
24 64 12
5 80 15

ह्या सार्या मंथनातून प्राप्त झालेले बोधाम्रुत देऊन हा प्रदीर्घ लेख संपवितो:

"एक निरीक्षण": उर्फ कोडे पुराण":
'कोडे- एक कोडेच' !:
१ कोडे दिल्याबरोबर कुणी अचूक सोडवले, तर कोडे रचणार्याचा पचका !
२ आणि कोडे दिल्यानंतर मर्यादेबाहेर वेळ गेल्यावरही ते सोडवले गेलेच नाही, तर रचणारा दुर्लक्षित राहिल्याचा फटका !
३ कोडे अनेक प्रयत्न होत, होत सुटले नाही तर मात्र सोडविणार्यांना रचणार्याचा धसका !
४ कोड्याचे रचणार्याने दिलेले उत्तरच शेवटी चुकीचे ठरले तर काय? साराच विचका !
५ ह्या व्यतिरिक्त काही पर्याय असू शकतो कां?
हा प्रश्न हेच एक वेगळेच कोडे नाही कां?
५ उत्तर: कोडे रचणे व कोडे सोडवणे, ह्याची एकदा चटक लागली की ती, ते रचणार्याला व सोडवणार्यांना काही केल्या सुचतच नाही.
ह्याला कारण काय?
हेही जणु कोडेच ! बघा उत्तर देता येते कां!
६. उत्तर: कोड्याचे चुकून बरोबर आले तर देणार्याला लागला मटका
७. कोडे वाचताच क्षणी समजले कि “ये अपने बस कि बात नही” तर वाचणार्याची होते पटकन सुटका
८. मात्र हे खरे कि कोडे या प्रकारामूळे होते खूप जणांचे मनोरंजन दोन घटका
९. त्यामुळे लोकहो पाठवतच रहा कोडी अन् द्या आमच्या बुद्धीला जरा झटका.
वाह् क्या बात है....
१० कोडे रचणारा वा सोडवणारा ह्यांच्या बुद्धीला चालना, स्मरणशक्तीला आव्हान त्यामुळे मिळत असते.

समस्येकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची आणि त्याप्रमाणे पुढे जाण्याची सवय लागते. 0ut of Box thinking ची ही एक महत्वाची पायरी असते. असे फायदे असले तरी, कोडे एखाद्या कोळ्याच्या जाळ्यात सारखे देखील असते हे ध्यानात ठेवायला हवे. कारण त्याच्यात जर अति गुरफटत राहिलात तर अडकूनही पडू शकता. तेव्हा सावधान, संयम बाळगावा. त्यातच रचणारा आणि सोडवणारे ह्यांच चांगभलं !
इति कोडे पुराणम् संपूर्णम् !

धन्यवाद
सुधाकर नातू

शनिवार, १८ एप्रिल, २०२०

"Management Musings-8": "The Art of Managing People":

"Management Musings-8":
"The Art of Managing People":

In professional life what is important is not your intelligence, or skills such as conceptual, technical and administrative but it is important to know the art of handling of the human beings i.e. Human Engineering. 0nly those persons succeed in the professional life, as well as in private lives, who have the competence to manage people effectively and efficiently and with mutual respect & honour.

As luck would have it, today at the usual morning Tea Time, when I opened my old management notes' diary, I happened to come across the extract of the book
"The Essence of Managing People"
Written by Mr Hank Williams. This is how it goes:

Fundamentally you need to take the people along with you, in tune with your thinking and strategic actions, without any conflict or resistance. If you succed in properly understanding their mindsets and expectations, you have one half the battle. Most critical is how to avoid and manage their resistance to eminent change that's essential.

"Basis Of Resistance":
Resistance to change is a complex process which reflects individual's personality, his rational considerations, rights and wrongs about the change being registered.
At the root are three questions:
1 What is the change going to cost me?
2 How am I going to benefit from it?
3 Do the costs outweigh the benefits?

Cost: May be financial, time, efforts hassles, risk of failure, loss of status etc.
Benefit: might be financial gain savings in time, improvement in working conditions, increased job satisfaction, greater opportunity to develop, greater recognition etc.

"Benefits of Change":
Our perception of the benefits of change is made up of two parts:
1 The value we think the change will have for us in the future.
2 The need we have to change what we are doing now.
We must first assess their perception of the need of change. This will give us idea clearly causes of someone's resistance.

"The Development of Need":
The process happens like this:
1 I don't need to change,
2 I am dissatisfied,
3 My dissatisfaction is increasing,
4 I need to do something about it.

"Development of Awareness of Value":
The process happens like this:
1 I want to do something about it,
2 I can see the value if I do,
3 The value outweighs the cost,
4 I will do something about it.

"Strategy to bring about change"
Take four steps such as:
1 Develop need for change,
2 Develop Awareness of the value of change,
3 Develop ownership of the solution, 4 Develop solutions that minimises cost.

"Developing ownership of the solution":
Consider the following four steps
1 I have some power in the situation, 2 You respect my ability to sell my own problems,
3 I have some ownership of the eventual solution,
4 My concerns have been taken into account,
The solution, so getting developed which is at a minimized cost.

"Planning for Persuation":
Ask these questions:
1 What will their perception be?
2 Is there more than one possible solution?
3 What is in it for them?
4 What needs, does my outcome address?

In nutshell, the Prime job of a Manager, being getting the things done Right at Right Time and the Right costs. And it is the People through whom you have to get the things done.
Therefore, only those managers can
hope to rise to the Top, who have clearly understood and can practice the Art of Managing people successfully and the most effectively.

Compiled by
Sudhakar Natu




मंगळवार, १४ एप्रिल, २०२०

"Management Musings-7": "All about 'High and Mighty":


"Management Musings-7":
"All about 'High and Mighty":

In this article firstly, I am sharing from my old management note book, guiding extract of a book:
'How to succeed without working Dam hard"
by RJ Kriegel. The worthy points from this are:

1 Ignite the Park by leading an innovative life. Winners must be creators not respondents. Live life as a break through thinker.

