रविवार, २९ डिसेंबर, २०२४

बोल अमोल-305 to 312

[12/12, 7:43 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-305 !":👌 😁 "वाचाल तर(च?) वाचाल !":😁 👍"सध्या मी रवींद्र पिंगे यांचे 'मोकळे आकाश' हे पुस्तक वाचत आहे. मला जे लेखक मनापासून भावतात, त्यामध्ये रवींद्र पिंगे यांचा समावेश होतो. त्यांची भाषा आणि विचार खरोखर मनाला भिडणारे आणि प्रसादिक असतात. कुठेही मी पणाचा भाव नसलेले असे त्यांचे हे बोल खरोखर आयुष्याचा अर्थ किती अमोल आहे ते सांगून जातात: "मागच्या घटना आगामी घटनांची सूचना देत असतात. म्हणजे सगळ्याच घटनांचे जळ पुढे पुढे पसरत जाते. सगळ्या घटना मिळून एक पुण्याई बनते, एक आयुष्य बनतं. त्यात काढाघाली कोणा करता येत नाही. जे झालं, ते जसंच्या तसं ऊनसावलीसह स्वीकाराव लागतं. अविरत पानगळ आणि अक्षय फुलोरा यांची एक जुडी नियती हातात देते. प्रज्ञा आणि प्रयत्न यांच्या कक्षेबाहेरच्या नियतीच्या तालावर आपल्याला नाचावं लागत. तेच आपलं संपन्न परंतु पराधीन आयुष्य पुढे पुढे वाहत जाणारं !":👌 -रवींद्र पिंगे :💐 [15/12, 7:46 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-306 !":👌 😁 "चिरंतन":😁 💐 "क्षणा क्षणांतूनी हे रंग भरा, नसा नसांतूनी तो चंग करा, मना मनांतूनी ते प्रेम बहरा, चरा चरांतूनी हा नाद खरा !":💐 [19/12, 7:56 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-307 !":👌 🤑 "वाचाल तर वाचाल !":🤑 👍"वाचनासारखा दुसरा कुठलाही छंद नाही. तुमच्या जाणिवा समृद्ध करणारा हा एक उत्तम उपाय आहे. वाचनसंबंधी खूप खूप काही लिहिलं गेलं आहे, बोललं गेलेलं आहे. वाचनाच्या मूळ गाभ्याशी जाण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न ! साहजिकच पहिला प्रश्न समोर येतो तो म्हणजे 'तुम्ही वाचता कां?' या प्रश्नांमध्ये दोन अर्थ ध्वनीत आहेत, पहिला म्हणजे तुम्ही खरोखर वाचन करता कां? हा प्रश्न आणि दुसरा अर्थ म्हणजे तुम्ही जे वाचन करता त्याचे कारण काय ? आता जे वाचतच नाहीत त्यांनी शोधायला हवे की, आपल्याला वाचन करायला कां आवडत नाही, दुसऱ्या कुठच्या गोष्टी आपल्याला अधिक आकर्षित करतात. वाचन आपल्याला करावसं वाटण्यासाठी आपण खरोखर काय केलं पाहिजे, याचाही त्यांनी शोध घ्यावा. जे वाचन करतात, त्यांनी आपल्याला प्रश्न करावा की, आपण कोणत्या प्रकारचे वाचन करतो- आत्मचरित्र व्यक्तिचित्रे ऐतिहासिक पौराणिक सामाजिक कादंबऱ्या, कविता ललित लेख आणि का करतो इतर वाचन प्रकार आपल्याला का करावेसे वाटत नाहीत आणि ते जर करावे याचे असले तर आपण खरोखर काय बदल केला पाहिजे. थोडक्यात भाषा जेव्हा निर्माण झाली संपर्कासाठी तेव्हा अर्थातच माणसाला अक्षर ओळख झाली. अक्षर ओळखी बरोबरच माणूस साक्षर जसा झाला. तसा तो वाचायलाही शिकला. दुर्दैवाने सध्याची परिस्थिती वाचनासंबंधी गंभीर आहे. जे काही पंधरा-वीस टक्के लोक वाचतात त्यांचे प्रमाणही आता दिवसेंदिवस कमी होत आहे. याचा अर्थ माणूस त्याच्यापाशी ज्या निसर्गाने शक्ती दिलेल्या आहेत-त्या म्हणजे स्वतंत्र बुद्धी, विचार करण्याची शक्ती आणि अर्थातच कल्पनाविहार अशी अनेक योगदाने जी निसर्गाने दिलेली आहेत, त्यांचा वापर तुम्ही वाचनांमधून अधिकाधिक करू शकता. दुर्दैवाने तो जर तुम्ही टाळत असाल, तर त्याचा अर्थ तुम्ही तुमच्या जाणिवांच्या क्षितिजाला मर्यादा घालत आहात. याकरता जे वाचत नाहीत, त्यांनी अंतर्मुुख होवून वाचनाला सुरुवात करावी आणि जे वाचतात त्यांनी आपले वाचनाचे जो काही भवताल आहे तो अधिकाधिक विस्तारित करत जावा. कारण वाचन हा एकट्याला एकांतात दुसरे कुठलेही पुस्तक सोडून साधन न घेता, वेळ घालवायचे जसे साधन आहे, त्याचप्रमाणे आपल्या जाणीवा अधिक सकस समृद्ध करण्याची ती एक उत्तम युक्ती आहे. थोडक्यात 'वाचाल तरच 'वाचाल' आणि तुम्ही जीवनाचे सार्थक करू शकाल !:👌 😁 " वाचाल, तर( च?) वाचाल !":😁 [20/12, 7:45 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-308 !":👌 😀 "ह्रदयी धरा, हा बोध खरा":😀 संकल्प आणि सिद्धी ह्यामध्ये, उत्तम अंमलबजावणीचा काळ जावा लागतो. त्याकडे दुर्लक्ष करून, केवळ केलेल्या वारेमाप संकल्पांचा उदोउदो करत फुशारकी मारणे, म्हणजे अर्ध्या हँळकुंडाने पिवळे होणे असते !":😀 [23/12, 7:49 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-309 !":👌 💐"काही हवेहवेसे जोपर्यंत वाटते, तोपर्यंत संघर्ष करण्याचा अनुभव, मनाला जो आनंद व समाधान देतो, त्याची सर ते गवसल्यानंतर नसते !":💐 [25/12, 8:26 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-310 !":👌 😇 "कालाय तस्मै नम !":😇 "बदलत्या परिस्थितीनुसार एकत्र कुटुंब पद्धती लयाला गेली. स्वतंत्र जोडपी राहायला लागल्यापासून, कुटुंबातील आई, वडील दोघांनाही अर्थाजनासाठी घराबाहेर जावे लागत आहे. शिवाय 'हम दो, हमारे दो या एकच' या अत्यावश्यक गरजेपोटी मुलांचे लाड खूप केले जात आहेत आणि त्यामुळे ती हट्टी वा फुकटही जाण्याची शक्यता निर्माण होत आहे. अशा वेळी मुलांवर सुसंस्कार कसे करायचे, ही एक मोठी समस्याच निर्माण झाली आहे! 😇"कालाय तस्मै नम !":😇 [26/12, 9:06 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-311 !":👌 😀 " न्यूटनचा पहिला नियम काय तर 'ACTION IS EQUAL TO REACTION' ! आपला कर्म सिद्धांत काय सांगतो: ' जैसे ज्याचे कर्म तैसे देतो फळ ईश्वर' !: ही लिंक उघडून ऐका :😀 'ते बोल अमोल': https://youtu.be/FLlAlD4Q7aA?si=fYazfEd0cBvi4zkf [28/12, 8:03 AM] Sudhakar Natu: 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-312 !":👌 😇 "दररोजच्या जीवनामध्ये निर्णय घेणे ही एक अत्यंत महत्त्वाची अशी कृती असते. सातत्याने आपल्याला नवनवीन निर्णय घ्यावे लागतात, तरच आपले जीवन सुलभ, अडथळा विरहित होण्याची शक्यता निर्माण होते. कोणताही घेताना त्याच्या सर्वांगीण परिणामांची जर पर्वा केली नाही आणि तसाच निर्णय घेतला तर त्यामुळे आपले अतोनात नुकसान होऊ शकते. जी गोष्ट निर्णय घेण्याबद्दल तीच गोष्ट एखादा निर्णय न घेण्यामुळे देखील तशीच विपरीत परिणाम घडवण्याजोगी ! या करता म्हटले आहे: LOOK BEFORE YOU LEAP, Or THINK NOT TO SINK !":😇