2 Passion is burning commitment that involves your whole being- body mind and spirit. It makes you feel more vital alive and enables you to tap your strengths. Ignite that passion in what you do then very best would come about.

3 Keep your victory log that is your outstanding achievements. It would enable you to have more confidence and motivate you.

4 Stoke fires, further more don't soak them. Anticipate resistance and get to the habit of breaking habits.

5 Risk-taking is natural. Small steps lead to victories. It is OK to say "My bad luck" Don't think big but start small. Get the whole picture: upside benefits and downside consequences.

6 Create Community Team up. Don't compete but co-operate. Pioneering spirit, spin it differently. Expand walls, create find a small Niche. Personalize service. Don't compete with Giants, create your own small field to play the game.

8 Be sure there is a problem in the first place before working hard to solve the one.
----------------------------
"High and Mighty":
The path braking thinking illustrated in above extract and a special coverage subsequently read by me in a magazine, about the select 'High and Mighty' from the variety of fields happens to be in line with one another. The profiles of these Power People highlighted therein, are not only just quite interesting, encouraging and above all, inspiring but they present the progress story too, of the days gone by.

Assimilating these contents of-High and Mighty' triggered these thoughts:

1. 'High and Mighty Power People' attain the glorious success in their segment of choice, thru' their Vision, sustained hard work, consistency and of course the needed skills.

2. From such success, it is but natural that 'Power' 'Fame' 'Name' and 'Glory' comes to them and influencing others and decisions follows.

3. What is the 'root cause' behind their success? It is their quest to achieve their 'Chosen Purpose', ultimately turning it into their 'useful contributions' and 'value additions' in some definite sphere of Human Life, that offers them with success.

4. The lesson for one and all is that 'One must first identify what's exact 'achievable purpose' in Life, the ongoing journey to which can be liked and en-joyed by him'.

5. In short, one must toil to continuously make use of his inner potential for contributing the well being of Human Life around.

However a final observation, for everyone as such, has a specific limited Time in Life for such rise and glory!
----------------------------
Finally, in line with foregoing thought process, I noticed on some other page in my treasure book following:

* Thoughts, Desire, Actions Emotions are the four Kings 'Values' is Emperor. We can navigate our life with the four Kings and the Emperor.

* Contribute everyday something to yourself, to your family, to your organisation and to the society and for the Nation.
* Be free and joyous.
* Work should be for positive cause and done like a Workshop.
* Have total transparency at all the levels.
* Inspiration can come from children and youth, they are our future.
* There is nothing like perfection. You are, who you are and accept, who you are.
* Make things happen work within your means and resources to make your life satisfactory.
* Set your own goals and achieve your milestones; don't compare about what others have and you haven't, instead look at what you have.
* Keep open mind. Be open to new thoughts, ideas. Carry no baggage and work towards inner happiness.
* Finally enjoy every moment, that life offers to you.

Thank you.

Compiled by
Sudhakar Natu

सोमवार, १३ एप्रिल, २०२०

"ह्रदयसंवाद-१७": "जपून ठेवावे असे !":

"ह्रदयसंवाद-१७" :
"जपून ठेवावे असे !":

आजच्या ह्या ह्रदयसंवादात मी माझ्या मनांत विविध विषयांवर जे जे विचार येतात ते मांडणार आहे.

"मागे वळून पहाताना";
निवृत्तीनंतर काही तशीच भाकड वर्षे गेल्यानंतर गेल्या तीन-चार वर्षात माझा एक नवीनच उद्योग सुरू झाला आणि तो उद्योग म्हणजे
'आपल्या जवळ जे जे चांगलं विचारधन वा अनुभवभांडार आहे जे इतरांना उपयुक्त ठरू शकेल असं योगदान देत रहावं, हा!

पाहता-पाहता त्यामध्ये किती किती नवनव्या कल्पना व भाग निर्माण होत गेले

* ब्लॉगवर लेखन
* यु ट्यूब चँनेलवर विडीओज्
* माझा ब्लाँग
Pl. Open the link.....
Share it too in your whatspp grp....

http//moonsungrandson.blogspot.com

त्यातील लेखनाची विविध सदरेः
* हृदय संवाद,
* आजोबांचा बटवा,
* रंगांची दुनियाः शारदोत्सव, रंगदर्शन चित्रदर्शन टेलिरंजन
*नियतीचा संकेत लेख व संपूर्ण वार्षिक राशी भविष्य
*वाचा आणि फुला फुलवा
*ध्वनिफिती @ मनोरंजन व मार्गदर्शन करणाऱ्या
* सोशल मीडियावर स्वनिर्मित विचार प्रवर्तक संदेश आणि खुसखुशीत अशी स्वनिर्मित कोडी तयार करणे...
(@ लेखाच्या शेवटी पहा व ऐका.)

इतके सारे काही माझ्याकडून होईल असे मला कधीही वाटले नव्हते. पण उत्तरोत्तर मिळत गेलेल्या भरघोस प्रोत्साहनामुळे ते घडून गेले हे खरे आणि घडतच जात, नवी-नवी रुपे घेणार आहे हेही खरे!

ह्या साऱ्या प्रपंचातून मला जो आत्मानंद मिळत आहे, तो आजतागायत पूर्वी कधीही मिळाला नव्हता.
धन्यवाद
---------------------------
"चुका अन् शिका,
घोडचुका अन् दुर्दैव फुका फुका!"

माणसाच्या हातातून पुष्कळदा चुका होतात वा होऊन जातात, मात्र कधी कधी अक्षरशः घोडचूका होतात. चुका सुधारल्या जाऊ शकतात, परंतु घोडचुका सुधारताच येत नाहीत. त्यामुळे माणसाच्या जीवनात होणारे नुकसान, भरून न येणारे वळण लागते. ते ध्यानात येते तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

अखेर व्यथित मनाने केलेल्या घोडचुकांच्या आठवणी उगाळत केवळ अरण्यरूदन करणेच फक्त त्याच्या हाती उरते.
----------------------------
।। "जीवन त्यांना कळले हो"।।

माणूस जेव्हा एकांतात स्वतःशी हृदय संवाद करायला बसतो, तेव्हा तो मागे वळून आयुष्याचा लेखाजोखा घेतो. काय चुकले, काय मिळाले, काय गमावले, काय भोगले आणि कुठे आलो, कुठे होतो असा त्याच्या जीवनाचा तो जमाखर्च असतो.

असे करताना कळत नकळत त्याच्या मनात विचार येतो, जीवनाचे प्रयोजन काय, अर्थ काय, हे अहंकार राग लोभ गर्वाचे खेळ, सारे कशासाठी, कुणासाठी?

आणि अशा वेळेला, त्याला अचानकपणे, लहानपणी शाळेमधली ती कविता आठवते, आणि त्यातील ते अविस्मरणीय उद्गार त्याला सांगतात:

"जीवन त्यांना कळले हो।
मीपण, ज्यांचे पक्व फळापरी गळले हो।।
----------------------------
माझी एक वर्षापूर्वीची नोंद:

"इडियट बाँक्सवर 'अच्छे दिन?!":

भरकटणार्‍या, पाणी घालत लांबवित नेलेल्या मालिकांचे दिवस आता तात्पुरते संपून, अनेक मालिका इडियट बॉक्सवर करमणुकीचा धमाका
उडवत आहेत!

एकमेकांमधील आकर्षक केमिस्ट्री मुळे सर्वांना आपलेसे करणारी समीर प्राजक्ताची जोडी प्रेक्षकांना "साथ देशी, तू मला" अशी साद घालत आहे!

तर चांगुलपणाची कमाल असूनही "जीव झाला वेडा पिसा" मालिका, हृदयाचा ठोका चुकवणारे हा नायक की खलनायक असे नाट्य निर्माण करत आपल्या नावाला सार्थ करत आहे!

सगळ्यात विलक्षण कमाल तर, बघता बघता
कालचा 'नायक', आजचा 'खलनायक', झालेली अत्यंत उत्कंठावर्धक, "तुला पाहते रे" मालिका तर प्रेक्षकांना वेळीच जागे करत आहे!

"वर्तुळ" मध्ये तर नायकाच्या व त्याच्या कुटूंबाच्या डोळ्यात धूळ फेकणारा खलनायक, एकसे बढकर एक कारनामे बिनधास्तपणे करत आहे!

थोडक्यात इडियट बॉक्सवर मनोरंजनाची कमाल धमाल चालू आहे!

ती, किती काळ टिकणार हे मात्र गुलदस्त्यातच आहे!!

इतके दिवस कंटाळलेल्या प्रेक्षकांना तरी कां होईना, "अच्छे दिन" आले आहेत!!"

आणि आज?
चोविस तास घरातच बसावयाची वेळ आल्यामुळे, सध्या कधी नव्हे इतकी खमंग, सकस करमणुकीची गरज आहे, तेव्हा दुर्दैवाने साराच दुष्काळ !

जुनेच उगाळ उगाळले जात आहे !

सध्या कोरोनाच्या संकटामुळे आपले त्यापूर्वीच्या मोकळा संचार करू शकणार्या जीवनपद्धतीची आज म्हणूनच अशी उसासे काढणारी आठवण काही केल्या मनांतून जातच नाहीये!
---------------------------
"सध्याच्या महासंकटातील एक ओयँसिस !":
हे पत्रच बोलके आहे:

# सादर वंंदन.

मी तुमच्यांतीलच एक ज्येष्ठ नागरिक.

प्रथम सध्या सर्वांनाच दररोज अत्यावश्यक अशा भाज्या पुरविण्याचा जो उपक्रम काल अत्यंत नियोजनबद्ध रितीने, संयम व शिस्त बाळगत यशस्वी करणार्या टीमचे मी मनापासून अभिनंदन करतो व आभार मानतो.

ह्या उपक्रमात अनुकरणीय कल्पना-
Ideas संरचना-System व पद्धती-Processes सुसंगत रितीने अवलंबिण्यात आल्या. विशेषतः whatsapp grp ची स्थापना त्यामुळे संवाद व मागण्या नोंदविणे सुलभ आणि सर्वात कौतुकास्पद म्हणजे आपल्या भाज्या घेऊन जाण्यासाठी केवळ चार सभासदांना पाचारण करणे, त्यामुळे social distancing शक्य. इ.इ. म्हणून टीमचे उपकार मानावेत तितके थोडेच होय.

सध्याच्या महासंकटाच्या काळात तर, हा प्रयोग मुंबईतील इतर सहकारी सोसायट्यांनी आदर्श Role Model म्हणून विचारात घेण्याजोगाच ठरावा.

अशा सेवाभावी माणसांच्या सोसायटीत आपले वास्तव्य आहे, ह्याचा आम्हा दोघांना अभिमान वाटतो.

मनःपूर्वक धन्यवाद

---------------------------
"आवर्जून ऐकाव्या, अशा ध्वनीफिती":

ह्या गुढीपाडव्यापासून तुमच्या विरंगुळ्यासाठी आणि मार्गदर्शक विचारांसाठी हा खास नवा उपक्रम मी सुरू केला आहे.
आजपर्यंत मी निर्माण केलेल्या ध्वनिफिती ह्या आहेत:
१ 'वाचा व फुला, फुलवा'
२ 'ऐवज' एक रसास्वाद
३ 'व्यक्तिचित्रे-अनुभवांचा ठेवा'
४ 'घरात बसण्याचे फायदे'
५ 'एक गुरुमंत्र'
६ 'घटका गेली पळे गेली'
७ 'आशा ठेवा, हेही दिवस जातील'
८ 'नवी दिशा नवे मार्ग'
९ 'सेवकाची कदर'

वानगीदाखल ही ध्वनीफित येथे पाठवत आहे. ती जरूर ऐका...