शनिवार, २८ डिसेंबर, २०२४

स्वरानंद-71 to 78

👍"स्वरानंद-71 !":👌 3 सुमधुर प्रणयगीते ऐकण्यासाठी त्यांच्या ह्या लिंकस् उघडा... 1 त्या तिथे पलिकडे..... https://youtu.be/gVe9ZPSyOxM?si=0TMgB5_n2wBgd2PN 2नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी.. https://youtu.be/OeHaXO8T5Ig?si=aHUm0X1CCQ34e6p_ 3 आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे..... https://youtu.be/F8D3f-0d088?si=4qiHnfrJSSEuRlnC धन्यवाद सुधाकर नातू ‐------ [20/10, 11:30 AM] Sudhakar Natu: 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-72 !":👌 3 सुमधुर गीते ऐकण्यासाठी त्यांच्या ह्या लिंकस् उघडा... 1 चंद्रिका ही जणू..... https://youtu.be/Ns1kyBKncmk?si=v_zeteNLUNfaFoYJ 2 क्षण आला भाग्याचा.... https://youtu.be/EvUzRUuXs68?si=h_y2kRpyz6dbuiMH 3 कुणीही पाय नका वाजवू..... https://youtu.be/f2LuI5BLkwA?si=rSF7aCTn0CFLF4ZI धन्यवाद सुधाकर नातू ‐------ [27/10, 8:18 PM] Sudhakar Natu: 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-75 !":👌 3 सुमधुर प्रणयगीते ऐकण्यासाठी त्यांच्या ह्या लिंकस् उघडा... 1 हसतेस अशी का मनी ..... https://youtu.be/DiLdR5qSaqc?si=qmBdCwN2NOaEcT5D 2 हरी तुझी कळली वेळ चतुराई.... https://youtu.be/ql0RFT9EaHM?si=pjSC_xfGGw-cKXSB 3 निळा सावळा नाथ...... https://youtu.be/sS7IVAT1Flc?si=pqfSvZrMMuOPobKz प्रतिसादात या गीतांचे गीतकार आणि संगीतकार कोण ते द्या..... धन्यवाद सुधाकर नातू ‐------ [2/11, 9:23 AM] Sudhakar Natu: 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-76 !":👌 💐 "दीपावलीच्या संगीत मैफिलींमध्ये आपण सारे मधूर स्वरांनी चिंब चिंब होत आहोत. 'आवाजाची दुनियाच खरोखर न्यारी' ! ती आपल्याला मनप्रसन्न करत अनेकानेक मनभावन क्षण देत असते. दीपावली ही शरद ऋतुची पौर्णिमा, तर दीपावलीच्या समस्त संगीत महोत्सवांची ग्रंथाली प्रस्तुत "नृत्य संगीत मैफिल, ही पौर्णिमा ! खास तुमचा दीपावलीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आणि निवांतपणे, नादमय मधुर स्वरोत्सवा बरोबरच, 'ग्रंथाली दिवाळी अंक संचा'तील सात दिवाळी अंकांचे प्रकाशन आणि त्यांच्या संपादकांचे मनोगत असा दुर्मिळ 'शारदोत्सवा'तील अलौकिक मैफिल अनुभवण्यासाठी पुढील लिंक उघडा !":💐 https://youtu.be/iK-ht95r5WA धन्यवाद सुधाकर नातू [9/11, 8:41 AM] Sudhakar Natu: रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-77 !":👌 💐 " नादमधुर 3 भक्ती गीतांच्या स्वरांमध्ये पुढील लिंकस् उघडून तन्मय होऊन जा... 1 मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश... https://youtu.be/3UW2ZW0BGpc?si=_aD7RXuMzZ9oCsMh 2 भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास... https://youtu.be/9YGZ9Eo5TVg?si=-X-QMhPg8C3DnClM 3 विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला.. https://youtu.be/Uk2uhvG2diw?si=TJMpMIn0AfvvJJRG धन्यवाद श्री सुधाकर नातूरानंद-71 to 78 👍"स्वरानंद-71 !":👌 3 सुमधुर प्रणयगीते ऐकण्यासाठी त्यांच्या ह्या लिंकस् उघडा... 1 त्या तिथे पलिकडे..... https://youtu.be/gVe9ZPSyOxM?si=0TMgB5_n2wBgd2PN 2नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी.. https://youtu.be/OeHaXO8T5Ig?si=aHUm0X1CCQ34e6p_ 3 आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे..... https://youtu.be/F8D3f-0d088?si=4qiHnfrJSSEuRlnC धन्यवाद सुधाकर नातू ‐------ [20/10, 11:30 AM] Sudhakar Natu: 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-72 !":👌 3 सुमधुर गीते ऐकण्यासाठी त्यांच्या ह्या लिंकस् उघडा... 1 चंद्रिका ही जणू..... https://youtu.be/Ns1kyBKncmk?si=v_zeteNLUNfaFoYJ 2 क्षण आला भाग्याचा.... https://youtu.be/EvUzRUuXs68?si=h_y2kRpyz6dbuiMH 3 कुणीही पाय नका वाजवू..... https://youtu.be/f2LuI5BLkwA?si=rSF7aCTn0CFLF4ZI धन्यवाद सुधाकर नातू ‐------ [27/10, 8:18 PM] Sudhakar Natu: 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-75 !":👌 3 सुमधुर प्रणयगीते ऐकण्यासाठी त्यांच्या ह्या लिंकस् उघडा... 1 हसतेस अशी का मनी ..... https://youtu.be/DiLdR5qSaqc?si=qmBdCwN2NOaEcT5D 2 हरी तुझी कळली वेळ चतुराई.... https://youtu.be/ql0RFT9EaHM?si=pjSC_xfGGw-cKXSB 3 निळा सावळा नाथ...... https://youtu.be/sS7IVAT1Flc?si=pqfSvZrMMuOPobKz प्रतिसादात या गीतांचे गीतकार आणि संगीतकार कोण ते द्या..... धन्यवाद सुधाकर नातू ‐------ [2/11, 9:23 AM] Sudhakar Natu: 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-76 !":👌 💐 "दीपावलीच्या संगीत मैफिलींमध्ये आपण सारे मधूर स्वरांनी चिंब चिंब होत आहोत. 'आवाजाची दुनियाच खरोखर न्यारी' ! ती आपल्याला मनप्रसन्न करत अनेकानेक मनभावन क्षण देत असते. दीपावली ही शरद ऋतुची पौर्णिमा, तर दीपावलीच्या समस्त संगीत महोत्सवांची ग्रंथाली प्रस्तुत "नृत्य संगीत मैफिल, ही पौर्णिमा ! खास तुमचा दीपावलीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आणि निवांतपणे, नादमय मधुर स्वरोत्सवा बरोबरच, 'ग्रंथाली दिवाळी अंक संचा'तील सात दिवाळी अंकांचे प्रकाशन आणि त्यांच्या संपादकांचे मनोगत असा दुर्मिळ 'शारदोत्सवा'तील अलौकिक मैफिल अनुभवण्यासाठी पुढील लिंक उघडा !":💐 https://youtu.be/iK-ht95r5WA धन्यवाद सुधाकर नातू [9/11, 8:41 AM] Sudhakar Natu: रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-77 !":👌 💐 " नादमधुर 3 भक्ती गीतांच्या स्वरांमध्ये पुढील लिंकस् उघडून तन्मय होऊन जा... 1 मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश... https://youtu.be/3UW2ZW0BGpc?si=_aD7RXuMzZ9oCsMh 2 भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास... https://youtu.be/9YGZ9Eo5TVg?si=-X-QMhPg8C3DnClM 3 विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला.. https://youtu.be/Uk2uhvG2diw?si=TJMpMIn0AfvvJJRG धन्यवाद श्री सुधाकर नातूरानंद-71 to 78

"स्वरानंद-79 to 84 !":

👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-79 !":👌 💐 " ऋतुरंग दिवाळी अंक 24 मध्ये असहमतीचा आवाज या विभागात श्री गुरु ठाकूर यांचा लेख विचार करायला लावणारा आहे, कारण त्यांना आयुष्यात स्थैर्य नसणे अधिक भावते असे त्यांनी लिहिले आहे. कारण त्यामुळेच माणूस प्रगती करतो नव्या वाटा शोधतो. त्यांना गीतकार काही व्हायचे नव्हते, आपण कवी आहोत असेही ते मानतच नव्हते. पण योगायोगाने असे काही घडले की त्यांचे पहिलेच गीत खरोखर अजरामर होऊन गेले. तेच गीत येथे सादर केले जात आहे. त्याशिवाय इतर नादमधुर 2 गीतांच्या स्वरांमध्ये पुढील लिंकस् उघडून तन्मय होऊन जा... 1 मन उधाण वार्याचे...... https://youtu.be/2JZTIVd4XN0?si=h467SrNJFqPdtR-R 2 बहरला हा मधुमास..... https://youtu.be/g5XXGBRFt9s?si=OnTGJcVDK8tP60i- 3 दिस जातील दिस येतील..... https://youtu.be/LOUNOPodL3E?si=MO4jLR2FbCqjNmpc धन्यवाद श्री सुधाकर नातू #@####@@# 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-80 !":👌 💐 " पुढील लिंक उघडून सुमधुर हिंदी चित्रपट गाणी ऐका.... 1 अब क्या मिसाल दूं...... https://youtu.be/WchI8cTVxi8?si=CuLPAC1gIhsM4kAK 2 दिल अपना और प्रीत पराई ..... https://youtu.be/dqHo0oxzq6M?si=_tmbSV8ruS4Z8jAj 3 कितना हसीं है मौसम.... https://youtu.be/jaZnV-zzl0o?si=Eij1bbbgWCSoGYgZ धन्यवाद श्री सुधाकर नातू ######## 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-81 !":👌 💐 " पुढील लिंक उघडून सुमधुर हिंदी चित्रपट गाणी ऐका.... 1 वहां कौन है तेरा मुसाफिर जायेगा कहा...... https://youtu.be/haO0ucjvxeo?si=CBMv3jv8zXy3moP2 2 सुन मेरे बंधू रे, सुनो मेरे मितवा.... https://youtu.be/FgesjQV5TfM?si=6vtprlm54hddV5L9 3 ठंडी हवाये लेहरा के आये.... https://youtu.be/P6r3srBQz0k?si=x_1DJUvPJ6aA2qeM धन्यवाद श्री सुधाकर नातू ######### "रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-82 !":👌 💐 " पुढील लिंक उघडून श्री दत्त जयंती निमित्त दोन गीते आणि आरती ऐका ऐका.... 1 आज मी दत्तगुरू पाहिले..... https://youtu.be/vReumjELxck?si=zlwzyuMerw13KuhG 2 दत्त दिगंबर दैवत माझे ..... https://youtu.be/AG8Ejwaac9Y?si=myWI9wVK_3yvEiOy 3 त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा..... https://youtu.be/xKoiBlFH8bc?si=5RfGZyTEOGL00ENC धन्यवाद श्री सुधाकर नातू ######### 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-83 !":👌 💐 " पुढील लिंक उघडून चंद्राची तीन अर्थपूर्ण व नाद मधुर गीते ऐका.... 1 "न ये चांद होगा, न यह तारे रहेंगे...... https://youtu.be/YUKj14kzQhw?si=Ke59QhXB_4Ia9Ajt 2 "चांद आहे भरेगा फूल दिल थामलेंगे.... https://youtu.be/TmrWFQyqGlM?si=dxbW_tbKqJTadKg4 3 "तू मेरा चांद मै तेरी चांदनी..... https://youtu.be/a8xPl-0_TT8?si=JhRAZ1BcW3VQbnd1 धन्यवाद श्री सुधाकर नातू --------------- "रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-84 !":👌 💐 " पुढील लिंक उघडून चंद्राची तीन अर्थपूर्ण व नाद मधुर गीते ऐका.... 1 "हसले मनी चांदणे..... https://youtu.be/c6Vwqx5R2xA?si=4bPvZgkBUmnlUXV- 2 चांद माझा हा हादरा.... https://youtu.be/SroOA_PdQNk?si=4OqZYHyiFTRk4Ug6 3 चंद्रिका ही जणु.....https://youtu.be/7pCiWBOHcyA?si=2ioQQU9lxjhCV2QZ धन्यवाद श्री सुधाकर नातू ------------