ज्या कुणाला या ध्वनिफिती ऐकाव्याशा वाटत असतील, त्यांनी प्रतिसादामध्ये सर्व किंवा कोणती ध्वनिफीत हवी, तेही लिहू शकता. त्यांच्या whatsapp no वर त्या पाठवल्या जातील.

धन्यवाद.
सुधाकर नातू
Mb 9820632655

रविवार, १२ एप्रिल, २०२०

"Management Musings-6": "TOM Principle of Marketing":


"Management Musings-6":
"TOM Principle of Marketing":

Today morning at Tea Time, when I opened my treasure book on Management, I saw the following note illustrating the TOM: Top Of Mind
Principle of Marketing.

The Note goes thus:

"It is simply out of this World,
Reflecting a Cardinal principle in marketing, that is you, your product and service must be different than others and you must have high level of recall value. That means you must remain in top of the mind of the customer: TOM.

Few nights back, you won't believe, I had a dream in my sleep, which I will never forget in my life time, as it so coincidentally focussed on this very principle on TOM.

Let me tell you in brief what that dream was:
The venue was a conference hall in a 5 star hotel in an important town. I have been selected by my company to represent on its behalf in the international level seminar on marketing advertising. I have been put up in a hotel little away from the venue. On the day of the seminar, as usual I am late in the morning in getting up from my sleep. The time was well past starting time of the Seminar.

Scared totally and feeling completely sleepy and I rushed hurriedly without bothering about my attire & reached the venue to find myself to be in a funny outfit in Bermuda half pant and Sandoz baniyan! I was scared to find myself a seat, in this crowd of suited booted executives.

There was not much time to send somebody now to fetch me some decent dress. I was shivering, frightened not knowing what to do now onwards, how am I going to explain my seniors about my conduct in the seminar. I pray that my name as speaker would never be announced but all your such wishes never come true and at some point of time my name was announced.

I had no alternative to go up the stage and catch the mike and speak. I didn't have any presentation material in my hand and still I had to speak on the spot, on Advertising and Marketing. I cursed my luck, I cursed my habit of getting up late but in when. But all of a sudden, on the Spur of the moment I climbed up, went to the stage,
picked up the mike. Before the hundreds of executives and the panelists on the stage, they got amazed, astonished to find someone in half pant and baniyan.

However, what I talked after that were just few words, which are the words of wisdom, the words of ultimate truth in Marketing. What I said on the spot instantaneously was like this:

"My friends, I know you are finding me in such a not welcome dress for such a serious event but let me tell you, I have done this, purposely just to bring home the very fact of marketing's prime principle-that is you must be different than others and you must get noticed. I have no doubt many speakers would come and give their studied colourful presentations but when you go back to your home, you would remember this conference for quite long time due to my appearance like this. In your mind you would agree that whatever happened reflected a cardinal principal in marketing namely, you must have highest level of recall value, that means you must be always on top of the mind of the customers.
Thank you. Wish you all the Best."

The dream and my note about the same, as such ended there itself.

This TOM principle is not only true only for marketing but is udeful in our professional as well as personal lives as well. You must have something unique, different than others-USP principle from marketing emerges from the same. All in all what does that mean? It means in short you must continuously improve, there is virtually No Choice.

So, this is the Story of my eye opening Dream. Hope you must have found it interesting and Immensely liked it.

Sudhakar Natu

गुरुवार, ९ एप्रिल, २०२०

"वाचा आणि फुला, फुलवा-७": "मुंगीचे महाभारत आणि दिवाळी अंक":


"वाचा आणि फुला, फुलवा-७":
"मुंगीचे महाभारत आणि दिवाळी अंक":

मी एक चोखंदळ वाचक आहे. मात्र कादंबऱ्या नाटके कथा वाचण्यापेक्षा मला व्यक्तिचित्रे आत्मचरित्रे अशा तऱ्हेचे वाचन करायला प्रामुख्याने अधिकच आवडते. त्यामधून आपल्याला अनेक जीवनांच्या चित्तथरारक कथा आणि अनुभव मिळत असतात. त्यामुळे खरोखर आत्मचरित्र वाचणे, हा एक शिकवणारा, नवी दिशा देणारा, नवी दृष्टी देणारा अनुभव असतो.

'एका मुंगीचे महाभारत' हे प्रा. गंगाधर गाडगीळ यांचे आत्मचरित्र मी वाचले होते, ह्याची आता आठवण झाली. यासंबंधी आपल्याला लक्षात येते की गाडगीळांचे जीवन म्हणजे एका धडपडणाऱ्या महत्त्वाकांक्षी माणसाची अनेक क्षेत्रातील यशस्वी, मनस्वी मुसाफिरी होय. एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला हा माणूस, स्वकर्तृत्वावर एक क्रांतिकारी लेखक, चतुरस्त्र धोरणी अर्थतज्ञ, साक्षेपी प्राध्यापक आणि खरोखर कार्यक्षम उत्साही संघटक, बदलत्या काळाचे यथातथ्य ज्ञान असणारा समाज सेवकही आणि व्यवस्थापन शास्त्रांमध्ये अनेक प्रकारचे प्रयोग करणारा माणूस, प्रा. गाडगीळ यांच्या रुपाने आपल्या समोर आलेला आहे. म्हणूनच त्यांचे कर्तृत्व खरोखर कौतुकास्पद आहे.