बुधवार, २५ डिसेंबर, २०२४

" सोशल मीडियावरील मुशाफिरी भाग पाच

बोल, अमोल-308 !":👌 😀 "ह्रदयी धरा, हा बोध खरा":😀 संकल्प आणि सिद्धी ह्यामध्ये, उत्तम अंमलबजावणीचा काळ जावा लागतो. त्याकडे दुर्लक्ष करून, केवळ केलेल्या वारेमाप संकल्पांचा उदोउदो करत फुशारकी मारणे, म्हणजे अर्ध्या हँळकुंडाने पिवळे होणे असते !":😀 🤑 "वाचाल तर वाचाल !":🤑 👍"वाचनासारखा दुसरा कुठलाही छंद नाही. तुमच्या जाणिवा समृद्ध करणारा हा एक उत्तम उपाय आहे. वाचनसंबंधी खूप खूप काही लिहिलं गेलं आहे, बोललं गेलेलं आहे. वाचनाच्या मूळ गाभ्याशी जाण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न ! साहजिकच पहिला प्रश्न समोर येतो तो म्हणजे 'तुम्ही वाचता कां?' या प्रश्नांमध्ये दोन अर्थ ध्वनीत आहेत, पहिला म्हणजे तुम्ही खरोखर वाचन करता कां? हा प्रश्न आणि दुसरा अर्थ म्हणजे तुम्ही जे वाचन करता त्याचे कारण काय ? आता जे वाचतच नाहीत त्यांनी शोधायला हवे की, आपल्याला वाचन करायला कां आवडत नाही, दुसऱ्या कुठच्या गोष्टी आपल्याला अधिक आकर्षित करतात. वाचन आपल्याला करावसं वाटण्यासाठी आपण खरोखर काय केलं पाहिजे, याचाही त्यांनी शोध घ्यावा. जे वाचन करतात, त्यांनी आपल्याला प्रश्न करावा की, आपण कोणत्या प्रकारचे वाचन करतो- आत्मचरित्र व्यक्तिचित्रे ऐतिहासिक पौराणिक सामाजिक कादंबऱ्या, कविता ललित लेख आणि का करतो इतर वाचन प्रकार आपल्याला का करावेसे वाटत नाहीत आणि ते जर करावे याचे असले तर आपण खरोखर काय बदल केला पाहिजे. "टेलीरंजन- काहीही हं !" 'सन टीवी मराठीवरील 'नवीन जन्मेन मी' आणि 'मुलगी पसंत आहे' ह्य् दोन मालिका निरर्थकपणे कशाही भरकटत चाललेल्या आहेत. त्या बंद ताबडतोब बंंद कराव्यात. थोडक्यात भाषा जेव्हा निर्माण झाली संपर्कासाठी तेव्हा अर्थातच माणसाला अक्षर ओळख झाली. अक्षर ओळखी बरोबरच माणूस साक्षर जसा झाला. तसा तो वाचायलाही शिकला. दुर्दैवाने सध्याची परिस्थिती वाचनासंबंधी गंभीर आहे. जे काही पंधरा-वीस टक्के लोक वाचतात त्यांचे प्रमाणही आता दिवसेंदिवस कमी होत आहे. याचा अर्थ माणूस त्याच्यापाशी ज्या निसर्गाने शक्ती दिलेल्या आहेत-त्या म्हणजे स्वतंत्र बुद्धी, विचार करण्याची शक्ती आणि अर्थातच कल्पनाविहार अशी अनेक योगदाने जी निसर्गाने दिलेली आहेत, त्यांचा वापर तुम्ही वाचनांमधून अधिकाधिक करू शकता. दुर्दैवाने तो जर तुम्ही टाळत असाल, तर त्याचा अर्थ तुम्ही तुमच्या जाणिवांच्या क्षितिजाला मर्यादा घालत आहात. याकरता जे वाचत नाहीत, त्यांनी अंतर्मुुख होवून वाचनाला सुरुवात करावी आणि जे वाचतात त्यांनी आपले वाचनाचे जो काही भवताल आहे तो अधिकाधिक विस्तारित करत जावा. कारण वाचन हा एकट्याला एकांतात दुसरे कुठलेही पुस्तक सोडून साधन न घेता, वेळ घालवायचे जसे साधन आहे, त्याचप्रमाणे आपल्या जाणीवा अधिक सकस समृद्ध करण्याची ती एक उत्तम युक्ती आहे. थोडक्यात 'वाचाल तरच 'वाचाल' आणि तुम्ही जीवनाचे सार्थक करू शकाल !:👌 😁 " वाचाल, तर( च?) वाचाल !":😁 💐 "जी गोष्ट आपल्याला भावते, आवडते, आपल्याला करावीशी वाटते, ती करताना आपण आपले राहत नाही, आपले देहभान हरपते. माझ्या बाबतीत बोलायचे झाले, तर वाचन करायला मला आवडते आणि एखादे आत्मभान विसरून, आत्मसमाधान देणारे पुस्तक वाचायला मिळाले की, "याची देही याची डोळा स्वर्गसुख" मिळाल्याचा आनंद मला होतो. काळाचा महिमा अघाध आहे, आता आयुष्याच्या उतरंडीवर अशा तऱ्हेची एकापेक्षा एक 'जीवा-शिवा'ची भेट घडवणारी पुस्तके, पाठोपाठ वाचायला मिळणे, यासारखे सद्भाग्य नाही ! आणि वाचून झाल्यावर जे अनुभवले, जे रुचले, जे भावले ते असे इतरांसाठी व्यक्त करण्यासारखा मणीकांचन योग नाही ! ह्या पार्श्वभूमीवर नुकतेच एक वृत्त माझ्या वाचनात आले: "शालेय विद्यार्थ्यांचा वाचनाचा छंद किती आहे व त्यांना किती गोडी आहे यासंबंधीचे एक सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले. त्यामध्ये दुर्दैवाने ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये वाचनाची आवड खूपच कमी विद्यार्थ्यांना आहे हे ध्यानात आले, तसेच ग्रामीण भागातीलही वाचनाची गोडी तितकीशी उत्साहवर्धक नव्हती." मोबाईल संस्कृती आणि तयार उत्तरे देणारी तंत्रज्ञानाची झेप यामुळे भावी पिढ्यांचे कल्पनादारिद्र्य वाढत जाईल आणि म्हणूनच त्यांचे भवितव्य कठीण आहे !":😭 "Different Strokes !": What is Knowledge? How to think correctly? How to think from all angles? Knowledge is basically attempting to be aware about the World around you and within. To think correctly, you need to focus your attention on the issue under consideration, based on your available knowledge. To think about an issue from all angles is to imagine, how differently all others would form their opinions about the issue. Qn noticed on the social media: "What is your expert advise to become 3rd largest economy in world? Any suggestions?" My Answer: It's futile, absolutely meaningless and not worth to dwell on, boost for, unless the totally skewed income pattern with 90% of population owning just less than 10% of wealth and vice versa is brought back to reasonable/ acceptable level. --------------- धन्यवाद श्री सुधाकर नातू 👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच !:👌 👍""मुक्तसंवाद-अशाश्वत अमर्याद तर शाश्वत चिमुकले !":👌 "अभिवाचन क्रमांक 322 !" 💐 स्वतंत्र विचारांच्या जोडीला कल्पना करण्याची शक्ती नवीन दिशा दाखवत असते, तसेच इतरांना अधिक सुजाण बनवत असते. सकाळी चहा पिता पिता प्रकट केलेलाश्री सुधाकर नातू यांचा हा मुक्तसंवाद तुम्हाला निसर्गनिरीक्षणाबरोबरच टीव्ही मालिका, चित्रपट आणि सोशल मीडियावरील संचार असा मुक्त विहार करत, या दुनियेमध्ये काय क्षणभंगुर आहे आणि काय निरंतर टिकाऊ आहे ! ते तुम्हाला देखील अंतर्मुख करून, तुुमच्याही जाणीवा समृद्ध करेल अशी आशा आहे.... त्यासाठी पुढील ध्वनिफीत ऐका....💐 "मुक्तसंवाद-'सुबुद्ध नागरिक होऊया' !": https://youtu.be/T4eUFTFEk0s?si=XHvr4Nu5AI9hg3B- व्हाट्सअप वर डॉक्टर विजया वाड यांची कथा बेसिकली त्यांच्या आत्मसंवादाची आहे. विवाहानंतर सासू-सासऱ्यामध्ये-सासरच्या माणसांशी विकोपाला जाणारे भांडण होणे आणि आपण स्वाभिमानाने आपल्या दोन मुलींसह घर सोडायचा निर्णय घेणे, आपला सुरक्षा विभागातला अधिकारी असलेला भाऊ आपल्या घरी येणे आणि नंतर मात्र शेवट गोड होणे असे त्या कथेचे थोडक्यात स्वरूप होते, हे मला चांगले आठवते. ती कथा कोणती, हे आपल्या कदाचित आता लक्षात आले असेल. ती कथा आपण कुठल्याही ग्रुप वर/Facebook वर पाहिली असेल, वा ती कुठल्याही अंकात आपण वाचली असेल, तिचे डिजिटल स्वरूप वा लिंक जर आपल्या संग्रही असेल, तर ती मला पाठवावी यासाठी ही विनंती. धन्यवाद "चारोळी: 'दावे अन् वादे'!:" आकाश फाटले, कुठे कुठे ठिगळं लावणार? रस्त्यांमधले खड्डेच् खड्डे, कसे बरे भरणार! नेते आपले दाव्यांमागून वादेच, देत रहाणार, पर्वा कशी कुणाला, माणसं मरतच रहाणार! अंतर्वाचाल वाचाल तरच वाचाल वाचनासारखा छंद नाही वाचनाबद्दल Only the Achievement Motivation can propell your rapid progress & development, continuously & surely. Due to renovation work in most of the flats in our A wing, unbearable noise levels create nuisance to those- especially the Sr Citizens, who have already occupied the flats & have started living in them. Obviously this is surely unavoidable. However to understand the gravity of the situation, can we know how many flat owners have started living in them and how many are yet to do so. We have started living in our flat-A1603 already. Looking forward for suitable responses. Thanks. 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-305 !":👌 😁 "वाचाल तर(च?) वाचाल !":😁 👍"सध्या मी रवींद्र पिंगे यांचे 'मोकळे आकाश' हे पुस्तक वाचत आहे. मला जे लेखक मनापासून भावतात, त्यामध्ये रवींद्र पिंगे यांचा समावेश होतो. त्यांची भाषा आणि विचार खरोखर मनाला भिडणारे आणि प्रसादिक असतात. कुठेही मी पणाचा भाव नसलेले असे त्यांचे हे बोल खरोखर आयुष्याचा अर्थ किती अमोल आहे ते सांगून जातात: "मागच्या घटना आगामी घटनांची सूचना देत असतात. म्हणजे सगळ्याच घटनांचे जळ पुढे पुढे पसरत जाते. सगळ्या घटना मिळून एक पुण्याई बनते, एक आयुष्य बनतं. त्यात काढाघाली कोणा करता येत नाही. जे झालं, ते जसंच्या तसं ऊनसावलीसह स्वीकाराव लागतं. अविरत पानगळ आणि अक्षय फुलोरा यांची एक जुडी नियती हातात देते. प्रज्ञा आणि प्रयत्न यांच्या कक्षेबाहेरच्या नियतीच्या तालावर आपल्याला नाचावं लागत. तेच आपलं संपन्न परंतु पराधीन आयुष्य पुढे पुढे वाहत जाणारं !":👌 -रवींद्र पिंगे :💐 https://youtu.be/RiIwCVOfkr0?si=8ivJk6aNkAR6H2U5

" सोशल मीडियावरील मुसाफिरी-भाग 4"

💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-306 !":👌 😁 "चिरंतन":😁 💐 "क्षणा क्षणांतूनी हे रंग भरा, नसा नसांतूनी तो चंग करा, मना मनांतूनी ते प्रेम बहरा, चरा चरांतूनी हा नाद खरा !":💐 👍"मल्लिनाथी-16 !":👌 😙 " नांंव (हा) ठेवा !":😙 😇 "माणूस जन्माला येतो तोच मुळी कुणाकडून नाव ठेवून घेण्यासाठी !" 😁 "त्यानंतर नांव ठेवण्याचा हा सिलसिला अव्याहत चालूच राहतो !" 😭 "दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ काही कुणाला दिसत नाही !" 😝 "गुण टिपणाऱ्या गुणग्राहकतेपेक्षा दोष ठिपकागदासारखे टिपले जातात आणि नांव ठेवली जातात !" 🤢 "हे असे अगदी शेवटापर्यंत स्वतःचे नांव पुसले जाण्यापर्यंत चालूच राहते !": एखादं पुस्तक वाचताना जेव्हा सद्भावनांमुळे, सन्मतीमुळे आणि सत्क्रुयांच्या कृतकृत्यतेमुळे सद्गतीत होऊन, जेव्हा डोळ्यातून अश्रू येतात, ते म्हणजे आनंदाचे व कृतार्थतेचे अश्रू असतात ! त्यांचे मोल अमोल असते !! म्हणूनच जे पुस्तक तुम्हाला असे रडायला लावते, ती एक श्रेष्ठतम कलाकृती होय. प्राध्यापक शिवाजीराव भोसले लिखित 'प्रेरणा' हे पुस्तक जेव्हा मी वाचले तेव्हा मला जागोजागी प्रत्येक लेखानंतर असाच अद्भुत अनुभव आला. विविध क्षेत्रातील अत्यच्च कामगिरी करणाऱ्या, समाजाला नवे वळण देणाऱ्या 48 दिग्गजांची जीवनचित्रे खरोखर प्रेरणादायी होती. प्रत्येकाच्या जीवनातील ध्येये, आव्हाने, संघर्ष आणि त्यांना यशस्वीपणे तोंड देऊन आपले इप्सित कार्य तडीला नेणाऱ्या ह्या प्रत्येकाचे खरोखर आमच्यावर अनंत उपकार आहेत, कारण त्यांनी गेल्या शतकामध्ये विविध क्षेत्रात वैविध्यपूर्ण असे योगदान दिलेले आहे. मुलांना आणि तरुणांना आदर्श समोर असावेत, या हेतूने हे लिहिलेले पुस्तक खरोखर आबालवृद्धांनीही वाचण्याजोगे आहे. कारण प्रत्येकाला त्यामुळे जाणीव होईल की, आपले आयुष्य आपण अजून अर्थपूर्ण रीतीने जगायला हवे. अशा तऱ्हेचे पुस्तक मला वाचायला मिळणे हे माझे खरोखर अहोभाग्यच !": 💐 -------------- चंद्र नभीचा तो ढळला, दिवस सद्दी जिद्दीचा सरला, मानभंग माझा हा घडला, सत्तेचा हात मिळे न मजला चंद्र नभीचा तो ढळला !":🤣 --------------- 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-302 !":👌 😜 'बदला'नंतरची आव्हाने !": नित्य बदल, ही निसर्गांतील एकमेव स्थिर गोष्ट आहे. बदल म्हणजे जीवनांतील आव्हाने स्विकारायला लावणारी जीवंत प्रेरणा होय. सुयोग्य वेळी, विचारपूर्वक नंतरच्या संभाव्य परिणामांची रास्त दखल घेवून केलेला बदलच गतीमान विकास व प्रगती घडवत असतो. अवेळी, अविचाराने लादला गेलेला बदल पचविणे, जड जाते खरेच; परंतु अशाही वेळी प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेण्याचा शहाणपणाही अंगी येत असतो !":😜 😊 " महाराष्ट्राच्या राजकारणात गेली पाच वर्षे ज्या उचापती आणि उलथा पालतथी, झाल्या आणि निवडणुकीनंतर राक्षसी बहुमत मिळवूनही, पुन्हा 'येरे माझ्या मागल्या'प्रमाणे गोंधळात गोंधळ चालू आहेत, त्यांचे जर सोप्या भाषेत विश्लेषण आणि सार काढायचे झाले तर.... "A Selfish Leader in hurry, takes a (wrong) decision suitable for his short term gains at the cost of his long term losses; whereas a shrewd leader politely excepts his short term losses and ensures his long term gains and stability !" 'कराल घाई, तर होईल पळता भुई थोडी ! अन् 'संयम आणि सबुरी यशाची खात्रीच न्यारी ! :💐 -------------- 👍"Different Strokes !":👌 💐"Vigyan & Adhyatma !":💐 👍"The Misuse of Vigyan can turn into Distruction and extintion, the misuse of Adhyatma takes the shape of 'Buabaji' which is equally destructive. Vigyan is the study of what exists and is visible, while Adhyatma is the study of what's invisible and invinvinsible. Vigyan looks 'outside', while Adhyatma looks 'within'. Vigyan takes a rational, logical path, while Adhyatma is the imagination of random path. Vigyan seeks an experiment, while Adhyatma seeks an experience. If Vigyan is the Life after Birth, Adhyatma is the Life after Death and so on....👌 ------------- टेलिरजन !": ज्या प्रमाणे ५ दिवसांच्या कसोटीची जागा प्रथम ५०षटकांच्या, नंतर २०/२० षटकांच्या सामन्यांनी क्रिकेटमध्ये घेतली आहे, तसाच बदल TVवरील मराठी मालिकांनी करावा. निरर्थकपणे लांबत जाणार्या मालिकांची जागा आता २६,३९ वा५२ भागांच्या मालिकांनी घ्यावी. कारण 'जमाना बदल रहा है!' ------------- मी सुधाकर नातू माहीम मुंबई येथील एक ज्येष्ठ नागरिक. काही वाचलं अन् जर ते अगदी मनापासून जर भावलं तर ताबडतोब मी माझा प्रतिसाद त्या लेखकापर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड करतो, हा अनाहूत प्रयत्न देखील तसाच. ----------- 👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच !:👌 👍 "सोशल मीडियावरील मुसाफिरी-प्रा. शिवाजीराव भोसले यांचे साने गुरुजी वरील व्याख्यान !":👌 "अभिवाचन क्रमांक 325 !": 💐" बदल म्हणून अधून मधून आम्ही सोशल मीडियावरील काही वेचक वेधक असे अभिवाचन सादर करत असतो. साने गुरुजींची 125 वी जयंती त्यांना जाऊन आता 74 वर्षे ही झाली परंतु तरीही मराठी माणसांच्या मनामनात त्यांची थोरवी अजूनही जागी आहे. निमित्ताने व्हाट्सअप वरील श्री हेरंब कुलकर्णी यांनी पाठवलेली प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांच्या साने गुरुजींवरील व्याख्यानाची लिंक पुढे देत आहोत !":💐 https://youtu.be/fywoVug0Unc?si=UK8tZcP2S2SBgzC- 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-310 !":👌 😇 "कालाय तस्मै नम !":😇 "बदलत्या परिस्थितीनुसार एकत्र कुटुंब पद्धती लयाला गेली. स्वतंत्र जोडपी राहायला लागल्यापासून, कुटुंबातील आई, वडील दोघांनाही अर्थाजनासाठी घराबाहेर जावे लागत आहे. शिवाय 'हम दो, हमारे दो या एकच' या अत्यावश्यक गरजेपोटी मुलांचे लाड खूप केले जात आहेत आणि त्यामुळे ती हट्टी वा फुकटही जाण्याची शक्यता निर्माण होत आहे. अशा वेळी मुलांवर सुसंस्कार कसे करायचे, ही एक मोठी समस्याच निर्माण झाली आहे! 😇"कालाय तस्मै नम !":😇 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-311 !":👌 😀 " न्यूटनचा पहिला नियम काय तर 'ACTION IS EQUAL TO REACTION' ! आपला कर्म सिद्धांत काय सांगतो: ' जैसे ज्याचे कर्म तैसे देतो फळ ईश्वर' !: ही लिंक उघडून ऐका :😀 'ते बोल अमोल': https://youtu.be/FLlAlD4Q7aA?si=fYazfEd0cBvi4zkf त्या समस्येची उकल करणारा हा व्हिडिओ आपण जरूर पहा !":💐 त्यासाठी पुढील लिंक उघडा: https://youtu.be/JkRXlDqbzsM?si=Oqhh6Bge_c17KN4S ---------- 'टोका'ची भूमिका घेणे, हे, सत्तेचा 'गुळ' न सोडता आल्यामुळे विसरले, करून करून भागले अन् 'देव' पुजेला लागले'! --‌------- 👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच !:👌 👍" अर्थपूर्ण-'आयुष्याचे स्टॉक मार्केट' !"