ह्या पुस्तकामध्ये सहजसुंदर ओघवती भाषा व घडणाऱ्या घटनांच्या खरोखर मुळाशी जाऊन त्यांचा मागोवा घेण्याचे गाडगीळ यांचे वैशिष्ट्य दिसते. अशी ही माणसे, मोठी व यशस्वी कां झाली, कशी झाली हा नेहमी माझ्यासारख्या वाचकाला प्रश्न नेहमी पडतो. कदाचित उत्तर असे की, त्यांच्या अंगी काही ना काही उत्तम गुण व कौशल्य असते, परंतु त्या जोडीला कष्टाळूपणा, आपल्या एकंदर ध्येयावर निष्ठा, करू ते उत्तमच झाले पाहिजे हा अट्टाहास, त्यासाठीचे प्रयत्न आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दुर्दम्य महत्त्वाकांक्षा असते.

आपण आपल्या अंगभूत गुणांच्या जोरावर काहीना काहीतरी वेगळे, उपयुक्त आणि समाजावर ठसा उमटवेल असे केलेच पाहिजे, अशी स्वप्ने, ही माणसे बघता आणि ती पूर्ण करण्यासाठी झटतात. त्यांना संधीही तशा मिळत जातात, हे जरी खरे असले, तरी कठीण प्रसंगात मार्ग काढण्याचा प्रयत्न दिसून येतो. तो खरोखर सलाम करावा असाच आहे.
'एका मुंगीचे महाभारत' असे जगावेगळे नाव देऊन गाडगीळांनी आपली प्रतिभाशक्ती किती उच्च प्रतीची आहे ते दाखवले आहे. अशा तर्‍हेचे आत्मचरित्र वाचून आनंद मिळतो, तो अवर्णनीयच.

आत्मचरित्रांच्या खालोखाल, मला जर दुसरं काही उत्सुकतेने मी वाचायला आवडतं आणि जे मी गेली चार दशके सातत्याने करत आलो आहे, ते म्हणजे दिवाळी अंक. ते वाचायचेच असतात. त्यातील जे जे उत्तम साहित्य असेल, त्याचा रसास्वाद घ्यायचा. ज्यांनी लेख लिहीले, त्यांना आपला प्रतिसाद द्यायचा, हा माझा एकंदर छंद राहिला आहे. त्यामुळे माझे स्वतःचे लेखनकौशल्य तर वाढत जातेच आणि थोरांशी नवीन परिचयही होऊन जातात.

दिवाळी अंक वाचायला एक वेगळीच मजा येते. त्यातील विविध विचार, माहिती व प्रसंग, व्यक्तिविशेष आणि ज्ञानाचे भांडार आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते. काही स्वानुभवातील इतिहासाची नॉस्टॅल्जिक उजळणी होते. तर कधीही जे घडतंय ते घडून गेले आहे, त्यामधून उद्या काय घडू शकणार आहे, याची चाहुल लागते. नवीन कल्पना, नव्या प्रेरणा मिळण्याची ही एक अनमोल संधी असते.

कुणीतरी जवळजवळ आठ दहा महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर, सामग्री गोळा करून नवी दिशा, नवे मार्ग, नवे विचार व नवे अनुभव दिवाळी अंकांमधून देत असतात. आपल्याला मात्र काहीच कष्ट न करता हे सारे पंचपक्वान्नाचे साहित्यिक ताट आस्वाद घ्यायची संधी मिळत असते. मराठी संस्कृती जगताच्या जुन्या समृद्ध अशा पाऊलखुणा जपायचे काम पुष्कळ दिवाळीअंक करतात.

ह्या आनंद यात्रेला नेहमी दिवाळी संपल्यानंतर ते एक दोन महिने गेल्यानंतर सुरू होऊन, ते अगदी पुढपर्यंत हे चालू राहते तेव्हा कुठे दिवाळीअंक बनतात आणि वाचक त्याचा आस्वाद दिवाळीपासून चक्क मार्च-एप्रिल पर्यंत घेऊ शकतात. ही दिवाळी अंकांची परंपरा खरोखर भूषणास्पद आहे. हल्ली मात्र, एकीकडे दिवाळी अंकांची संख्या खूप वाढत चालली आहे, हे खरे जरी असले, तरी त्या मधलं जे साहित्य आहे ते सकस मिळतंच, असं नाही.

पुष्कळ दिवाळी अंक केवळ जाहिराती मिळवण्याकरता काढले जातात. त्यामुळे गुणवत्तेपेक्षा एकंदर आर्थिक बाब महत्त्वाची मानली जाते आणि साहित्यामध्ये रस असलेल्या रसिकांचा हिरमोड सुद्धा होऊ शकतो. कधी कधी इतके अचानक वेगळंच काहीतरी विचार करायला लावणारे दिवाळी अंकात दिले जाते, ते कळतच नाही.

कधीतरी वाचलेल्या एका दिवाळी अंकात मानवी शरीरातील अब्जावधी पेशी, गुणसूत्रे यांचे जे गुढ आहे, ते उकलून दाखवले होते. आणि असा सखोल अभ्यासक विचार हा जो लेखक करू शकतो, त्याला खरोखर माझा सलाम ! इतर प्राण्यांत आणि माणसात फरक तो हा की माणूस स्वतंत्र विचार करतो, नवनवीन कल्पना मांडून त्या प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करू शकतो.

नवीन कल्पना निर्माण करून त्यांचे प्रत्यक्षात काही कृतीमध्ये रूपांतर करण्याचा छंद हा मोठा मनोरंजक व आव्हान निर्माण करणारा आहे. आपल्या बुद्धीला चेतवून, जागे करून, तिच्याद्वारे नवनिर्मितीचा आनंद मिळविण्यासाठी हा छंद उपयुक्त आहे. वैयक्तिक प्रगती वा फायदा ह्या कृतीमधून होणे हा त्या छंदाचा बोनस आहे. तिथे पुढे काही पानांपर्यंत, अशा तऱ्हेचे मनातले मांडे मांडण्यासाठी जागा सोडून द्यायला हवी अशा तऱ्हेची कल्पना कृती यामागे काही निश्चित परिणामांची शक्यता आहे अशा कल्पना माझ्याही मनामध्ये अधून मधून येत असतात. काही वेळा यावर प्रत्यक्षात कृती आणणे सुरू असते. थोडक्यात कल्पना कृती हेतू परिणाम याची ही जुजबी नोंद.