👌 "अभिवाचन क्रमांक 318 !": 💐 बदल म्हणून नेहमीची अभिवाचनांची चाकोरी सोडून, आता दैनंदिन व्यवहारांकडे नेणारे आणि विचारमंथन करायला लावणार्‍या मालिकेतील हे पुढचे अभिवाचन. ते श्री उदय पिंगळे, येथे श्री राजेंद्र वैशंपायन ह्यांच्या लेखाद्वारे उलगडत आहेत. आयुष्य आणि स्टॉक मार्केट यांचा परस्पर काय संबंध असू शकतो, या प्रश्नाची उकल येथे आहे. जीवनात जसे यशाचे चढ- संकटांचे आव्हानांचे उतार असतात, त्याचप्रमाणे स्टॉक मार्केटमध्ये देखील कुठल्याही समभागाच्या किंमतीचे उच्च व निचांक असतात ! स्थितप्रज्ञासारखे आपण साऱ्या व्यवहाराकडे कसे बघायचे त्याचे विश्लेषण, आपल्यालाही अंतर्मुख करेल !":💐 --@------ 👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच !:👌 👍"आहे मनोहर तरी - भाग 29 !":👌 "अभिवाचन क्रमांक 321 !": 💐" अभिवाचनाच्या ह्या 29 व्या भागात, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व -'पुल' अर्थातच भाई यांच्या पत्नी सौ सुनीताबाई त्यांच्या मोटार विलक्षण धिटाईने चालवण्याचा एका चित्त थरारक अनुभवाची उजळणी येथे करत आहेत. गोव्याहून मुंबईकडे येताना त्यांच्या गाडीमध्ये स्वतः 'पुल' आणि वसंतराव देशपांडे हे सांस्कृतिक क्षेत्रातले दोन दिग्गज देखील होते. अशा वेळेला अचानक जंगलातील रस्त्यातून जाताना एक धोकादायक जनावर समोर येऊन टाकले आणि अक्षरशः जीवन मरणाचा प्रश्न कसा उभा राहिला, त्याची कहाणी निश्चितच उत्कंठावर्धक आहे. वाचकस्वर कुणाचा आहे, ती कल्पना नाही. ते स्वर सादर करणार्या महिलेचे मन:पूर्वक आभार व अभिनंदन !!":💐 ऐकण्यासाठी पुढील लिंक google drive वर उघडा..... https://drive.google.com/file/d/1IdLFy0kkTVvRLWWaWOC8a8HB37yUXXOh/view?usp=drivesdk https://drive.google.com/file/d/1CIgOCEfgAgNY-4k75-rsYVHpqfc4DDWM/view?usp=drivesdk 👍"Different Strokes !":👌 😭 "Lost Key !":😭 👍 "Every one is running an endless race, towards the 'Goal Post of Happiness and Contentment' but in vain. The result is that the Life Styles and Relationships have become mechanical and monotonous. Really an eye opener. This is due to more and more externalization, than much needed internalization of today's Life styles. Off and on, 'Introspection' about the external happenings and internal responses/reactions to them, is the 'Lost Key' !"👌 ------------- 👍"मल्लिनाथी-15 !":👌 😇"विरोधाभासांची शृंखला, की, एकाधिकारशाहीची चाहूल ?":😇 😚 "महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात, शासन प्रमुखांच्या आणि नेत्यांच्या उठसूठ जणू टॅक्सीने बांद्रा-मंत्रालय, मंत्रालय-बांद्रा अशा मुंबई-दिल्ली, दिल्ली -मुंबई, विमानाने ज्या वाऱ्या चालल्या आहेत, आधीच महाराष्ट्र राज्य कर्जबाजारी असूनही, या वाऱ्यांचा खर्च कोण करतो, कुठे आणि कसा नोंदवला जाणार आहे माहित नाही ! परंतु एकीकडे जर 'डिजिटल इंडिया' करायच्या वार्ता चालल्या असल्या, तर नेत्यांनी असे प्रत्यक्ष भेटण्याऐवजी, व्हिडिओ मीटिंगज् घेता येणार नाहीत कां ? त्यामुळे वेळ, श्रम आणि पैसा यांचा योग्य तो विनियोग होणार नाही कां? ह्या विरोधाभासाला काय म्हणावयाचे? उगाचच नेत्यांच्या बिचाऱ्या तंगडतोडीला तरी आळा घालता येणार नाही कां ?":😚 --‌--------- 2019 मध्ये 80 तासांचे सरकार पडल्यानंतर ताबडतोब राजवट लावणे कुठे? अन आता राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर जवळजवळ दहा-बारा दिवस सरकार न स्थापन झाल्यावरही राष्ट्रपती राजवट लावणे टाळणे या विरोधाभासाला काय म्हणायचे? ----------------- एकीकडे डिजिटल इंडियाची ग्वाही आणि आग्रह धरत शिवाय तंत्रज्ञान विज्ञानाला पाठिंबा देत गगनाची भरारी घेत अवकाशाला गवसणी घालणं कुठे आणि केवळ पहिला गुरुवार मार्गशीर्ष महिना असा असा सुमूर्त सापडावा म्हणून सरकार स्थापनेला अक्षम्य विलंब करणे, याही विरोधाभासाला काय म्हणावे? -------------------- एकीकडे खिरापती सारख्या योजना आखत महाराष्ट्र राज्याला कर्जाच्या खाईत ढकलले जात असताना, शिवाय तंत्रज्ञानाच्या मदतीने संपूर्ण जगाला थेट टीव्ही प्रक्षेपणाची सोय असूनही, सरकार स्थापनेचा सोहळा राजभवनावर साधेपणाने न करता केवळ डामडौल आणि आत्मप्रौढीचे प्रदर्शन करत चाळीस हजार इतक्या प्रचंड संख्येला निमंत्रित करून साजरा करणे, याही विरोधाभासाला काय म्हणावे? ---------------------- ह्या व अशा कितीतरी घटना, निर्णय सर्वसामान्य नागरिकाच्या बुद्धीच्या पलीकडले असूनही, त्याने विरुद्ध आवाज उठवण्याऐवजी, निमुटपणे जे होते आहे ते स्वीकारत राहणे, या विरोधाभासाला काय म्हणायचे ? या साऱ्या विरोधाभासाच्या श्रुंखला, की, एकाधिकारशाहीची चाहूल ?????":😚 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-301 !":👌 😁 "व्यवसाय धंद्याची मुळाक्षरे": दखल, दशा, दाता, दावा, दादागिरी, दिवाळं, दुफळी, देवदेव, दैव, दोष, दौलत, दंभ !":😁 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-302 !":👌 😄 "जीविका म्हणजे जी गोष्ट आपल्याला मनापासून आवडते, भावते जी करण्यात आपले मन रमते ती गोष्ट; तर उपजीविका म्हणजे जिच्यामुळे आपले उदरभरण व जीवनावश्यक गरजा पुरवल्या जाऊ शकतात ती गोष्ट ! जीविका व उपजीविका या शब्दातच त्यांचे अर्थपूर्ण असे प्राधान्य दिसते. कोणती गोष्ट प्राधान्याची ते आपोआपच समजून जाते. जीविका आणि उपजीविका जर एकच झाल्या तर त्याच्यासारखा मणीकांचन योग नाही ! मात्र असे भाग्य केवळ काही भाग्यवंत कलावंत क्रीडापटू, गायक, लेखक इत्यादींनाच मिळू शकते. श्रेयस आणि प्रेयस या संकल्पनांचेही अगदी तसेच ! यासाठी प्रत्येकाने जीविका आणि उपजीविका यांचे निश्चितच शोध घ्यावेत आणि आपले जीवन अधिक आनंदमयी समाधानाने समृद्ध करावे !":😄 "मुक्तसंवाद-अशाश्वत अमर्याद तर शाश्वत चिमुकले !": 💐II (अ) मंगल प्रभात II💐 😇 " मल्लिनाथी-18 !":😇 😭 "मुंबईमध्ये कधी नव्हे इतके पराकोटीचे हवेचे प्रदूषण किती झाले आहे, त्याची ही चित्त व्यथीत करणारी दृश्ये ! बेटासारख्या चिंचोळ्या अशा या महानगरात हजारो वाहनांचा वावर, दोन कोटीच्या आसपास लोकसंख्या, त्यात बरीच भर म्हणून जागोजागी उभ्या केलेल्या तितक्याच वाहनांची गर्दी, त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा संपूर्ण खेळ खंडोबा, मेंढरांसारखी कोंबून तुडुंब वाहणारी लोकल ट्रेनची अवस्था, इतके सारे झाले ते कमी नाही म्हणून की काय, जागोजागी उगवणारी उत्तुंग मनोऱ्यांची शेकडो बांधकामे इत्यादी अनेक कारणामुळे सोन्यासारख्या या महानगराची ही अशी बिकट अवस्था झाली आहे. नियोजनाचा संपूर्ण बोजवारा दूरदृष्टीचा अभाव आणि बेशिस्तीने कसाही होत चाललेला कारभार अशामुळे ही विचित्र वेळ आली आहे. समुद्रासारखा साथी जवळ असूनही मुंबईसारख्या शहरात इतकी प्रदूषणाची अवस्था होईल असे कधीच कोणाला वाटले नव्हते. खरंच 'कुठेतरी काहीतरी चुकतंय' नरेची किती ही न केला नर' ! असेच म्हणायला हवे !":😭