सुधाकर नातू

बुधवार, ८ एप्रिल, २०२०

"Management Musings-5": "The Management Gurus":


"Management Musings-5":
"The Management Gurus":

I am sharing here the invaluable Knowledge treasure from my Managemrnt Note Book, which I opened as usual today morning at the Tea time. and I am confident that you would be enormously benefited by the same:

" I used to read a number of books on Management with gaps of time in between. I couldn't at some how assimilate much of this knowledge for long time through most of the books. However, on that day I came across a book Management Gurus by Carol Kennedy and it just changed my course of life. I read it through out and got lots and lots out of it, much more than I ever got all these years!

I questioned myself what could be the reason for such an enormous output, from this reading, I realised after a great search that the answer fiercely was not, that just because of the contents were rich but simply because my inner urge to enrich my knowledge and perspective of the World around. This search for improvement, quest for new ideas and the thirst for attaining chosen goals increased my capacity of understanding, assimilating whatever I was reading.

Now let us see what each of these Management Gurus are saying:

"Edward D Bond":
Lateral thinking: The generation of new ideas and the escape from old ones, creativity route from established patterns, in order to look at the things in a different way.

"Gary Home":
Core competencies and strategic intent: Ask these questions about business under the heading of today and tomorrow in the future:

1 Which customers are being served?
2 What distribution channels are there?
3 Who are the competitors?
4 What is the competitive age?
5 Where from markets will come?
6 And what are the skills?

If the answers to these two sets of questions are the same, the company would be in trouble in the nearest future.

"Chris Argyris":
Each individual has a potential that can be developed, directed for Organisational wellbeing, which in turn would ensure his own Well being. These are the three basic values:
1 The significant human relationships are ones, which have to do with achieving organisational objectives
2 Feelings and emotions are to be played down.
3 Human relationships are most effective Management Gurus.

"Alfred Chandler":
Structure follows strategy and strategy is determination of long term goals and objectives, courses of action and allocation of resources.
Structure is the way the organisation is needed to be put together to follow the strategy.

"Deming"
PDCA approach Planning Directing Controlling and Action.
Create constancy of purpose for continuous improvement.
Drive out fear, encourage two way communication.
Define top management commitment to improve quality and productivity.

"Peter Drucker":
He happens to be the Management Gurus' Management Guru.
He was the first to see that the purpose of a business lies outside it, that is creating and satisfying the customer.
He was the first to see Decision Process as Central.
First to see structure has to follow strategy and First one to see and say that management has to be managed by objectives and self control.
He was the first advocate of privatisation: the purposes of Government is only to 'Govern' and not to 'do', these two roles would be incompatible.

"Henri Fayol"
Five Foundation stones of modern management are:
To Forecast and Plan
To plan
To organise
To command
To co-ordinate and control
It is the duty of the management to foster the moral of its workforce for which a real talent is needed.

"Michael Hammer":
BPR :
Business Process Re-engineering:
Total thinking of strategic and operational processes, it would succeed only if driven from the top to bottom.
Ask sample questions all the time: Why do, what we do?
Can we do it better in some different way?

"Frederick Herzberg":
Motivation and 'maintenance' factors in the Job Satisfaction.
He coined the term: Job Enrichment- enhance worker's accountability; give additional authority.

"Joseph Juron":
Company-wide quality cannot be delegated. Develop company-wide quality management into a full-blown corporate philosophy. Quality Planning and Management as well as Improvement across the company.

"Rosebreth Moss Kanter":
7 essential qualities and skills for Managers of future:
1 Learn to operate without hierarchy
'cruche'
2 To know how to compete in way that enhances, not underates Cooperation.
3 Possess a dose of humility.
4 Develop a process focus on things are done.
5 Be multifaceted and work across functions to find synergies.
6 Operate with highest ethical standards.
7 Be able to gain satisfaction from
& be willing to stake your own rewards on them. Need for globalisation and World class is absolute.

"Robert Kaplan" and David Norton:
The balanced scorecard system of performance management- you must continuously improve, otherwise you would go into Oblivion. The basic principles are:
1 Customer Perspective: How do they see us?
2 The Internal Business Perspective: Which processes and competences do we need to excel at?
3 Innovation and Learning Perspective: Can we continue to excel & improve?
4 Financial Perspective: How do we look at our shareholders?

"Philip Kotler:
"The Marketing Management Guru"
Authentic marketing is not the art of selling what you make but knowing what to make. The concepts of internal and external customer are two important sides of Modern marketing management. Human beings can improve their condition by applying collective intelligence to solving shared problems.

"Warrier Bennis":
Managers do things 'right',
Leaders do the right thing.
Leadership abilities are management of Attention, Meaning, Trust and Self.

"Winston Churchill"
The Emperors of future will be the Emperor of Ideas.

"John Adair:
Leadership is about sense of direction, showing the way. Managing is about handling the journey on that way:
Tasks Team Technology and Timing.

In short, what I gained is:
To succeed, you must know what business you are in, you must know what your core competencies and finally you must pursue rigorously yourself goals. This is true for not just for a business enterprise but for an individual as well.

The principles and ideas of better management put forward by all these Management Gurus are simply invaluable, not only for business but for the Society and every individual to manage his life.

All the best for your improvement.

Compiled by
Sudhakar Natu

सोमवार, ६ एप्रिल, २०२०

"आजोबांचा बटवा-३": "निव्रुत्तीनंतरचे दिवस":


 "आजोबांचा बटवा-३":
"निव्रुत्तीनंतरचे दिवस":

ह्या सदरामध्ये मी माझ्या जीवनातल्या घटनांकडे मागे वळून पहात, विविध प्रसंगांची आठवणींची उजळणी करत आहे. त्याकरता मला माझ्या जुन्या दहा पंधरा वर्षाच्या डायर्‍या उपयोगी पडत आहेत. आज त्यातीलच एका डायरीतील एका पानावर एक नोंद मला सापडली. निवृत्तीनंतर काय काय खरोखर आपण करत आलो, त्याचे एक सुंदर चित्र या नोंदीमध्ये आहे:

"एका दिवाळी अंकात काही मान्यवरांचे आपण आपला दैनंदिन कारभार कसा करतो, याचा लेखाजोखा वाचला. माझाही दिवस मी कसा घालवतो, याचे सार, कवीराज सुरेश भटांच्या शब्दांंत असे सांगता येईल:

"रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा.
गुंतुनी गुंत्यात साऱ्या, पाय माझा मोकळा!

योगायोगाने हे शब्द लिहीत असताना, टीव्हीवर एका संगीतमय कार्यक्रमात हेच गीत गायले जात होते. कमालच आहे! माझा दिवस, बरोबर सकाळी सहा वाजता 'सूरताल' या झी मराठीवरील सुमधुर गीतांच्या श्रवणाने सुरू होतो. मध्येच ई टीव्हीवरील बातम्यांचीही 'फोडणी' कानांना मिळत असते. मराठीतील एक से बढकर एक सुमधुर भावगीतांचे श्रवण करत, दिवसाची सुरुवात आनंदी व प्रसन्न होत असते. त्यानंतर अर्धा पाऊण तास मोकळ्या वातावरणात चालता-फिरता मॉर्निंग वाँक करण्यात जातो. या दोन्ही गोष्टींची आता श्वासोच्छ्वासाइतकी सवय मला जडली आहे. त्यामुळे गाणी ऐकणे व सकाळचे फिरणे हा माझ्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य, पण एक समृद्ध भाग बनला आहे.

त्यानंतर घरी आल्यावर गरम-गरम घुटके घेत चहापान व साग्रसंगीत संपूर्ण वर्तमानपत्र वाचन करणे हे असते. एकीकडे ई टीव्हीवरील 'संवाद' हा ज्ञानप्रबोधिन करणारा कार्यक्रम, जाणीवेच्या कक्षा आणि विविध क्षेत्रातील बहुरंगी बहुढंगी माणसांच्या अनुभवाचे बोल आपल्याला खूप काही शिकवून जातात. ( ह्याच कार्यक्रमांत पूर्वी माझीही मुलाखत झाली होती ! ) त्याचबरोबर 'झी' टीव्हीवरील दैनंदिन राशीभविष्य ऐकता-ऐकता पोटोबाची सोय म्हणून सकाळचा गरम गरम नाश्ता होतो. त्यानंतर अर्धा पाऊण तास बिछान्यावर पडून आराम करण्याचा-दिवसांतील सगळ्यात महत्त्वाचा आणि 'श्रीमंत' असा काळ असतो. म्हटले तर निर्विकार, म्हटले तर काल काय केले, आज काय व केव्हा करायला हवे, याचे विचारमंथन मनात सुरू असते. ह्या 'क्षणभर विश्रांती'ला समांतर अशा, पत्नीबरोबर गप्पांची रंगतही कधीमधी अनुभवता येते- जर राब राब राबणाऱ्या पत्नीला आपल्या कामातून उसंत मिळाली तरच!

इतके सारे होता होईल तो, आपोआप दहा कधी वाजतात ते कळतच नाही. सार्‍या अवधीत जमेल तेव्हा सुचेल तसे लिहिणे व ज्योतिषाची आवड असल्याने पत्रिकांचे निरीक्षण, अभ्यासही होत असतो. दिवसाची सकाळ ही अशी विविध गोष्टीत घालवल्याने मनाला ताजेतवानेपणा व उभारी येते. त्यानंतर दाढी आंघोळ पूजा. पूजेनंतर जमला तर शारीरिक व्यायाम. खरंच हा व्यायाम करायचा संकल्प मात्र कधीही सुरू झालेला नाही, हे दुःख रोजचेच आहे. मनाला पटूनही गरज असूनही व्यायाम होत नाही, ही खंत उराशी बाळगत मी आयुष्य काढत आलो आहे. कॉम्प्युटरवर काम लेखन मेलस् पाठवणे, त्यानंतरचे दोन तीन तास जर बाहेरची निकडीची व्यावहारीक कामे करण्यात वेळ जातो. घरी येईपर्यंत साधारण एक ते दीड वाजलेला असतो. भोजन व त्यानंतर टीव्हीवरील काल रात्रीच्या मालिकांची उजळणी पहात पेपर मधील शब्दकोडे सोडवत निद्राधीन होणे.

नंतर, चार साडेचारला दुपारच्या वामकुक्षीनंतर चहापान व जमेल तसे वाचन होते. सायंकाळी एखादा सांस्कृतिक कार्यक्रम कुठे असेल, तर बाहेर जाणे होते. नाहीतर घरीच आराम सौबरोबर गप्पा व भोजनाबरोबर रात्री साडेसात ते दहा मालिका पाहण्याची नवी "नोकरी" संपता संपता झोप कधी येते, ते समजतच नाही आणि दिवस संपतो.

त्या उलट बरोब्बर, खरोखर आदर्श असे जीवन माझी सौ. जगते असं वाटतंय. दररोज सकाळी फिरणं, थोडासा व्यायाम आणि नंतर संसारात अहर्निश कष्ट घेत, घर नीटनेटके कसे राहील, घरात योग्य वेळी सगळ्यांना वैशिष्ट्यपूर्ण खाणेपिणे करता करता ती सगळा वेळ घालवते. सर्व गोष्टी आपल्यावर जबाबदारी घेऊन कशा करता येतील हा तिचा आतापर्यंत सतत अट्टाहास राहिला आहे.