" सोशल मीडियावरील मुशाफेरी भाग तीन

💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-303 !":👌 😁 "चार चाकी मोटर चालवणे हे खरोखर कठीण कौशल्य असते. चौकोनी गाडीच्या एका कोपऱ्यात गोल सुकाणू घेऊन रस्त्यातून पुढे जाताना एक्सीलेटर, ब्रेक आणि ते सर्वात महत्वपूर्ण सुकाणू यांचा योग्य तो मेळ घालत, अष्टावधानी लक्ष ठेवून रस्त्यातील रहदारीला कुठेही धक्का न लागता पुढे जाणे व ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे, हा एक मोठा प्रोजेक्टच असतो ! आयुष्याचेही असेच असते ! पदोपदी येणारी संकटे व आव्हाने रस्त्यातल्या रहदारी सारखीच असतात. अशावेळी शांतचित्ताने आपला मार्ग काढणे, हे कौशल्यच असते. रस्त्यामध्ये काय घडेल हेही परिस्थिती ठरवते आणि परिस्थिती बदलायची कशी तिला तोंड देऊन पुढे जायचे कसे, हे आपल्याला आयुष्यात आपल्या निर्णयांवर व प्रयत्नांवर ठरवावे लागते. म्हणूनच म्हणतात ना: 'ह्याला जीवन ऐसे नाव, ############### 👍"रंगांची दुनिया !":👌 💐"रसिकमनांची रसिली यात्रा !":💐 👍"स्वरानंद-83 !":👌 💐 " पुढील लिंक उघडून चंद्राची तीन अर्थपूर्ण व नाद मधुर गीते ऐका.... 1 "न ये चांद होगा, न यह तारे रहेंगे...... https://youtu.be/YUKj14kzQhw?si=Ke59QhXB_4Ia9Ajt 2 "चांद आहे भरेगा फूल दिल थामलेंगे.... https://youtu.be/TmrWFQyqGlM?si=dxbW_tbKqJTadKg4 3 "तू मेरा चांद मै तेरी चांदनी..... https://youtu.be/a8xPl-0_TT8?si=JhRAZ1BcW3VQbnd1 धन्यवाद श्री सुधाकर नातू ################ 😭 "मल्लिनाथी-17 !"😭 😇 "कालच्या वर्तमानपत्रातील ठळक शीर्षकाच्या बातम्या किंवा वृत्ते: # अकरावी ऑनलाइन प्रवेशात घोटाळा: बोगस गुणपत्रिका कागदपत्राद्वारे गैरप्रकार, # बनावट औषधांच्या अहवालास विलंब, # सहलीच्या बसचा चालक नशेत, # विश्वासूंकडूनच दगा फटका, # बंदी धाब्यावर बसून 'घोडदौड' ! मुंबईतील समुद्रकिनारे उद्यानांलगत उघडपणे व्यवसाय, # मुंबई नाशिक महामार्गावर अपघातकोंडी-चालकांची रखडपट्टी विद्यार्थी कोळंबले, # सरकारी कर्मचाऱ्यांना 'स्टँडअप' शिक्षा: वृद्धाला ताटकळ ठेवल्याने उभे राहून काम करण्याचे आदेश, # 'स्टींगप्रश्नी 'एसआयटी' !, # आमदारांना निकृष्ट बॅज !, # संतभूमीची होरपळ ! भ्रष्टाचारा व्यतिरिक्त फसवणूक हा गुन्हे करण्याचा नवा प्रकार आणि जिकडे तिकडे गुनावत्तेची ऐशीतैशी असे चित्र आहे. रोजगार निर्मितीची होरपळ हे कारण तर झटपट फसवणूक करून पैसे मिळविण्यामागे नाही ना याचाही गांभीर्याने विचार करायला हवा. 'कुठेतरी काहीतरी चुकतंय' ! 'सरकार साथ, जीवन विकास' ऐवजी.... सबका र्हास, जीवन भकास' हे वास्तव स्पष्ट दिसत आहे !":😇 ################### "रंगांची दुनिया-कथाकथन-'हे प्रणय गंध किती अनंत !": "स्री -पुरुषांमधील प्रेम ही एक मूलभूत भावना आहे प्रेम कुणाचे कधी कसे जमेल हे सांगता येत नाही म्हणूनच म्हणतात प्रेमाला उपमा नाही या सुधाकर नातू यांच्या कथाकथनात जगावेगळ्या मर्यादा ओलांडणाऱ्या प्रेमाची कहाणी आहे कहाणी आहे !": ऐकण्यासाठी पुढील लिंक उघडा..... https://youtu.be/hEBqZG8Y_wo?si=oc6FSOTzJxboPIle ############### 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-309 !":👌 💐"काही हवेहवेसे जोपर्यंत वाटते, तोपर्यंत संघर्ष करण्याचा अनुभव, मनाला जो आनंद व समाधान देतो, त्याची सर ते गवसल्यानंतर नसते !":💐 😜 "माझा मी मला वाटेल तसा वागणार", अशी मनोव्रुत्ती बहुतांश असल्यामुळे नियम न पाळणे हीच मोठी मर्दुमकी, अशी स्थिती ठायी ठायी पहायला मिळते. "हम नहीं सुधरेंगे" हेच शेवटी खरे !":😜 😁 "Different Strokes!": 😁 💐"Habits r actions repeated again and again, without any compulsion, but due to self-will. They are either good or bad, depending upon their effect on u. Of all the good habits that exist, the Best and the Most likable habit, at least for me, is 'the habit of Reading'. Firstly, it gives u a space, all by yourself, with icing of a 'companion'-the book or magazine etc, as long as u wish. Secondly, it creates a 'New World' in your mind and takes u thru' the caledeoscopic journey of the Time, of people, of the emotions, of events and experiences. More over, it enables u to Think, introspect, reflect and respond to what u go thru'. That is not all, precious 'Presents', still await u, in the form of New information and Fresh Learning, taking u, from the unknown to the known, thus broadening and shaping up your horizens of awareness and impressions. Finally, in The Twilight days of Life, it's the Best friend, offering u the meaningful Way of the Time Pass ! With all that, the Eternal Exctacy, is what else !":💐 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-304 !":👌 💐 "Turning Points in Life !":💐 👍"There are Victory Points, as well as Turning Points in Life. Victory Points are the successful fights against the odds & challenges and mostly are achievable due to out of box thinking & sustained efforts. On the other hand, in the course of the journey of Life, one does encounters many a Turning points which ultimately change his path and possibly Future too. This is because TPs have the Power to generate all together different options & probabilities- that can turn out bad or good. It is interesting at least sometime in Life; one must review his past & to review the VPs & TPs gone by. Whenever you recall & introspect; while VPs would focus on your wins, most likely the TPs happen to be your losses. It is further exciting to review the TPs & try to imagine the possibilities, if at all, these TPs have not occurred, a different picture of what Life would or could have been would emerge. Thus you would get a kaleidoscope of dynamic images of variety of possibilities in your Life resulting into a different position as on Present. Answer to the Qn why at all these TPs come in our Lives, is very difficult & possibly impossible. On the hindsight, TPs are results of few factors, not in our hands-hence uncontrollable; while there could be those culminating from our own Decisions then, on optional choices available. These Decisions are mostly dependent on our beliefs & values as well as the way we want to lead Life based on our Character. Such very decisions & actions that appear to be the Most correct, right at that moment of time, mostly in future get viewed as the wrong ones; for short term satisfaction then; we have missed the road to a much better, comfortable future. In the ultimate analysis, we Should & Must accept these TPS as they were, without any remorse or repentance and get ready to look forward to more such fresher TPs in the unknown Future. Honestly & Frankly, this Monologue is only for my own self-expression & self satisfaction & I don’t have the courage to imagine their acceptance/rejection when read. But I do take the Liberty to mention that these are for Posterity. Thank You !":👌

गुरुवार, १९ डिसेंबर, २०२४

"वाचाल, तर(च)वाचाल!":

🤑 "वाचाल तर वाचाल !":🤑 👍"वाचनासारखा दुसरा कुठलाही छंद नाही. तुमच्या जाणिवा समृद्ध करणारा हा एक उत्तम उपाय आहे. वाचनसंबंधी खूप खूप काही लिहिलं गेलं आहे, बोललं गेलेलं आहे. वाचनाच्या मूळ गाभ्याशी जाण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न ! साहजिकच पहिला प्रश्न समोर येतो तो म्हणजे 'तुम्ही वाचता कां?' या प्रश्नांमध्ये दोन अर्थ ध्वनीत आहेत, पहिला म्हणजे तुम्ही खरोखर वाचन करता कां? हा प्रश्न आणि दुसरा अर्थ म्हणजे तुम्ही जे वाचन करता त्याचे कारण काय ? आता जे वाचतच नाहीत त्यांनी शोधायला हवे की, आपल्याला वाचन करायला कां आवडत नाही, दुसऱ्या कुठच्या गोष्टी आपल्याला अधिक आकर्षित करतात. वाचन आपल्याला करावसं वाटण्यासाठी आपण खरोखर काय केलं पाहिजे, याचाही त्यांनी शोध घ्यावा. जे वाचन करतात, त्यांनी आपल्याला प्रश्न करावा की, आपण कोणत्या प्रकारचे वाचन करतो- आत्मचरित्र व्यक्तिचित्रे ऐतिहासिक पौराणिक सामाजिक कादंबऱ्या, कविता ललित लेख आणि का करतो इतर वाचन प्रकार आपल्याला का करावेसे वाटत नाहीत आणि ते जर करावे याचे असले तर आपण खरोखर काय बदल केला पाहिजे. थोडक्यात भाषा जेव्हा निर्माण झाली संपर्कासाठी तेव्हा अर्थातच माणसाला अक्षर ओळख झाली. अक्षर ओळखी बरोबरच माणूस साक्षर जसा झाला. तसा तो वाचायलाही शिकला. दुर्दैवाने सध्याची परिस्थिती वाचनासंबंधी गंभीर आहे. जे काही पंधरा-वीस टक्के लोक वाचतात त्यांचे प्रमाणही आता दिवसेंदिवस कमी होत आहे. याचा अर्थ माणूस त्याच्यापाशी ज्या निसर्गाने शक्ती दिलेल्या आहेत-त्या म्हणजे स्वतंत्र बुद्धी, विचार करण्याची शक्ती आणि अर्थातच कल्पनाविहार अशी अनेक योगदाने जी निसर्गाने दिलेली आहेत, त्यांचा वापर तुम्ही वाचनांमधून अधिकाधिक करू शकता. दुर्दैवाने तो जर तुम्ही टाळत असाल, तर त्याचा अर्थ तुम्ही तुमच्या जाणिवांच्या क्षितिजाला मर्यादा घालत आहात. याकरता जे वाचत नाहीत, त्यांनी अंतर्मुुख होवून वाचनाला सुरुवात करावी आणि जे वाचतात त्यांनी आपले वाचनाचे जो काही भवताल आहे तो अधिकाधिक विस्तारित करत जावा. कारण वाचन हा एकट्याला एकांतात दुसरे कुठलेही पुस्तक सोडून साधन न घेता, वेळ घालवायचे जसे साधन आहे, त्याचप्रमाणे आपल्या जाणीवा अधिक सकस समृद्ध करण्याची ती एक उत्तम युक्ती आहे. थोडक्यात 'वाचाल तरच 'वाचाल' आणि तुम्ही जीवनाचे सार्थक करू शकाल !:👌 😁 " वाचाल, तर( च?) वाचाल !":😁

शुक्रवार, १३ डिसेंबर, २०२४

"Turning Points in Life !":

💐 "Turning Points in Life !":💐 👍"There are Victory Points, as well as Turning Points in Life. Victory Points are the successful fights against the odds & challenges and mostly are achievable due to out of box thinking & sustained efforts. On the other hand, in the course of the journey of Life, one does encounters many a Turning points which ultimately change his path and possibly Future too. This is because TPs have the Power to generate all together different options & probabilities- that can turn out bad or good. It is interesting at least sometime in Life; one must review his past & to review the VPs & TPs gone by. Whenever you recall & introspect; while VPs would focus on your wins, most likely the TPs happen to be your losses. It is further exciting to review the TPs & try to imagine the possibilities, if at all, these TPs have not occurred, a different picture of what Life would or could have been would emerge. Thus you would get a kaleidoscope of dynamic images of variety of possibilities in your Life resulting into a different position as on Present. Answer to the Qn why at all these TPs come in our Lives, is very difficult & possibly impossible. On the hindsight, TPs are results of few factors, not in our hands-hence uncontrollable; while there could be those culminating from our own Decisions then, on optional choices available. These Decisions are mostly dependent on our beliefs & values as well as the way we want to lead Life based on our Character. Such very decisions & actions that appear to be the Most correct, right at that moment of time, mostly in future get viewed as the wrong ones; for short term satisfaction then; we have missed the road to a much better, comfortable future. In the ultimate analysis, we Should & Must accept these TPS as they were, without any remorse or repentance and get ready to look forward to more such fresher TPs in the unknown Future. Honestly & Frankly, this Monologue is only for my own self-expression & self satisfaction & I don’t have the courage to imagine their acceptance/rejection when read. But I do take the Liberty to mention that these are for Posterity. Thank You !":👌

बुधवार, ४ डिसेंबर, २०२४

"मल्लिनाथी-15 !"::

👍"मल्लिनाथी-15 !":👌 "विरोधाभासांची शृंखला, की, एकाधिकारशाहीची चाहूल ?": 😚 "महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात, शासन प्रमुखांच्या आणि नेत्यांच्या उठसूठ जणू टॅक्सीने बांद्रा-मंत्रालय, मंत्रालय-बांद्रा अशा मुंबई-दिल्ली, दिल्ली -मुंबई, विमानाने ज्या वाऱ्या चालल्या आहेत, आधीच महाराष्ट्र राज्य कर्जबाजारी असूनही, या वाऱ्यांचा खर्च कोण करतो, कुठे आणि कसा नोंदवला जाणार आहे माहित नाही ! परंतु एकीकडे जर 'डिजिटल इंडिया' करायच्या वार्ता चालल्या असल्या, तर नेत्यांनी असे प्रत्यक्ष भेटण्याऐवजी, व्हिडिओ मीटिंगज् घेता येणार नाहीत कां ? त्यामुळे वेळ, श्रम आणि पैसा यांचा योग्य तो विनियोग होणार नाही कां? ह्या विरोधाभासाला काय म्हणावयाचे? उगाचच नेत्यांच्या बिचाऱ्या तंगडतोडीला तरी आळा घालता येणार नाही कां ?":😚 --‌--------- 2019 मध्ये 80 तासांचे सरकार पडल्यानंतर ताबडतोब राजवट लावणे कुठे? अन आता राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर जवळजवळ दहा-बारा दिवस सरकार न स्थापन झाल्यावरही राष्ट्रपती राजवट लावणे टाळणे या विरोधाभासला काय म्हणायचे? ----------------- एकीकडे डिजिटल इंडियाची ग्वाही आणि आग्रह धरत शिवाय तंत्रज्ञान विज्ञानाला पाठिंबा देत गगनाची भरारी घेत अवकाशाला गवसणी घालणं कुठे आणि केवळ पहिला गुरुवार मार्गशीर्ष महिना असा असा सुमूर्त सापडावा म्हणून सरकार स्थापनेला अक्षम्य विलंब करणे, याही विरोधाभासाला काय म्हणावे? -------------------- एकीकडे खिरापती सारख्या योजना आखत महाराष्ट्र राज्याला कर्जाच्या खाईत ढकलले जात असताना, शिवाय तंत्रज्ञानाच्या मदतीने संपूर्ण जगाला थेट टीव्ही प्रक्षेपणाची सोय असूनही, सरकार स्थापनेचा सोहळा राजभवनावर साधेपणाने न करता केवळ डामडौल आणि आत्मप्रौढीचे प्रदर्शन करत चाळीस हजार इतक्या प्रचंड संख्येला निमंत्रित करून साजरा करणे, याही विरोधाभासाला काय म्हणावे? ---------------------- ह्या व अशा कितीतरी घटना, निर्णय सर्वसामान्य नागरिकाच्या बुद्धीच्या पलीकडले असूनही, त्याने विरुद्ध आवाज उठवण्याऐवजी, निमुटपणे जे होते आहे ते स्वीकारत राहणे, या विरोधाभासाला काय म्हणायचे ? या साऱ्या विरोधाभासाच्या श्रुंखला, की, एकाधिकारशाहीची चाहूल ?????":😚

मंगळवार, ३ डिसेंबर, २०२४

" सोशल मीडियावरची माझी लेखणी भाग 2 !":