अशी शिस्तबद्ध दिनचर्या, यामुळे तब्येत ठीक राहते, घराचा गाडा कुठेही न रडता उत्तम पणे संभा पाळला जातो. नातेसंबंधही निकोप रहावेत, अशा पद्धतीने ती नातेवाईक असोत वा इतर शेजारीपाजारी वा स्नेहसंबंध असोत, त्यांच्याशी योग्य पद्धतीने आपुलकीने ती कायम वागते. त्यांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असते आणि ती मदतसुद्धा सहजतेने करते आणि आपण काही विशेष करतो, असा बडा गहजबही करत नाही. जीवनाकडे निकोपपणे पहात, सर्वांशी मिळून मिसळून वागत, आळसाचा मागमूसही नसलेले, एक अखंड उद्योगी, वाहते सळसळते जीवन ती जगत असते-अगदी माझ्याविरुद्ध!

तिच्यामुळे आपल्यावर जवळजवळ भार कोणताही आला नाही, संसारीक कुठल्याही जबाबदार्या अंगावर पडल्या नाहीत. आपण
आपले आयुष्य आरामाचे, आळसावलेले जीवन जगण्यात (निर्लज्जपणे?) भूषण मानत आलो, हे आता माझ्या लक्षात येत आहे.

एक प्रकारे तिच्या सातत्याच्या कार्यतत्परतेमुळे आपल्यात काहीतरी योग्य बदल व्हायला हवा होता, पण त्यामुळे तसे न होता, माझ्या ऐदीपणात भरच पडत गेली हे मी विसरता कामा नये. पण आता वाटते की, काहीतरी धडा घ्यायला हवा. पूर्वीचा नोकरीमध्ये मी असताना, आपला सळसळता उत्साह व काहीना काही नेहमी नवनवे असे करत राहण्याची जिद्द पुन्हा यायला हवी. दुर्दैवाने ती लोप पावली आहे हेही खरे, पण तितकेच बरेही नव्हे. निदान पूर्वीच्या पावपट उत्साह बाळगत, काही चांगलं काम, उद्योगीपणा मी जर करू शकलो, तर माझेच त्यांत हित आहे."

आज ह्या नोंदीला एक दशक उलटूनही आता लक्षात येते, की माझे तर आहे तेच पुढे चालू आहे तर तिचा मात्र उद्योगीपणा तसाच राहिला आहे.
मी, माझी जशी मनीषा होती, तसा सुधारलो नसलो, तरी मला माझ्या मनासारखे मजेत जीवन जगता येत आहे, हेही नसे थोडके!
-------------------------

असेच शंभराहून अधिक वाचनीय लेखांसाठी माझ्या ब्लॉगची
ही लिंक उघडा......

wapp grp वर शेअरही करा......

http//moonsungrandson.blogspot.com

धन्यवाद
सुधाकर नातू


गुरुवार, २ एप्रिल, २०२०

"Management Musings-4": "The Think Tank":


"Management Musings-4":
"The Think Tank":

You are aware that since this Gudhi Padwa day, a completely new Avenue got opened up for me for an interesting activity of sharing valueable thoughts through my 'Management Musings' article series, with those who are interested.

This is the fourth article in this series, which takes you to the Think Tank:

# Education is not about homework and exams, the teachers have to become mentors, rather than just providers of content.

# If young people learn to its exercise their votes, they will also begin to care for their opportunities, a billion voices is a billion votes.

# State should penalize those children, who do not care for their elderly parents and reward those who do.

# The only way to survive City congestion is To embark Upon A Metro revolution with state and Centre together.

# Ignore powerbroker, it's a call to the middle class and time to wrestle politics, from politician's hands.

# Demand more from yourself. Push that extra yard of your comfort zone, break out, in the pursuit of Excellence.

# Each citizen has to be given the right to save and opportunity to earn interest, it's not Rocket Science, it's democracy.

Few Syndromes:
# CCTE: Cell phone Constantly To Eear,
# PDV: Public Display of Vulgarity
# TIDS The Insane Driver Syndrome
# NDS Name Dropping Syndrome

# A new nation can be built by only with a work ethic which combines discipline with creativity, passion with respect.

# Unleashing Entrepreneural mindset requires drive and diplomacy. Indians need to become Doers, not just Dreamers.

#A temporary policy of gender quota is necessary. 0nly then, Indian women would emerge as a strong political force.

# Quality not quantity should be the focus on science education. No investment in R&D means no real progress.

# Urban India needs new Land use laws to prevent spread of slums.

# Promoting, Sporting success with corporate individual support would foster the National pride and prevent diseases of affluence.

# The Global Warming is going to show early effect the World weather conditions by 2100. This would turn into melting of Polar cap which would increase sea levels submerging Low land areas. Unfortunately the fact is not due to any natural calamity but is man made-thanks to the rapid industrialization, deforestration, increase in automobiles & of course the changing Lifestyles."

That's so far so good for extracts from my 14/15 year old Treaure Book of Management Notes...

Now my pertinent observations on the Present deadly threatening Crisis of Covid 19:

# "Dramatic Paradym Shift":
With the fast pace, due to which our World has changed so far, due to rapid accelerating technological changes, has been coverted it into a Global village and we continued to be proud of this change. Unfortunately, therefore, whether we like it not, can we not assign the prime reason for the present threat of Covid 19, to this very Pride of a Global Village?

Undoubtedly, now there is dramatic paradym shift, and, our World has now been shrunk and confined dramatically, drastically, to the lone individual family in the four walls of a Home. Thats the very high price, we are now compelled to pay because, if at all it were not so, the threat would have remained and been contained in the very place, where it sprang!"

Sudhakar Natu