हृदयीचे त्या हृदयी'करण्यासाठी माझी नेहमी धडपड चाललेली असते त्याचाच एक भाग म्हणून सोशल मीडियावर मी विविध प्रकारचे वैविध्यपूर्ण संदेश प्रसारित करत असतो येथे त्यातीलच पहिला भाग सादर आहे: -------------- 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-298 !":👌 💐"💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-298 !":👌 💐"एखादं पुस्तक वाचताना जेव्हा सद्भावनांमुळे, सन्मतीमुळे आणि सत्क्रुयांच्या कृतकृत्यतेमुळे सद्गतीत होऊन, जेव्हा डोळ्यातून अश्रू येतात, ते म्हणजे आनंदाचे व कृतार्थतेचे अश्रू असतात ! त्यांचे मोल अमोल असते !! म्हणूनच जे पुस्तक तुम्हाला असे रडायला लावते, ती एक श्रेष्ठतम कलाकृती होय. प्राध्यापक शिवाजीराव भोसले लिखित 'प्रेरणा' हे पुस्तक जेव्हा मी वाचले तेव्हा मला जागोजागी प्रत्येक लेखानंतर असाच अद्भुत अनुभव आला. विविध क्षेत्रातील अत्यच्च कामगिरी करणाऱ्या, समाजाला नवे वळण देणाऱ्या 48 दिग्गजांची जीवनचित्रे खरोखर प्रेरणादायी होती. प्रत्येकाच्या जीवनातील ध्येये, आव्हाने, संघर्ष आणि त्यांना यशस्वीपणे तोंड देऊन आपले इप्सित कार्य तडीला नेणाऱ्या ह्या प्रत्येकाचे खरोखर आमच्यावर अनंत उपकार आहेत, कारण त्यांनी गेल्या शतकामध्ये विविध क्षेत्रात वैविध्यपूर्ण असे योगदान दिलेले आहे. मुलांना आणि तरुणांना आदर्श समोर असावेत, या हेतूने हे लिहिलेले पुस्तक खरोखर आबालवृद्धांनीही वाचण्याजोगे आहे. कारण प्रत्येकाला त्यामुळे जाणीव होईल की, आपले आयुष्य आपण अजून अर्थपूर्ण रीतीने जगायला हवे. अशा तऱ्हेचे पुस्तक मला वाचायला मिळणे हे माझे खरोखर अहोभाग्यच !": 💐 -------------- चंद्र नभीचा तो ढळला, दिवस सद्दी जिद्दीचा सरला, मानभंग माझा हा घडला, सत्तेचा हात मिळे न मजला चंद्र नभीचा तो ढळला !":🤣 --------------- 💐II मंगल प्रभात II💐 👍"बोल, अमोल-296 !":👌 😊 " महाराष्ट्राच्या राजकारणात गेली पाच वर्षे ज्या उचापती आणि उलथा पालतथी, झाल्या आणि निवडणुकीनंतर राक्षसी बहुमत मिळवूनही, पुन्हा 'येरे माझ्या मागल्या'प्रमाणे गोंधळात गोंधळ चालू आहेत, त्यांचे जर सोप्या भाषेत विश्लेषण आणि सार काढायचे झाले तर.... "A Selfish Leader in hurry, takes a (wrong) decision suitable for his short term gains at the cost of his long term losses; whereas a shrewd leader politely excepts his short term losses and ensures his long term gains and stability !" 'कराल घाई, तर होईल पळता भुई थोडी ! अन् 'संयम आणि सबुरी यशाची खात्रीच न्यारी ! :💐 -------------- 👍"Different Strokes !":👌 💐"Vigyan & Adhyatma !":💐 👍"The Misuse of Vigyan can turn into Distruction and extintion, the misuse of Adhyatma takes the shape of 'Buabaji' which is equally destructive. Vigyan is the study of what exists and is visible, while Adhyatma is the study of what's invisible and invinvinsible. Vigyan looks 'outside', while Adhyatma looks 'within'. Vigyan takes a rational, logical path, while Adhyatma is the imagination of random path. Vigyan seeks an experiment, while Adhyatma seeks an experience. If Vigyan is the Life after Birth, Adhyatma is the Life after Death and so on....👌 ------------- टेलिरजन !": ज्या प्रमाणे ५ दिवसांच्या कसोटीची जागा प्रथम ५०षटकांच्या, नंतर २०/२० षटकांच्या सामन्यांनी क्रिकेटमध्ये घेतली आहे, तसाच बदल TVवरील मराठी मालिकांनी करावा. निरर्थकपणे लांबत जाणार्या मालिकांची जागा आता २६,३९ वा५२ भागांच्या मालिकांनी घ्यावी. कारण 'जमाना बदल रहा है!' ------------- मी सुधाकर नातू माहीम मुंबई येथील एक ज्येष्ठ नागरिक. काही वाचलं अन् जर ते अगदी मनापासून जर भावलं तर ताबडतोब मी माझा प्रतिसाद त्या लेखकापर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड करतो, हा अनाहूत प्रयत्न देखील तसाच. ----------- 👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच !:👌 👍"मुक्तसंवाद-मुलांवर संस्कार कसे करायचे ?":👌 "अभिवाचन क्रमांक 317 !": 💐"बदलत्या परिस्थितीनुसार एकत्र कुटुंब पद्धती लयाला गेली. स्वतंत्र जोडपी राहायला लागल्यापासून, कुटुंबातील आई, वडील दोघांनाही अर्थाजनासाठी घराबाहेर जावे लागत आहे. शिवाय 'हम दो, हमारे दो या एकच' या अत्यावश्यक गरजेपोटी मुलांचे लाड खूप केले जात आहेत आणि त्यामुळे ती हट्टी वा फुकटही जाण्याची शक्यता निर्माण होत आहे. अशा वेळी मुलांवर सुसंस्कार कसे करायचे, ही एक मोठी समस्याच निर्माण झाली आहे. त्या समस्येची उकल करणारा हा व्हिडिओ आपण जरूर पहा !":💐 त्यासाठी पुढील लिंक उघडा: https://youtu.be/JkRXlDqbzsM?si=Oqhh6Bge_c17KN4S ---------- 'टोका'ची भूमिका घेणे, हे, सत्तेचा 'गुळ' न सोडता आल्यामुळे विसरले, करून करून भागले अन् 'देव' पुजेला लागले'! --‌------- 👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच !:👌 👍" अर्थपूर्ण-'आयुष्याचे स्टॉक मार्केट' !"👌 "अभिवाचन क्रमांक 318 !": 💐 बदल म्हणून नेहमीची अभिवाचनांची चाकोरी सोडून, आता दैनंदिन व्यवहारांकडे नेणारे आणि विचारमंथन करायला लावणार्‍या मालिकेतील हे पुढचे अभिवाचन. ते श्री उदय पिंगळे, येथे श्री राजेंद्र वैशंपायन ह्यांच्या लेखाद्वारे उलगडत आहेत. आयुष्य आणि स्टॉक मार्केट यांचा परस्पर काय संबंध असू शकतो, या प्रश्नाची उकल येथे आहे. जीवनात जसे यशाचे चढ- संकटांचे आव्हानांचे उतार असतात, त्याचप्रमाणे स्टॉक मार्केटमध्ये देखील कुठल्याही समभागाच्या किंमतीचे उच्च व निचांक असतात ! स्थितप्रज्ञासारखे आपण साऱ्या व्यवहाराकडे कसे बघायचे त्याचे विश्लेषण, आपल्यालाही अंतर्मुख करेल !":💐 --@------ 👍"आकाशातील पाळणे" अभिवाचन मंच !:👌 👍"आहे मनोहर तरी - भाग 27 !":👌 "अभिवाचन क्रमांक 318 !": 💐"ह्या भागात, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व -'पुल' अर्थातच भाई यांच्या पत्नी सौ सुनीताबाई यांनी त्यांच्या सहजीवनातील एकमेकांच्या आवडीनिवडींबद्दल सूक्ष्म निरीक्षण करत, काही स्पष्ट मते मांडली आहेत. त्याशिवाय स्त्री-पुरुष संबंधांबद्दल देखील काळापुढचा विचार त्यांनी परखडपणे व्यक्त केला आहे. त्यांची विचारस्पष्टता ग्रहणशक्ती आणि कल्पकता यांचे अनोखे मिश्रण या अभिवाचनात झाले आहे. ते तुम्हाला देखील विचारात पाडणारे आहे. वाचकस्वर कुणाचा आहे, ती कल्पना नाही. ते स्वर सादर करणार्या महिलेचे मन:पूर्वक आभार व अभिनंदन !!":💐 ऐकण्यासाठी पुढील लिंक google drive वर उघडा..... https://drive.google.com/file/d/1y-0eM_LmtOCLhR3nImHWne183-fz1kEq/view?usp=drivesdk ------------- 👍"मल्लिनाथी-14 !":👌 😚 "गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रात अनेेक खळबळजनक आणि वेदनादायी अशा सामुहिक गद्दारी, पक्ष फोडी, अशा तऱ्हेच्या अनेेक अनाकलनीय घटना घडत राहिल्या. आमदार अपात्रतेचा आणि पक्षांच्या चिन्हांचा कुठलाही न्यायनिवाडा न होता, निवडणुकही झाली. परंतु राक्षसी बहुमत मिळूनही अजून सरकार स्थापन झालेले नाही. अशा पार्श्वभूमीवर गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात, शासन प्रमुखांच्या आणि नेत्यांच्या उठसूठ जणू टॅक्सीने बांद्रा-मंत्रालय, मंत्रालय-बांद्रा अशा मुंबई-दिल्ली, दिल्ली -मुंबई, विमानाने ज्या वाऱ्या चालल्या आहेत, आधीच महाराष्ट्र राज्य कर्जबाजारी असूनही, या वाऱ्यांचा खर्च कोण करतो, कुठे आणि कसा नोंदवला जाणार आहे माहित नाही ! परंतु एकीकडे जर 'डिजिटल इंडिया' करायच्या वार्ता चालल्या असल्या, तर नेत्यांनी असे प्रत्यक्ष भेटण्याऐवजी, व्हिडिओ मीटिंगज् घेता येणार नाहीत कां ? त्यामुळे वेळ, श्रम आणि पैसा यांचा योग्य तो विनियोग होणार नाही कां? उगाचच नेत्यांच्या बिचाऱ्या तंगडतोडीला तरी आळा घााता येणार नाही कां ?":😚 --‌--------- Qn noticed on the social media: "What is your expert advise to become 3rd largest economy in world? Any suggestions?" My Answer: It's futile, absolutely meaningless and not worth to dwell on, boost for, unless the totally skewed income pattern with 90% of population owning just less than 10% of wealth and vice versa is brought back to reasonable/ acceptable level. --------------- धन्यवाद श्री सुधाकर नातू